mmcnews mmcnews

क्रीडा

लवकरच सुरु होणार प्रो कबड्डी लीगचा 12वा हंगाम

नवी दिल्ली, दि. ९ : देशातील लोकप्रिय लीगपैकी एक असलेल्या प्रो कबड्डी लीग (PKL) चा 12वा हंगाम येत्या 29 ऑगस्टपासून रंगणार आहे. PKL चे आयोजक मशाल स्पोर्ट्स यांनी आज ही अधिकृत घोषणा केली. प्रो कबड्डी लीग सीझन 12 चे थेट प्रसारण स्टार स्पोर्ट्स नेटवर्क वर आणि जिओ सिनेमा (JioCinema) वर पाहता येणार आहे. लीगशी संबंधित […]Read More

ट्रेण्डिंग

ऑनलाइन गेममुळे नाशिकमधील 16 वर्षीय मुलाचा गेला जीव

नाशिक, दि. ९ : ऑनलाईन गेममध्ये पैसे हरल्याने आत्महत्येसारखे 16 वर्षीय मुलाने आत्महत्या केली आहे. नाशिक शहरातील नाशिक रोड परिसरात ही घटना घडली आहे. सम्राट भालेराव असं आत्महत्या केलेल्या युवकाचे नाव असून तो जय भवानी रोड, डायना नगर भागात राहायचा. त्याच्या आत्महत्येमुळे संपूर्ण परिसर सुन्न झाला असून, त्याच्या कुटुंबावर शोककळा पसरली आहे. तो गेल्या काही […]Read More

राजकीय

रितसर तक्रार करता आली असती, मारहाणीचे समर्थन करणार नाही, उपमुख्यमंत्री

मुंबई, दि ९ आमदार निवासातील कॅन्टीनमध्ये शिळे अन्न दिल्याप्रकरणी मारहाण करणाऱ्या शिवसेना आमदार संजय गायकवाड यांना शिवसेनेचे मुख्य नेते व राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कडक शब्दांत समज दिली आहे. या प्रकरणाची गंभीर दखल घेत उपमुख्यमंत्री शिंदे यांनी तात्काळ आमदार गायकवाड यांना समज दिली. लोकप्रतिनिधी या नात्याने रितसर तक्रार करता आली असती, पण मारहाणीचे समर्थन […]Read More

विदर्भ

पूर्व विदर्भातील पूरस्थिती नियंत्रणात; बचावकार्य सुरू

मुंबई दि ९ — मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज विधानसभा सभागृहात पूर्व विदर्भातील मुसळधार पावसासंदर्भात माहिती देत येथील पूर परिस्थिती नियंत्रणात असल्याचे सांगितले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, पावसामुळे एस.टी. बसमध्ये अडकलेल्या प्रवाशांना जवळच्या शाळेत स्थलांतरित करण्यात आले व नंतर सर्व प्रवाशांना सुखरूप घरी पाठवण्यात आले आहे. गडचिरोली ते नागपूर (आरमोरी) मार्ग सध्या बंद असून, […]Read More

अर्थ

पाच बँकांनी रद्द केला बचत खात्यात किमान शिल्लक ठेवण्याचा नियम

मुंबई, दि. ९ : देशातील सार्वजनिक क्षेत्रातील ६ बँकांनी आता सरासरी मासिक शिल्लक (AMB) राखण्याचा नियम रद्द केला आहे. म्हणजेच आता खातेधारकांना बँकेच्या बचत खात्यात किमान शिल्लक ठेवण्याची चिंता करावी लागणार नाही. तसेच कोणत्याही प्रकारच्या दंडाची भीती राहणार नाही. पंजाब नॅशनल बँक, कॅनरा बँक, इंडियन बँक, एसबीआय यांनी बचत खात्यावर किमान शिल्लक ठेवण्याचा नियम आधीच […]Read More

