कृषी क्षेत्रात नाविन्यपूर्ण तंत्रज्ञानाचा वापर वाढविणे, उत्पादित शेतमालाला योग्य बाजारपेठ मिळवून देणे. शेतीमध्ये उत्पादकता वाढविणे, शेतकऱ्यांचे जीवनमान उंचावण्यासाठी शासन विविध पातळीवर अनेक उपाययोजना करत आहे. २३ मार्च २०२५ रोजी झालेल्या पाणी फाउंडेशनच्या वार्षिक कार्यक्रमात संपूर्ण महाराष्ट्रात सत्यमेव जयते फार्मर कपची घोषणा करण्यात आली. राज्यातील सर्व तालुके आणि गावांमध्ये राज्य शासन आणि पाणी फाउंडेशन यांच्या संयुक्त […]Read More
भारतीय पुरुष हॉकी संघाने आशिया कप 2025 मध्ये जबरदस्त कामगिरी करत अंतिम फेरीत प्रवेश केला आहे. बिहारमधील राजगीर हॉकी स्टेडियमवर झालेल्या सुपर-४ सामन्यात भारताने चीनचा ७-० असा पराभव करत आपली ताकद सिद्ध केली. या सामन्यात भारताने सुरुवातीपासूनच आक्रमक खेळ केला. शिलानंद लाक्रा (४’) ने पहिल्या गोलने सुरुवात केली, त्यानंतर दिलप्रीत सिंग (७’), मंदीप सिंग (१८’), […]Read More
नवी दिल्ली,दि. ६ : शिक्षक दिनानिमित्त दिल्लीमध्ये आयोजित समारंभात महाराष्ट्रातील ६ शिक्षकांसह देशभरातील ८१ शिक्षकांचा राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते ‘राष्ट्रीय शिक्षक पुरस्कारा’ ने शुक्रवारी सन्मान करण्यात आला. प्रमाणपत्र, रौप्य पदक आणि ५० हजार रुपये रोख असे या पुरस्काराचे स्वरुप आहे. राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेल्या महाराष्ट्रातील शिक्षकांमध्ये शालेय शिक्षक डॉ. शेख मोहम्मद वक्रिउद्दीन शेख […]Read More
भारतीय क्रिकेट संघ आशिया कप 2025 मध्ये एक ऐतिहासिक पाऊल उचलत प्रायोजकांशिवाय मैदानात उतरणार आहे. आधुनिक क्रिकेटमध्ये जर्सीवर प्रायोजकांचे लोगो असणे हे सामान्य झाले असताना, यंदा भारतीय संघाची जर्सी फक्त “INDIA” आणि आशिया कपचा अधिकृत लोगो दाखवते. ही बाब क्रिकेटप्रेमींमध्ये चर्चेचा विषय ठरली आहे. Dream11 हे भारतीय संघाचे मुख्य जर्सी प्रायोजक होते. मात्र भारत सरकारने […]Read More
नागपूर, दि. ६ : राज्य सरकारने मनोज जरांगे पाटलांच्या मागण्या मान्य केल्यामुळे मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गातून आरक्षण मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. मात्र आता सरकारच्या या निर्णयाविरोधात ओबीसी समाजाने महामोर्चा काढण्याची घोषणा केली आहे. आज नागपूरात ओबीसी नेत्यांची बैठक पार पडली. या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आहे. काँग्रेसचे विधानसभेतील पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी महामोर्चाची […]Read More
मिरा-भाईंदर, दि. ६ :– व्यवसाय वृद्धीच्या नादात समाजातील मुलभूत मूल्ये पायदळी तुडवत, धार्मिक तेढ निर्माण करणाऱ्या व धर्मांध स्वरूपाच्या जाहिरातींमार्फत ग्राहकांना आकर्षित करण्याचा प्रकार करणे हा गंभीर गुन्हा असून, अशा बांधकाम व्यावसायिकांवर कठोर कारवाई करून त्यांच्या बांधकाम परवान्यांवर गंडांतर आणावे, असे स्पष्ट निर्देश परिवहन मंत्री आणि स्थानिक आमदार प्रताप इंदिराबाई बाबुराव सरनाईक यांनी दिले आहेत. […]Read More
मुंबई, दि. ५ : मुंबई उपनगरीय रेल्वेमधील प्रवाशांसाठी मध्य आणि पश्चिम रेल्वे प्रशासनाने क्यूआर कोडद्वारे (QR codes) मोबाईल तिकीट बुकिंग (ticket booking) सेवा बंद केली आहे. फसवणूक रोखण्यासाठी हा निर्णय घेतल्याची माहिती आहे. त्यामुळे यापुढे जिओफेन्सिंग क्षेत्रात क्यूआर स्कॅन करून तिकीट बुक करता येणार नाही.(UTS on Mobile App)रेल्वेचे पश्चिम विभागाचे मुख्य जनसंपर्क अधिकारी विनित अभिषेक […]Read More
पुणे, दि. 5 : येथील पॅरा बॅडमिंटनपटू सुकांत कदमने धमाकेदार कामगिरी करत जागतिक क्रमवारीत पहिल्या स्थानावर झेप घेतली आहे. सुकांतच्या यशामुळे भारताचं नाव जगभरात उज्ज्वल झालं असून क्रीडारसिकांमध्ये आनंदाचं वातावरण आहे. पुण्यातील बालेवाडी स्टेडियममध्ये असलेल्या ‘निखिल कानेटकर बॅडमिंटन अॅकॅडमी’मधून सुकांतच्या क्रीडा प्रवासाला सुरुवात झाली. सुकांतची कारकिर्द अतिशय संघर्षमय आहे. शारीरिक अडचणीवर मात करत त्याने बॅडमिंटन […]Read More
मुंबई, दि. ५ : नवी मुंबईच्या विकासासाठी शहर आणि औद्योगिक विकास महामंडळ (सिडको) कार्य करते. सिडकोकडून लॉटरीच्या माध्यमातून घरं उपलब्ध करून दिली जातात. लवकरच सिडकोच्यावतीने 22000 घरांसाठी लॉटरी काढली जाणार आहे. याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, दिवाळीच्या मुहूर्तावर सिडकोची लॉटरी जाहीर होणार आहे. सिडको लवकरच या लॉटरी संदर्भात अधिकृत घोषणा करणार आहे. सिडकोच्या लॉटरीतील घरे नवी मुंबईतील […]Read More
मुंबई, दि. ५ : गुगल पे आता वैयक्तिक कर्जासाठी एक नवीन सुविधा देत आहे, ज्यामुळे वापरकर्ते थेट अॅपमधून कर्जासाठी अर्ज करू शकतात. ही सेवा भारतातील निवडक वापरकर्त्यांसाठी सुरू करण्यात आली असून, गुगल पेने डीएमआय फायनान्ससारख्या वित्तीय संस्थांशी भागीदारी केली आहे. वापरकर्ते ₹१०,००० पासून ₹८ लाखांपर्यंतचे कर्ज घेऊ शकतात, ज्यासाठी ६ महिन्यांपासून ४ वर्षांपर्यंतचा कालावधी निवडता […]Read More