मुंबई, दि. १ : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज मुंबईतील जिओ वर्ल्ड सेंटर येथे WAVES 2025 (World Audio Visual & Entertainment Summit) या भारताच्या पहिल्या जागतिक दृकश्राव्य आणि मनोरंजन शिखर परिषदेचे उद्घाटन केले. ही चार दिवसीय परिषद 1 ते 4 मे दरम्यान आयोजित करण्यात आली आहे. या परिषदेचे घोषवाक्य आहे “Connecting Creators, Connecting Countries”, ज्यामध्ये […]Read More
मुंबई, दि. १ : ओला , उबर , रॅपिडो यांसारख्या ॲपवर आधारित टॅक्सी सेवा आणखी सुरक्षित, पारदर्शक आणि सोयीच्या करण्यासाठी महाराष्ट्र मंत्रिमंडळाने ‘ॲग्रीगेटर कॅब्स धोरण 2025’ (Aggregator Cabs Policy 2025) मंजूर केले आहे. हे धोरण सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशांनंतर तयार करण्यात आले असून त्यात टॅक्सी सेवा पुरवणाऱ्या कंपन्यांसाठी कडक तांत्रिक व कायदेशीर अटी घालण्यात आल्या आहेत. […]Read More
मुंबई, दि. १ : महाराष्ट्र दिनाच्या निमित्ताने आज अभिनेता, दिग्दर्शक हेमंत ढोमे याने ‘क्रांतीज्योति विद्यालय – मराठी माध्यम’ या त्यांच्या आगामी चित्रपटाची घोषणा केली आहे. हा चित्रपट मराठी शाळांची घटती संख्या आणि मातृभाषेतील शिक्षणाचे महत्त्व, यावर प्रकाश टाकणार आहे. हेमंत ढोमे याने याआधी ‘झिम्मा’, ‘झिम्मा २’, ‘फसक्लास दाभाडे’ यांसारखे हिट चित्रपट दिले आहेत, आणि आता […]Read More
भारताने ३० एप्रिलपासून २३ मेपर्यंत पाकिस्तानी विमानांसाठी आपले हवाई क्षेत्र बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. हा निर्णय जम्मू-काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारत-पाकिस्तानमधील वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर घेण्यात आला आहे. या हल्ल्यात २६ लोकांचा मृत्यू झाला होता, ज्यामध्ये अनेक पर्यटकांचा समावेश होता. भारताने या निर्णयाद्वारे पाकिस्तानी विमानांना भारतीय हवाई क्षेत्रात प्रवेश करण्यास मनाई केली आहे. […]Read More
जपानने अंतराळातून सौरऊर्जेचा वापर करून पृथ्वीवर वीज निर्माण करण्याचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प हाती घेतला आहे. या प्रकल्पाचे नाव “ओहिसामा” (OHISAMA) आहे, ज्याचा अर्थ जपानी भाषेत “सूर्य” असा होतो. हा प्रकल्प सौरऊर्जेचा वापर करून स्वच्छ आणि अक्षय ऊर्जा निर्माण करण्याच्या दिशेने एक मोठे पाऊल आहे. प्रकल्पाची वैशिष्ट्ये:सौरऊर्जेचे संकलन आणि रूपांतरण: ऊर्जेचे पृथ्वीवर प्रक्षेपण: मायक्रोवेव्हच्या स्वरूपात ऊर्जा पृथ्वीवर […]Read More
महाराष्ट्रातील गोदावरी, चंद्रभागा आणि पंचगंगा नद्यांच्या पुनरुज्जीवनासाठी राज्य सरकारने नमामी गंगे योजनेच्या धर्तीवर विशेष आराखडा तयार करण्याचा निर्णय घेतला आहे. या उपक्रमाचा मुख्य उद्देश नद्यांचे पाणी स्वच्छ करणे, त्यांचे पर्यावरणीय संतुलन राखणे आणि त्यांना जैवविविधतेसाठी अनुकूल बनवणे हा आहे. पंढरपूरची श्रद्धास्थान असलेली चंद्रभागा नदी, नाशिक ते नांदेडपर्यंत वाहणारी गोदावरी नदी आणि कोल्हापूर व शिरोळदरम्यानची पंचगंगा […]Read More
मुंबई, दि. १ :– राज्यातील आर्थिकदृष्ट्या गरजू रुग्णांना आर्थिक सहाय्य करण्याकरिता राज्यातील सर्व जिल्हाधिकारी कार्यालयात ‘मुख्यमंत्री सहाय्यता कक्ष’ सुरू करण्यात यावेत असे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले होते, त्यानुसार या कक्षाचे आज 1 मे रोजी महाराष्ट्र दिनाचे औचित्य साधून पालकमंत्री / मंत्री/ राज्यमंत्री यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात येणार असल्याचे कक्षप्रमुख रामेश्वर नाईक यांनी सांगितले. […]Read More
ICSE बोर्डाने दहावीचा निकाल मंगळवारी, ३० एप्रिलला जाहीर केला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अमृता फडणवीस यांची मुलगी दिविजा दहावीची परिक्षा चांगल्या गुणांनी उत्तीर्ण झाली आहे. . दिविजाने 92 टक्के गुण मिळवले आहेत. अमृता फडणवीस यांनी सोशल मीडियावर पोस्ट करत ही बातमी सर्वांसोबत शेअर केली. अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर ही बातमी शेअर करताना अमृता यांनी वर्षा बंगल्यावर […]Read More
मुंबईचे पोलीस आयुक्त विवेक फणसाळकर हे नुकतेच निवृत्त झाले आहेत. त्यामुळे देवेन भारती यांची पोलिस आयुक्तपदी मंगळवार ३० एप्रिलला नियुक्ती करण्यात आली आहे. देवेन भारती यांनी मुंबई व परिसरात अनेक महत्वाच्या पदांवर काम केले आहे. नवीन आयुक्तांच्या निवडीसाठी अनेक वरिष्ठ आयपीएस अधिकाऱ्यांची नावे चर्चेत होती. यात देवेन भारती यांचे नाव आघाडीवर होते. आज त्यांनी पदभार […]Read More
नवी दिल्ली, दि. ३० (एमएमसी न्यूज नेटवर्क) : केंद्र सरकारने आज कॅबिनेट कमिटी ऑन पॉलिटिकल अफेअर्सच्या बैठकीत जातनिहाय जनगणना करण्याचा ऐतिहासिक निर्णय घेतला आहे. केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांनी या निर्णयाची घोषणा केली असून, यामुळे देशभरात चर्चेला उधाण आले आहे. १९४७ नंतर प्रथमच जातनिहाय जनगणना मुख्य जनगणनेत समाविष्ट केली जाणार आहे. भारतात शेवटची जातनिहाय जनगणना […]Read More