नागपूर, दि. ८ — महाराष्ट्र सरकारने नागपूरच्या दक्षिण भागात एक अत्याधुनिक, जागतिक दर्जाचं शहर उभारण्याचा महत्त्वाकांक्षी निर्णय घेतला आहे. ‘नवीन नागपूर’ या नावाने ओळखल्या जाणाऱ्या या प्रकल्पासाठी ६५०० कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला असून, हा प्रकल्प तीन टप्प्यांत पूर्ण केला जाणार आहे. आज नवीन नागपूर विकसित करण्यासाठी NMRDA आणि हुडको, NBCC यांच्यात करार करण्यात […]Read More
मुंबई — गणेशोत्सवाच्या उत्साहात न्हालेल्या मुंबईत विसर्जनानंतर एक गंभीर पर्यावरणीय प्रश्न उभा राहिला आहे. गणपती विसर्जनानंतर मुंबईत तब्बल 1,982 मेट्रिक टन, म्हणजेच जवळपास 20 लाख किलो प्लास्टर ऑफ पॅरिस (PoP) चा मलबा जमा झाला आहे. या मलब्यामुळे समुद्रकिनाऱ्यांवर आणि जलस्रोतांमध्ये प्रदूषणाचा धोका निर्माण झाला आहे. मुंबई महानगरपालिका (BMC) ने ‘ऑपरेशन रिसायकल’ नावाची विशेष मोहीम सुरू […]Read More
मॉस्को, रशिया, दि. ८ : कर्करोगासारख्या जीवघेण्या आजाराविरुद्ध लढा देण्यासाठी रशियाने एक मोठा पाऊल उचलले आहे. रशियातील फेडरल मेडिकल अँड बायोलॉजिकल एजन्सी (FMBA) ने कॅन्सरवर प्रभावी लस विकसित केल्याचा दावा केला आहे. ही लस 2025 पासून रुग्णांवर वापरण्यासाठी तयार असून, सुरुवातीला ती कोलोरेक्टल कर्करोग (मोठ्या आतड्यांचा कर्करोग) यावर उपचारासाठी वापरली जाणार आहे. ही लस mRNA-बेस्ड […]Read More
मेलबर्न, दि. ८ : मल्याळम चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेत्री नव्या नायर यांना ऑस्ट्रेलियातील मेलबर्न आंतरराष्ट्रीय विमानतळावर एक अनपेक्षित अडचण आली. ओणम उत्सवात सहभागी होण्यासाठी मेलबर्नला जात असताना, त्यांनी केसात माळलेला चमेलीचा गजरा त्यांच्या प्रवासात अडथळा ठरला. ऑस्ट्रेलियाच्या कठोर जैवसुरक्षा कायद्यांनुसार, देशात कोणत्याही प्रकारची फुलं, फळं, बियाणं किंवा वनस्पती आणणं गुन्हा मानला जातो. त्यामुळे नव्या नायर यांना […]Read More
मुंबई, दि. ८ : डिजिटल पेमेंट करणाऱ्यांसाठी एक महत्त्वाची बातमी आहे! नॅशनल पेमेंट्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया (NPCI) ने युनिफाइड पेमेंट्स इंटरफेस (UPI) व्यवहार मर्यादा वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. हे नवे नियम १५ सप्टेंबर २०२५ पासून लागू होणार असून, विशेषतः व्यक्ती ते व्यापारी (P2M) व्यवहारांसाठी ही मर्यादा वाढवण्यात आली आहे. व्यक्ती ते व्यक्ती (P2P) व्यवहारांची मर्यादा […]Read More
काठमांडू, दि. ८ : नेपाळमध्ये भ्रष्टाचार आणि सोशल मीडियावरील बंदीविरोधात सुरू झालेल्या तरुणांच्या आंदोलनाने देशभरात मोठा भडका घेतला आहे. यात २० तरुणांचा बळी गेल्यानंतर नेपाळ सरकारने सोशल मिडियावरील बंदी मागे घेतली आहे. ‘Gen Z’ म्हणजेच नव्या पिढीच्या हजारो तरुणांनी आज रोजी काठमांडू, पोखरा, बुटवल, चितवन, नेपाळगंज आणि बिराटनगरसारख्या शहरांमध्ये रस्त्यावर उतरून सरकारविरोधात तीव्र निदर्शने केली. […]Read More
वाराणसी, दि. ८ : उत्तर प्रदेश सरकारने काशी विश्वनाथ मंदिरातील पुजारी आणि कर्मचाऱ्यांना राज्य सरकारी सेवकाचा दर्जा देण्याचा ऐतिहासिक निर्णय घेतला आहे. या निर्णयामुळे मंदिरातील सेवा करणाऱ्या व्यक्तींना आता सरकारी कर्मचाऱ्यांप्रमाणे वेतन, निवृत्तीवेतन, वैद्यकीय सुविधा आणि इतर भत्त्यांचा लाभ मिळणार आहे. मंदिर प्रशासनाच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला असून, यामुळे मंदिरातील कर्मचाऱ्यांचे सामाजिक आणि आर्थिक […]Read More
मुंबई, दि ८: गिरणी कामगार घरांच्या प्रश्नावर सरकारने दिलेल्या आश्वासनाची त्वरित पुर्तता करावी,अन्यथा गिरणी कामगार पुन्हा तिव्र आंदोलनासाठी रस्त्यावर उतरतील,असा एक मुखी निर्णय १४ कामगार संघटना एकत्र आलेल्या “गिरणी कामगार संयुक्त लढा समितीने’आज घेतला आहे.९ जुलै रोजी कामगारांच्या रखडलेल्या गिरणी कामगार घरांच्या प्रश्नावर संघाचे अध्यक्ष आमदार सचिन अहिर यांच्या नेतृत्वाखाली आझाद मैदान येथे गिरणी कामगारांचे […]Read More
मीरा-भाईंदर दि ८:–मीरा रोड हटकेश परिसरात १४ मजली अत्याधुनिक व ३७७ बेडचं मल्टीस्पेशालिस्ट हॉस्पिटल उभारण्यात येणार असल्याची खुशखबर आज परिवहन मंत्री प्रताप इंदिराबाई बाबुराव सरनाईक यांनी दिली असून या हॉस्पिटलसाठी एकही रुपया महानगरपालिकेचा खर्च होणार नसून सर्व खर्च शासनामार्फत केला जाणार असल्याचे मंत्री सरनाईक यांनी स्पष्ट केले.ठाणे जिल्हा व MMR क्षेत्रातील हे पहिले मल्टीस्पेशालिस्ट हॉस्पिटल […]Read More
मीरा-भाईंदर दि ८ : —मीरा-भाईंदर महानगरपालिका हद्दीत सुरू असलेल्या सुमारे २० महत्वाच्या विकासकामांचा आढावा घेण्यासाठी आज परिवहन मंत्री प्रताप इंद्राबाई बाबुराव सरनाईक यांची एक महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत मिरा-भाईंदर महानगरपालिका आयुक्त राधाबिनोद शर्मा तसेच संबंधित विभागांचे अधिकारी उपस्थित होते. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मुख्यमंत्री कार्यकाळात मंत्री सरनाईक यांच्या प्रयत्नांनी मिरा-भाईंदरसाठी शासनाकडून १८०० कोटी […]Read More