मुंबई, दि. २३ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : तीस वर्षांपूर्वी मराठी रंगभूमी गाजवणारे संजय पवार लिखित ‘कोण म्हणतं टक्का दिला?’ हे नाटक आता नवीन कलाकारांच्या संचात पुन्हा रंगभूमीवर दाखल होत आहे. अष्टपैलू अभिनेता उपेंद्र लिमये याने तेव्हांच्या नाटकात मुख्य भूमिका साकारली होती. आरक्षणाचा प्रश्न प्रखरपणे मांडणाऱ्या या नाटकाने तेव्हा मोठी लोकप्रियता मिळवली होती. नाटककार आणि पटकथा […]Read More
मुंबई, दि. 23 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : जुनैदपूर येथील श्री बालाजी दरबारातील 16वी नारळाची अप्रतिम होळी प्रदूषणमुक्त पर्यावरणाचा संदेश देईल. अनेक दिवसांच्या अथक परिश्रमानंतर सुमारे 10 हजार नारळाच्या होलिका तयार करण्यात आल्या आहेत. हा देखावा पाहण्यासाठी आजूबाजूच्या परिसरातील अनेक भाविकांची गर्दी होणार आहे. मागील वर्षांप्रमाणे यावर्षीही भोगणीपूर तहसील परिसरातील जुनेदपूर येथील श्री बालाजी दरबार येथे […]Read More
मुंबई, दि. 23 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : अमेरिकन एक्सप्रेसने सेल्स एक्झिक्युटिव्ह पदासाठी रिक्त जागा जाहीर केल्या आहेत. कंझ्युमर कार्ड सेल्स टीमसाठी हे फ्रंट लाइन सेल्स जॉब आहे. या पदासाठी निवडलेला उमेदवार हा व्यवसाय चालवण्यासाठी, मासिक विक्रीचे लक्ष्य पूर्ण करण्यासाठी आणि नवीन ग्राहक मिळवण्यासाठी जबाबदार असेल. भूमिका आणि जबाबदारी: विद्यमान लीड्स आणि कोल्ड कॉलिंगद्वारे नवीन ग्राहकांची […]Read More
मुंबई, दि. 23 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : JACC Asia मध्ये प्रकाशित झालेल्या संशोधन अहवालात महिला आणि पुरुषांमधील हृदयरोग तपासण्यात आला. असे आढळून आले की नैराश्याने ग्रस्त पुरुषांमध्ये हृदयविकाराचा धोका 1.39% आणि महिलांमध्ये 1.64% होता. इतकेच नाही तर स्ट्रोक, हृदय अपयश, मायोकार्डियल इन्फेक्शन, एंजिना पेक्टोरिस आणि ॲट्रियल फायब्रिलेशनचा धोका देखील पुरुषांच्या तुलनेत स्त्रियांमध्ये जास्त होता. महिलांना डिप्रेशनचा […]Read More
नवी दिल्ली, दि. २३ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : लोकसभा निवडणूकांच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी एक दिलासादायक निर्णय घेतला आहे. सरकारने कांदा निर्यातबंदीची मुदत वाढवली असून पुढील आदेश येईपर्यंत कांदा निर्यातीवर बंदी कायम राहणार आहे. निर्यात बंदीची अंतिम मुदत 31 मार्च रोजी संपत होती. सरकार किमती नियंत्रणात ठेवण्यासाठी आणि देशांतर्गत उपलब्धता सुनिश्चित करण्यासाठी आपले […]Read More
मुंबई, दि. 23 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : लागणारे जिन्नस: एक वाटी तांदूळ पीठसात आठ लिंबे तांदुळाचे पीठ पसरून त्यावर लिंबाचा रस पिळायचा. बिया काढून टाका. चमच्याने पीठ थोडे हलवून दुसरे तिसरे याप्रमाणे पीठ भिजेपर्यंत लिंबे पिळल्यावर – घरातच पंख्याखाली वाळायला पीठ ठेवायचे.दोनचार तासांनी लगद्याचा ओलेपणा कमी होत जाईल तसे ढेकळे चुरायची. पावसाळी हवा असल्यास दोनतीन […]Read More
मुंबई, दि. 23 (एमएमसी न्यूज नेटवर्क) :बिष्णुपूर हे आणखी एक ठिकाण आहे जे पश्चिम बंगालच्या सुंदर लँडस्केपचे प्रदर्शन करते. विशिष्ट शैलींमध्ये डिझाइन केलेली टेराकोटा मंदिरे या ऐतिहासिक शहराच्या समृद्ध वारशात आकर्षण वाढवतात. शिवाय, बालुचारी साडीचे विणकाम हे एक सुंदर दृश्य आहे. ही साडी एखाद्या प्रिय व्यक्तीसाठी देखील खरेदी केली जाऊ शकते. अनेक गूढ मंदिरे आणि […]Read More
मुंबई, दि. २३ (जितेश सावंत) : 22 मार्च रोजी संपलेल्या आठवड्यात भारतीय बाजार मध्यम वाढीसह बंद झाला. मिडकॅप आणि स्मॉलकॅप शेअर्स मधील घसरण.चीन आणि हाँगकाँगच्या शेअर बाजारातील घसरण तसेच यूएस फेडची बैठक,विदेशी गुंतवणूकदाराची विक्री,टेक दिग्गज एक्सेंचरने जाहीर केलेला कुमकुवत महसूल वाढीचा अंदाज यामुळे आय.टी (IT) समभागातील जोरदार पडझड या सगळ्याचा प्रभाव बाजारावर होताना दिसला. फेडने […]Read More
पुणे, दि. २३ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : क्रांतिकारक हुतात्मा शिवराम हरि राजगुरु यांच्या 93 व्या बलिदान दिनानिमित्त पुण्याच्या राजगुरूनगर येथील क्रांतीकारक हुतात्मा शिवराम हरि राजगुरु यांच्या जन्मस्थळी वाड्यामध्ये आणि स्मृतीस्थळावर तहसीलदारांच्या हस्ते ध्वजारोहण करुन सलामी देण्यात आली. यावेळी राजगुरूनगर येथील क्रांतिकारक राजगुरू यांच्या जन्मस्थळावर दरवर्षी नुसार राजगुरू स्मारक समितीने ही अभिवादन केले. यावेळी शालेय विद्यार्थ्यांनी […]Read More
मुंबई, दि.22( एमएमसी न्यूज नेटवर्क): नागरिकांमध्ये संविधानिक हक्कांची जाणिव दिवसेंदिवस प्रबळ होत असल्यामुळे राज्यभर जनसामान्यांचा प्रक्षोभ उफाळून येत आहे. सामान्य जनमाणसांच्या या प्रक्षोभनातूनच “लोकांनी, लोकांसाठी, लोकांकडून चालवला जाणारा “लोकराज्य पक्ष” उदयाला आलेला असून लोकसभेसाठी सर्व जागा लढवणार असल्याची माहिती लोकराज्य पार्टीचे अध्यक्ष सखाराम बिऱ्हाडे यांनी मुंबई मराठी पत्रकार संघ येथे आयोजित पत्रकार परिषदेत दिली. यावेळी […]Read More