महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा एकदा ठाकरे बंधू चर्चेत आहेत. पण यावेळी त्यांचा हेतू महाराष्ट्राचे किंवा मराठी माणसाचे हित साधणे नसून, वैयक्तिक स्वार्थ आणि राजकीय अस्तित्व टिकवण्यासाठी एकत्र येण्याचा डाव आहे. जनतेने वारंवार नाकारलेले, सर्वच ठिकाणी अपयशी ठरलेले दोघे भाऊ आता मराठी अस्मितेच्या नावाखाली पुन्हा एकदा लोकांच्या भावनांशी खेळण्याचा प्रयत्न करत आहेत. पण खरा प्रश्न हा आहे […]Read More
वडाळा येथील मंदिराचा विकास आणि सुशोभीकरण कामाला लवकरच होणार सुरुवात मुंबई :- वडाळा येथील विठ्ठल रखुमाई मंदिराचा विकास, सुशोभीकरण आणि सोयी सुविधांचा कामासाठी 25 कोटी रुपये मंजूर करण्यात आले होते. त्यानुसार लवकरच या प्राचीन मंदिरातील अंतर्गत विकास आणि परिसराच्या सुशोभीकरण कामाला सुरुवात करण्यात येईल असे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जाहीर केले.आज आषाढी एकादशीच्या शुभ मुहूर्तावर […]Read More
आषाढी वारीसाठी प्रशासन सज्ज,यंदा पंढरपुरात स्वच्छतेची वारी सोलापूर दि ५ — पंढरपुरात यंदाच्या आषाढी वारीसाठी वीस लाख भाविक येतील. असा प्रशासनाचा अंदाज आहे. एकादशी पूर्वी पंढरपुरात दहा लाख भाविक दाखल झाले आहेत. तर आज शनिवारी संध्याकाळपर्यंत सर्व मानाच्या संतांच्या पालख्या पंढरपुरात दाखल होतील. एकादशीच्या शासकीय महापूजेसाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस देखील आज दुपारी पंढरपूर आज दाखल […]Read More
कीर्तन म्हटलं की डोळ्यांसमोर वारकरी, अभंग आणि पारंपरिक भक्तिरस उभा राहतो. पण या वर्षीच्या आषाढी एकादशीला एका वेगळ्या दृश्याने साऱ्यांचं लक्ष वेधून घेतलं ते म्हणजे , इंदुरीकर महाराजांच्या कीर्तनाला झालेली तरुण मंडळींची प्रचंड गर्दी ! हास्य आणि विचारांचं हे अनोखं मिश्रण इतकं प्रभावी ठरतंय की झी टॉकीजने प्रसिद्ध केलेल्या प्रोमोला अवघ्या काही तासांतच १ दशलक्षांहून […]Read More
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची अध्यापन कारकीर्दही प्रेरणादायी मुंबई दि ५ :- विविध विषयांचे अभ्यासक व तज्ञ असलेल्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे व्यक्तिमत्त्व विधीज्ञ, अर्थतज्ञ, समाजशास्त्रज्ञ असे बहुआयामी होते. शिक्षण क्षेत्रातील बहुमोल योगदानाबरोबरच डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची अध्यापन कारकीर्दही मोलाची आणि प्रेरणादायी असल्याचे प्रतिपादन सरन्यायाधीश भूषण गवई यांनी केले. शासकीय विधी महाविद्यालय येथे भारतरत्न डॉ. बाबासाहेब […]Read More
PNB Bank नंतर आता Indian bankने सर्व बचत खात्यांमध्ये किमान शिल्लक रकमेशी संबंधित शुल्क पूर्णपणे माफ करण्याची घोषणा केली. बँकेने निवेदनात म्हटले आहे की, हे पाऊल आर्थिक समावेशनाला प्रोत्साहन देणे आणि समाजातील सर्व घटकांसाठी बँक अधिक सुलभ आणि परवडणारी बनवणे या उद्देशाने आहे. indian bank ने ७ जुलै २०२५ पासून बचत खात्यांमध्ये किमान शिल्लक ठेवण्याची […]Read More
मुंबई, दि. ५ : शहराच्या विविध भागात असलेल्या कबुतरखान्यांमुळे नागरिकांना श्वसनाच्या आजाराला सामोरे जावे लागत आहे. त्यासाठी मुंबई महानगरपालिकेने सार्वजनिक ठिकाणी कबुतरांना खाद्य टाकण्यावर याआधीच निर्बंध घातले होते. तरीही अनेक ठिकाणी नागरिक नियम पाळताना दिसत नव्हते. त्यामुळे उद्योग मंत्री उदय सामंत यांनी गुरुवारी विधान परिषदेत कबुतरखाने बंद केले जाणार असल्याची घोषणा करताच पालिकेच्या जी नॉर्थ […]Read More
जगातील सर्वात प्रतिष्ठित आणि परंपरा जपणाऱ्या विम्बल्डन स्पर्धेत (Wimbledon 2025) यंदापासून एक मोठा बदल पाहायला मिळत आहे. 148 वर्षांच्या इतिहासात प्रथमच, मानवी लाइन जजेसना ‘एआय’ आधारित बॉल ट्रॅकिंग तंत्रज्ञानाने बदलण्यात आले आहे. म्हणजेच आता टेनिस कोर्टवर मानवी पंचांऐवजी एआय पंचांची (AI) भूमिका बजवणार आहे. विम्बल्डन ही सर्वात प्रतिष्ठित टेनिस स्पर्धा समजली जाते. खेळाडूंचे पांढरे किट, […]Read More
नवी दिल्ली, दि. ५ : भारतीय नौदलाच्या इतिहासात पहिल्यांदाच सब लेफ्टनंट आस्था पूनिया नौदलाच्या पहिल्या महिला फायटर पायलट (Fighter Pilot) म्हणून प्रशिक्षणार्थी बनल्या आहेत.हॉक प्रशिक्षण अभ्यासक्रमाच्या Hawk ‘विंगिंग’ समारंभात त्यांना ‘विंग्ज ऑफ गोल्ड’ (Wings of Gold) प्रदान करण्यात आले. या ऐतिहासिक टप्प्यामुळे त्या भविष्यात विमानवाहू नौकांवरून मिग-29के किंवा राफेल फायटर जेट उडवू शकतील. पूनियांच्या या […]Read More
मुंबई – महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या (MNS) कार्यकर्त्यांनी आज सकाळी प्रसिद्ध व्यावसायिक सुशील केडिया (Sushil Kedia)यांच्या कार्यालयाची तोडफोड केली. नंतर केडिया यांनी एक्सवर माफीचा व्हिडिओ पोस्ट केला. मीरारोड येथील एका अमराठी व्यावसायिकाला महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कार्यकर्त्यांनी मारहाण केली होती. त्यानंतर एक दिवस मीरा-भाईंदर शहरातील अमराठी व्यावसायिक आणि व्यापाऱ्यांकडून दुकाने बंद ठेवण्यात आली होती. यानंतर संतापलेल्या केडिया […]Read More