१६ जून २०२५ पासून UPI व्यवहार अधिक वेगाने पूर्ण होणार आहेत. सध्या व्यवहार प्रक्रिया पूर्ण होण्यासाठी ३० सेकंद लागतात, परंतु नवीन सुधारणा झाल्यानंतर ही वेळ फक्त १५ सेकंदांवर येईल. हा बदल राष्ट्रीय पेमेंट्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया (NPCI) ने घोषित केला आहे, ज्यामुळे डिजिटल व्यवहार अधिक जलद आणि सोयीस्कर होतील. याव्यतिरिक्त, अपयशी व्यवहारांची माहिती मिळण्याचा वेळसुद्धा […]Read More
आमदार प्रविण दरेकर मुंबई प्रतिनिधी- मुंबईच नाही तर संपूर्ण महाराष्ट्रात स्वयपुनर्विकास प्रकल्पांना ताकद मिळेल, असा अहवाल सरकारला सादर करू, त्यातून स्वयंपुनर्विकास योजना महाराष्ट्रातील गृहनिर्माण क्षेत्रात ‘गेमचेंजर’ ठरेल, अशी आश्वासक प्रतिक्रिया स्वयंपूनर्विकासातील अडचणी सोडविण्यासाठी गठित करण्यात आलेल्या अभ्यासगटाच्या बैठकीनंतर अभ्यासगटाचे अध्यक्ष, विधान परिषदेचे गटनेते आ. प्रविण दरेकर यांनी व्यक्त केली. आज सहकारी गृहनिर्माण स्वयंपूनर्विकास अभ्यासगटाची पहिली […]Read More
मुंबई प्रतिनिधीभारतीय कामगार कर्मचारी महासंघ हे कामगारांनी कामगारांसाठी चालवलेली युनियन असून ही हिंदुस्थानातील एक नंबरची युनियन असल्याची माहिती युनियनचे सेक्रेटरी आमदार भाई जगताप यांनी बांद्रा येथील युनियनच्या 36 व्या वर्धापन दिनाच्या कार्यक्रमात दिली.ते पुढे म्हणाले कामगारांनी कामगारांसाठी चालवलेली आमची ही एकमेव युनियन असून आमची ही युनियन कधीच प्रायवेट लिमिटेड कंपनी होणार नाही. माझगाव डॉक या […]Read More
मुंबई प्रतिनिधी केतन खेडेकर पनवेलहूनमुंबईकडे येणाऱ्या लोकल गाड्यांमध्ये पुन्हा एकदा एक गंभीर आणि अस्वीकार्य बाब समोर आली आहे. गाडीतील डिजिटल इंडिकेटरवर “छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (CSMT)” या अधिकृत नावाऐवजी जुना व अपूर्ण उल्लेख “CST” दाखवला जात आहे.ही बाब केवळ तांत्रिक चूक नसून, जाणूनबुजून मराठी जनतेच्या भावना दुखावण्याचा प्रयत्न वाटतो. छत्रपती शिवाजी महाराज हे केवळ नाव […]Read More
मुंबई प्रतिनिधीजातनिहाय जनगणना करण्याचा प्रधानमंत्री नरेंद्र मोदींच्या नेतृत्वात केंद्र सरकारने घेतलेला निर्णय हा क्रांतिकारक निर्णय आहे. जातनिहाय जनगणने च्या निर्णयाचे रिपब्लिकन पक्षाच्या वतीने आम्ही स्वागत करतो. काँग्रेसने त्यांच्या सत्ताकाळात हा निर्णय घेण्याची हिंमत दाखवली नाही आता राहुल गांधींनी यावर टीका करू नये. सर्व जातींना न्याय देण्यासाठी ही जातनिहाय जनगणना उपयोगी ठरेल. या क्रांतिकारक निर्णय बद्दल […]Read More
मुंबई, दि. २ : भायखळा येथील वीरमाता जिजामाता भोसले उद्यान व प्राणी संग्रहालयात लवकरच आंतरराष्ट्रीय दर्जाचे मत्स्यालय उभारण्यात येणार आहे. हे मत्स्यालय पेंग्विन कक्षाजवळच तयार करण्यात येणार आहे. या ठिकाणी विविध प्रकारचे व आकाराचे मासे पाहता येणार आहे. यासाठी पालिका प्रशासन एकूण ७० कोटी खर्च करणार असल्याची माहिती पालिका प्रशासनाने दिली.राणी बागेतील इंटरप्रिटेशन सेंटर इमारतीच्या […]Read More
मुंबई,दि. २ : उल्लू या ओटीटी प्लॅटफॉर्म वर प्रसारित होणाऱ्या हाउस अरेस्ट या शो मध्ये होस्ट एजाज खान सहभागी महिला, पुरुषांना अश्लील प्रश्न विचारून आक्षेपार्ह प्रात्यक्षिक करून दाखवण्यास सांगत आहे, महिलांना अंगावरील कपडे उतरविण्यास सांगून त्यासाठी प्रोत्साहन देत आहेत. असे व्हिडियो समाज माध्यमातून समोर येत आहेत. या प्रकाराची गंभीर दखल घेत राज्य महिला आयोगाने एजाज […]Read More
गेल्या आठवड्यापासून लाखांचा पल्ला गाठणाऱ्या सोन्याच्या किमती आता कमी होई लागल्या आहे. आजही सोन्याच किंतीत घसरण नोंदवली गेली आहे. आज दिल्लीत २४ कॅरेट सोन्याचा भाव ९३,०८० रुपये प्रति १० ग्रॅम आहे तर २२ कॅरेट सोन्याची किंमत ८५,२८७ रुपये प्रति १० ग्रॅम आहे. तसेच चांदीची किंमत ९५,४१० रुपये प्रति किलो आहे. आज अमेरिकेच्या कॉमेक्सवर सोन्याची किंमत […]Read More
UPSC ची फसवणूक केल्याप्रकरणी पूजा खेडकर हीच्या विरोधात गुन्हा दाखल झाला होता. तेव्हापासून ती फरार होती. त्यानंतर तिला अटकेपासून संरक्षण मिळाले. त्यानंतर आज ती जवळपास 9 महिन्यांनंतर दिल्ली पोलिसांपुढे चौकशीसाठी हजर झाली. यावेळी माध्यमांना सामोरे जाताना तिने स्वतःचा जोरदार बचाव करण्याचा प्रयत्न केला. 3 वर्षांत माझी सहावेळा तपासणी झाली. एम्स रुग्णालयाच्या पॅनेलने दिलेले प्रमाणपत्र चुकीचे […]Read More
काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी जम्मू-काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यात मृत्यू पावलेल्या 26 जणांना ‘शहीद’ (Martyr status) चा दर्जा देण्याची गुरवारी मागणी केली आहे.. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे त्यांनी हे भावनिक आवाहन केले. राहुल गांधी यांनी ‘x’ वर लिहिले की, “पहलगाम हल्ल्यात मृत पावलेल्या लोकांच्या कुटुंबांच्या दुःखात, शहीद दर्जाच्या त्यांच्या मागणीत, मी त्यांच्यासोबत उभा […]Read More