जयपूर,दि. १० : आफ्रिका खंडातील नामिबीयानंतर आता बोटस्वाना या देशातून भारतात चित्ते आणण्यात येणार आहेत, अशी माहिती केंद्रीय पर्यावरण, वन व हवामान बदल मंत्री भूपिंदर यादव यांनी दिली. तसेच वाघ संवर्धनाच्या धोरणांचा सर्वांगीण आढावा केंद्र सरकारकडून घेतला जाणार आहे. राजस्थानच्या अलवर येथे झालेल्या ‘वाघ क्षेत्र राज्यांचे मुख्य वन्यजीव रक्षक आणि व्याघ्र प्रकल्पांचे फील्ड डायरेक्टर्स यांच्या […]Read More
मुंबई, दि. १० : मुंबई महापालिकेचे उत्पन्नाचे मुख्य स्त्रोत असलेला मालमत्ता कर न भरणारे पालिकेच्या रडारवर आले आहेत. वारंवार सूचना देऊनही कर भरण्यास टाळाटाळ करणाऱ्या २० बड्या थकबाकीदारांना मालमत्ता जप्त करण्याची नोटीस बजावण्यात आली आहे. दरम्यान, नोटीस बजावल्यानंतर कर भरणा करावा अन्यथा जप्त मालमत्तेचा लिलाव करण्यात येईल, असा इशारा पालिकेच्या अतिरिक्त आयुक्त आश्विनी जोशी यांनी […]Read More
नवी दिल्ली,दि. १० : माजी लष्करप्रमुख जनरल मनोज नरवणे यांच्या अप्रकाशित पुस्तकाचे वितरण केल्याप्रकरणी दिल्ली पोलिसांनी एफआयआर नोंदवला आहे. ही कारवाई वेगवेगळ्या ‘सोशल मीडिया प्लॅटफॉर्म’वर आणि ‘ऑनलाइन न्यूज फोरम’वर समोर आलेल्या माहितीच्या आधारे करण्यात आली. ज्यात पुस्तकाची ‘प्री-प्रिंट’ प्रत प्रसारित होत असल्याचा दावा करण्यात आला होता. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, जनरल नरवणे यांच्या ‘फोर स्टार्स ऑफ […]Read More
बंगळूरू, दि. १० : येथील स्टार्टअप Sarvam AI ने नवीन बहुभाषिक व्हिजन-लँग्वेज मॉडेल Sarvam Vision सादर केले. हे मॉडेल भारताच्या “सॉव्हरिन AI” मालिकेचा भाग असून जागतिक बेंचमार्कवर उत्कृष्ट कामगिरी करत आहे. Sarvam Vision हे भारताचे पहिले मोठ्या प्रमाणावरचे बहुभाषिक व्हिजन मॉडेल मानले जात आहे. यामुळे दस्तऐवज बुद्धिमत्ता, स्थानिक भाषांतील माहिती प्रक्रिया, आणि व्यावसायिक अनुप्रयोग अधिक […]Read More
लंडन, दि. ९ : ब्रिटनच्या राजकारणात सध्या मोठा उलथापालथीचा काळ सुरू आहे. पंतप्रधान कीअर स्टार्मर यांच्यावर जेफ्री एप्स्टीन प्रकरणाशी संबंधित वादळामुळे राजीनाम्याचा दबाव वाढला आहे. या पार्श्वभूमीवर लेबर पक्षातील वरिष्ठ नेत्या आणि सध्याच्या गृहमंत्री शबाना महमूद यांचे नाव पुढे येत आहे. जर त्या पंतप्रधानपदी विराजमान झाल्या तर ब्रिटनला पहिल्यांदाच मुस्लिम पंतप्रधान मिळतील, हा ऐतिहासिक क्षण […]Read More
मुंबई, दि. ९ : मनपा निवडणूकांप्रमाणेच जिल्हापरिषद आणि पंचायत समितीच्या निवडणूकांमध्ये मतदारांनी महायुतीलाच कल दिला आहे. राज्यातील रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर, छत्रपती संभाजीनगर, परभणी, धाराशिव व लातूर या 12 जिल्ह्यांतील जिल्हा परिषद निवडणुकीचा निकाल आज जाहीर झाला. त्यात भाजपने सर्वाधिक 7 जिल्हा परिषदांवर आपले वर्चस्व निर्माण केले आहेत. तर सत्ताधारी शिवसेना […]Read More
मुंबई,दि. ९ : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रथम पत्नी रमाबाई आंबेडकर यांना अनोख्या पद्धतीने मानवंदना देण्यात येणार आहे. रमाबाई बाबासाहेब आंबेडकर यांना मानवंदना म्हणून 39 कोटींची साडी बनवण्यात येत आहे. या साडीसाठी 33 कोटींचे हिरे आणि दोन किलो सोन्याचा वापर होणार आहे. माता रमाईंच्या स्मरणार्थ गोल्डन मॅन रोहित पिसाळ यांनी ही साडी बनवली आहे. […]Read More
मुंबई, दि. ९ : भारताला सर्वत्र पाण्यात पाहणाऱ्या पाकीस्ताने यावर्षी विश्वचषक क्रिकेट स्पर्धेतही राजकारण आणत भारताविरुद्ध खेळण्याचे नाकारत स्पर्धेवर बहिष्कार घातला आहे. ICC ने पाक संघाला वर्ल्डकपमध्ये सहभागी होण्यासाठी अखेरची संधी दिली असतानाही पाकने पाच मागण्या केल्या आहेत. भारत-पाकिस्तान सामना 15 फेब्रुवारी रोजी नियोजित आहे. दरम्यान रविवारी झालेल्या बैठकीत टी-20 विश्वचषक सामन्यावर बहिष्कार टाकण्याच्या भूमिकेवरुन […]Read More
मुंबई, दि. ९ : NEET-PG पदव्युत्तर वैद्यकीय प्रवेश प्रक्रियेत पात्रता निकषांमध्ये अभूतपूर्व कपात करण्यात आली असून, त्यामुळे अत्यल्प किंवा अगदी शून्य व Negative गुण मिळवणाऱ्या उमेदवारांनाही प्रवेश मिळत आहे. रोहतक येथे MS Orthopaedics शाखेत ८०० पैकी फक्त ४ गुणांवर प्रवेश मिळाल्याचे उदाहरण समोर आले आहे, तर दिल्लीतील नामांकित महाविद्यालयात Obstetrics & Gynaecology शाखेत ४४ गुणांवर […]Read More
मुंबई, दि. 9 : गेल्या आठवड्यात मुंबई-पुणे एक्सप्रेसवर ज्वालाग्रही गॅस टँकर उलटल्यामुळे 30 हून अधिक तास वाहतूक कोंडी झाली. महामार्गावर योग्य सुविधा नसल्याने प्रवाशांचे आतोनात हाल झाले. अशा प्रकारची परिस्थिची पुन्हा उद्भवू नये यासाठी काय करता येईल याचा अभ्यास करण्यासाठी शासनाचे चौकशीचे आदेश दिले आहेत. दरम्यान वाहतूक कोंडीला जबाबदार असलेल्या टँकर चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात […]Read More