mmcnews mmcnews

देश विदेश

छत्रपती शिवरायांचा युनेस्कोमध्ये गौरव

छत्रपती शिवाजी महाराजांचा युनेस्कोमध्ये आंतरराष्ट्रीय गौरव करण्यात आला. ग्रीसचे राजदूत राजदूत जॉर्जिओस कौमुत्साकोस यांनी छत्रपती शिवाजी महाराजांवर स्तुतीसुमने उधळली आहेत. यासह छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक, हिंदवी स्वराज्य आणि राजमुद्रेवरील शब्दांचं त्यांच्याकडून कौतुक करण्यात आलंय. राजदूतांनी असेही म्हटले आहे की, ‘शहाजींचे पुत्र छत्रपती शिवाजी महाराज यांच्या या राजमुद्रेचा महिमा चंद्राच्या कले सारखा वाढत जाणारा आहे. यापुढेही […]Read More

महानगर

PETA चा अजब दावा, म्हणे कबुतरं पण मुंबईकरच

मुंबई, दि. ८ : कबुतरांच्या अती संख्येमुळे मुंबईकरांना होणाऱ्या आरोग्यविषयक समस्यांवर उपाय म्हणून मुंबईतील सर्व कबुतरखाने बंद करण्याच्या राज्य सरकारच्या निर्णयाच्या विरोधात प्राणिहक्कांसाठी लढणाऱ्या पेटा या स्वयंसेवी संस्थेने मोहीम उघडली आहे. कबुतरखान्यांजवळ संस्थेने मोठे फलक उभारून मुंबईतील कबुतरे हीसुध्दा मुंबईकरच आहे, असा संदेश या फलकांवर लिहिला आहे. नुकतीच मुंबई महानगरपालिकेने दादरचा कबुतरखाना हटवण्यासाठी मोहीम सुरू […]Read More

ट्रेण्डिंग

शिक्षक उतरले आंदोलनात पण शाळांना सुट्टी नाही

मुंबई, दि. ८ : राज्यातील विनाअनुदानित आणि अंशतः अनुदानित शाळेतील शिक्षकांनी तसेच शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी आज आणि उद्या म्हणजेच आठ आणि नऊ जुलै 2025 रोजी राज्यव्यापी शाळा बंद आंदोलनाची हाक दिली आहे. राज्यातील हजारो शिक्षकांनी आणि कर्मचाऱ्यांनी अनुदान आणि आपल्या इतर प्रलंबित मागण्यांसाठी आज आणि उद्या मुंबईतील आझाद मैदानावर राज्यव्यापी आंदोलन करण्याची मोठी घोषणा केली आहे. […]Read More

ऍग्रो

20 टक्क्यांनी वाढल्या मराठवाड्यातील शेतकरी आत्महत्या

मुंबई, दि. ८ : सरकार कोणतेही असो शेतकऱ्यांच्या समस्यांवर योग्य तोडगा निघत नाही, हेच भीषण वास्तव आज पुन्हा एकदा समोर आले आहे. राज्यातील शेतकऱ्यांची अवस्था दिवसेंदिवस अधिकच बिकट होत असल्याचं वास्तव सरकारने नुकतंच विधान परिषदेत मांडलेल्या आकडेवारीतून स्पष्ट केलं आहे. या वर्षी जानेवारी ते मार्च 2025 या अवघ्या 3 महिन्यांच्या कालावधीत राज्यात तब्बल 767 शेतकऱ्यांनी […]Read More

देश विदेश

उद्या भारत बंदची हाक, 25 कोटी कामगार उतरणार रस्त्यावर

मुंबईो, दि. ८ : केंद्र सरकारची मजूर, कामगारविरोधी धोरणं, शेतकऱ्यांच्या विरोधातील आणि कॉर्पोरेट धार्जिणी धोरणं याविरोधात उद्या भारत बंदची हाक देण्यात आलेली आहे. सरकारकडून आर्थिक आणि कामगार कायद्यांमध्ये सुधारणा करण्याच्या प्रयत्नात आहे. त्यामुळे मजुरांचं अधिकार आणखी मर्यादित होतील. व्यापार करण्याची प्रक्रिया सुलभ करण्याच्या नावाखाली सरकार सर्वसामान्यांना नाडत असल्याचा आरोप संघटनांचा आहे. देशातील १० केंद्रीय कामगार […]Read More