राजकीय

५७ हजार कोटींच्या पुरवणी मागण्या विधानसभेत मंजूर

मुंबई दि ९ — राज्यात आर्थिक शिस्तीनुसारच काम सुरू असून राजकोषीय तूट तीन टक्क्यांच्या आत ठेवण्यात आम्ही यशस्वी झालो आहोत, महायुतीत निधी वाटपावरून कोणाचीही तक्रार नाही, आम्ही निधी वाटप एकत्रित निर्णय घेऊनच करतो अशी ग्वाही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी विधानसभेत दिली. पुरवणी मागण्यांवर गेले दोन दिवस चाललेल्या चर्चेला ते उत्तर देत होते. राज्याची आर्थिक शिस्त […]Read More

ट्रेण्डिंग

ब्रिटनचे माजी पंतप्रधान पुन्हा नोकरीवर रुजू, पगार करणार दान

लंडन, दि. ९ : ब्रिटनचे माजी पंतप्रधान ऋषी सुनक (Rishi Sunak) हे पुन्हा एकदा त्यांच्या जुन्या कंपनीत कामावर रुजू झाले आहेत. ते आता गोल्डमन सॅक्स (Goldman Sachs) ग्रुपमध्ये वरिष्ठ सल्लागार म्हणून काम करणार आहेत. भारताशी त्यांचे विशेष नाते म्हणजे सुनक हे इन्फोसिसचे नारायण मूर्ती यांचे जावई आहेत. गोल्डमन सॅक्सचे सीईओ डेव्हिड सोलोमन यांनी याबाबत माहिती […]Read More

देश विदेश

गुजरातमध्ये नदीवरील पूल कोसळल्याने 13 जणांचा मृत्यू

अहमदाबाद, दि. ९ : गुजरातमधील वडोदरा आणि आणंद जिल्ह्यांना जोडणारा महत्त्वाचा पूल आज सकाळी अचानक कोसळल्याने मोठी दुर्घटना घडली. महिसागर नदीवर असलेला हा पूल कोसळल्याने त्यावरून जात असलेली वाहने थेट नदीत कोसळली. या दुर्घटनेत १३ जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला असून ६ ते ८ जण गंभीर जखमी झाले आहेत. मृतांमध्ये दोन लहान मुलांचाही समावेश असल्याची माहिती […]Read More

राजकीय

*अल्पसंख्यांकांच्या प्रश्नावर लढणार * नॅशनल कॉन्फरन्स फॉर मायनॉरिटीच्या वतीने मुंबईत

मुंबई , दि ९: “राज्यात अल्पसंख्यांक समाजाला भीती आणि अन्यायाचा सामना करावा लागत आहे. या प्रश्नांवर केवळ राजकीय पातळीवरच नव्हे, तर सामाजिक आणि कायदेशीर मार्गानेही संघर्ष केला जाईल. सर्व विचारधारेच्या लोकांना एकत्र येऊन  राजकीय व कायदेशीर हा लढा उभारावा लागेल.” असे मत माजी मंत्री आरीफ नसीम खान यांनी व्यक्त केले.  राज्यातील वाढत्या मुस्लिम व अल्पसंख्याकांवरील […]Read More

महानगर

आदिवासींच्या जमिनींच्या बेकादेशीर हस्तांतरणाची चौकशी…

मुंबई दि ९ — राज्यातील विविध जिल्ह्यातील आदिवासींच्या जमिनी बिगर आदिवासींना बेकायदेशीरपणे हस्तांतरित करण्यात आलेल्या सर्व प्रकरणांची चौकशी त्या त्या विभागीय आयुक्तांमार्फत करून तीन महिन्यात त्याचा अहवाल सभागृहाला सादर करण्यात येईल अशी ग्वाही महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली, याबाबतची लक्षवेधी सूचना राजेंद्र गावित यांनी उपस्थित केली होती, त्यावर किरण लहामटे यांनी उपप्रश्न विचारले. शेत […]Read More