मुंबई, दि: 4 ठाणे जिल्हाधिकारी मान. श्री. अशोक शिनगारे यांनी दि.२९/०२/२०२४ रोजी परिपत्रक काढून, उत्खनन केलेल्या गौणखनिजापासून तयार होणारे उत्पादने उदा. बारीक खडी, दगड पावडर, वॉश सँड, क्रश सँड, गिट्टी इ. वाहतूकीसाठी वाहतूक करणाऱ्या वाहनासोबत “वाहतूक परवाना” /दुय्यम पास (टीपी) सेकंडरी पास / ट्रान्झिट पास, स्वामित्वधन (रॉयल्टी) असणे बंधनकारक असून, ते नसल्यास दंडनीय कारवाई करण्याचे […]Read More
रत्नागिरी दि ४:– खेड तालुक्यातील विविध गावांतील प्रमुख पदाधिकाऱ्यांनी ३ मे २०२५ रोजी भरणे नाका, खेड येथे आयोजित कार्यक्रमात शिवसेनेत जाहीर प्रवेश केला. या भव्य पक्षप्रवेश सोहळ्यास महाराष्ट्र राज्याचे राज्यमंत्री योगेश रामदास कदम आणि शिवसेना उपनेते संजयराव कदम प्रमुख उपस्थित होते. या कार्यक्रमात शिवसेनेची संघटनात्मक भूमिका, कार्यपद्धती आणि स्थानिक विकासाची दिशा यावर सविस्तर चर्चा झाली. […]Read More
मुंबई,दि.४ :– प्रशासकीय अधिकारी-कर्मचारी यांच्या कौशल्य विकासासाठी, प्रशिक्षण संस्कृती निर्माण करण्यासाठी “टेक वारी : महाराष्ट्र टेक लर्निंग वीक” ५ ते ९ मे दरम्यान मंत्रालयात साजरा करण्यात येणार आहे. कृत्रिमबुद्धिमत्ता (AI), ब्लॉकचेन, सायबर सुरक्षा, कार्यशाळा व विचारमंथनाच्या प्रशिक्षण दिले जाणार असल्याची माहिती सामान्य प्रशासन विभागाच्याअपर मुख्य सचिव व्ही. राधा यांनी दिली आहे. या प्रशिक्षण कार्यक्रमाचा शुभारंभ सोमवार दिनांक दि.५ मे […]Read More
मुंबई, दि. 4 जितेश सावंत Positivity Prevails in Indian Markets Amid Geopolitical Headwinds02 मे रोजी संपलेल्या अत्यंत अस्थिर आठवड्यात, भू-राजकीय (जिओपॉलिटिकल) तणाव असून देखील भारतीय शेअर बाजार निर्देशांकांनी सलग तिसऱ्या आठवड्यात वाढ नोंदवली, डिसेंबर 2024 नंतरची ही सलग वाढीची सर्वात मोठी मालिका ठरली.In the week ending May 2, Indian equity markets extended their winning streak […]Read More
गडचिरोली दि ४ — गडचिरोली जिल्ह्यात काल संध्याकाळी आणि रात्री अवकाळी पावसाने अचानक हजेरी लावली. यामुळे संपूर्ण शहरात जनजीवन विस्कळीत झाले आहे. जोरदार वाऱ्यांसह झालेल्या या पावसामुळे गडचिरोली शहरात अनेक ठिकाणी झाडे पडली असून, त्यामुळे विद्युत वाहिन्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. परिणामी, शहरातील अनेक भागांचा वीजपुरवठा खंडित झाला आहे. रात्री अंदाजे दोन वाजताच्या सुमारास […]Read More
मुंबई, दि. 3रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री ना.रामदास आठवले हे येत्या दिनांक 6 मे पासुन बौध्द राष्ट्रांच्या दौऱ्यावर रवाना होणार आहे.केंद्रीय राज्यमंत्री ना.रामदास आठवले हे मुंबईतुन 6 मे ला 6 दिवसांच्या बौद्ध राष्ट्रांच्या दौऱ्यावर रवाना होणार आहेत. सहा दिवसांच्या या बौध्द राष्ट्रांच्या दौऱ्यामध्ये रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री ना.रामदास […]Read More
मुंबई, दि – 3सात रेल्वे स्टेशन आजूबाजूला असलेली धारावी म्हणजे मुंबईचे काळीज असून या धारावीतून एक लाख झोपड्या, घरे,दुकाने,गाळे यांना अपात्र ठरवून येथे दुसरे बांद्रा कुर्ला कॉम्प्लेक्स (बीकेसी) उभारण्याचा अदानीच्या कंपनीचे षडयंत्र आहे असा घणाघाती आरोप धारावी बचाव आंदोलनाचे नेते आणि माजी आमदार बाबुराव माने यांनी केला.धारावी मधील शिवराज मैदानावर धारावी बचाव आंदोलन या संघटनेची […]Read More
मुंबई . दि.3विदर्भ वैभव मंदिर व विदर्भ समाज यांच्या वतीने 28 वे विदर्भ बांधवांसाठी स्नेहसंमेलनाचे आयोजन रविवार दिनांक 4 मे 2025 रोजी सायंकाळी पाच वाजता डॉक्टर काशिनाथ घाणेकर नाट्यगृह ठाणे पश्चिम येथे होणार आहे. या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून विदर्भाचे सुपुत्र परिवहन मंत्री प्रतापजी सरनाईक उपस्थित राहणार असून सरनाईक यांना विदर्भभूषण हा पुरस्कार देऊन त्यांचा […]Read More