महानगर

कार्यालयाच्या वेळा बदला, मध्य रेल्वेकडून कंपन्यांना विनंतीपत्र

मुंबई, दि. ८ : मुंबईमध्ये लोकलद्वारे दररोज प्रवास करणाऱ्या लाखो प्रवाशांच्या सुरक्षेचा प्रश्न गंभीर होत चालला आहे. लोकलच्या फेऱ्या कितीही वाढवल्या तरीही मोठ्या संख्येने असणाऱ्या प्रवाशांना सुविधा देताना रेल्वेवर मोठा ताण येत आहे. यावर उपाय म्हणून मध्य रेल्वेने लोकलमधील प्रवाशांच्या गर्दीची समस्या सोडवण्यासाठी काही उपाययोजना आखल्या आहेत. त्यासाठी मध्य रेल्वेने मुंबईतील शासकीय आणि खासगी अशा […]Read More

गॅलरी

मनमोहन महिमकर यांनी घेतली उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट

मुंबई प्रतिनिधी :-मराठी सिनेमामध्ये भूमिका केलेले ज्येष्ठ कलाकार मनमोहन महिमकर यांच्या मदतीला अनाथांचे नाथ म्हणून ओळखले जाणारे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे धावून आले आहेत. आम्ही आपल्या पाठीशी ठामपणे उभे असून काहीही झाले तरीही तुम्हाला बेघर होऊ देणार नाही अशी ग्वाही उपमुख्यमंत्री शिंदे यांनी महिमकर यांना दिली आहे. मनमोहन महिमकर यांनी दिग्दर्शक केदार शिंदे आणि इतर अनेक […]Read More

गॅलरी

रवींद्र चव्हाण यांनी दिल्लीत घेतली नेत्यांची भेट

नवी दिल्ली दि ८ — महाराष्ट्र भाजपचे नवनिर्वाचित प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांनी आज नवी दिल्ली येथे केंद्रीय आरोग्य मंत्री व भाजपा परिवाराचे राष्ट्रीय अध्यक्ष आदरणीय जगत प्रकाश नड्डाजी यांची स्नेहभेट घेतली. या भेटीमध्ये महाराष्ट्रातील पक्ष संघटना आणखी बळकट करण्यासोबतच विविध विषयांवर चर्चा झाली. तसेच रविंद्र चव्हाण यांनी आज नवी दिल्ली येथे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी […]Read More

राजकीय

“मी मंत्री, आमदार नंतर… मराठी आधी!” – मंत्री सरनाईक यांची

मीरा-भाईंदर दि ८ :– आज मीरा-भाईंदर शहरात मराठी एकीकरण समितीच्या वतीने मीरा रोड येथे मराठी अस्मिता, स्थानिक भाषिकांचे अधिकार आणि न्याय मागण्यासाठी आयोजित करण्यात आलेल्या मोर्चात मराठी एकीकरण समितीचे अध्यक्ष गोवर्धन देशमुख यांच्या विनंतीवरून महाराष्ट्र राज्य परिवहन मंत्री, प्रताप सरनाईक सहभागी झाले होते. परंतु महाराष्ट्र राज्य परिवहन मंत्री असताना ही उबाठा आणि मनसेचे कार्यकर्ता तेथे […]Read More

महानगर

मूलभूत अधिकार आणि मार्गदर्शक तत्वे यांची योग्य सांगड आवश्यक

मुंबई दि ८ — देशाचे ५२ वे सरन्यायाधीश भूषण गवई यांचा सत्कार आज राज्य विधिमंडळाच्या वतीने करण्यात आला, त्यावेळी सर्वसामान्यांना सामाजिक आणि आर्थिक न्याय मिळावा यासाठी मूलभूत अधिकार आणि मार्गदर्शक तत्वे यांची योग्य सांगड घालणं आवश्यक आहे असे मत गवई यांनी यावेळी व्यक्त केले. याआधी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते न्या भूषण गवई यांचा सत्कार […]Read More