नागपूर, दि. ९ : मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठातील विधी महाविद्यालयाच्या शिक्षणाच्या दर्जावर तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. न्यायालयाने स्पष्टपणे म्हटले की, विद्यार्थ्यांना गुणवत्तेचे शिक्षण मिळावे, हे सरकारचे कर्तव्य आहे आणि सध्याची परिस्थिती अत्यंत चिंताजनक आहे. न्यायालयाच्या निरीक्षणातील मुख्य मुद्दे:- फक्त ६ पूर्णवेळ प्राध्यापक कार्यरत असून २६ शिक्षक तासिका तत्त्वावर** […]Read More
मुंबई दि ९– शेतकऱ्यांसाठीच्या अतिउच्चदाब, उच्चदाब आणि लघुदाब उपसा जलसिंचन योजनेसाठीच्या वीजदर सवलत योजनेस आणखी दोन वर्षांसाठी म्हणजेच मार्च, २०२७ पर्यंत मुदतवाढ देण्यास आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस होते. यामुळे राज्यातील सुमारे १ हजार ७८९ उपसा सिंचन योजनांच्या खर्चात मोठी बचत होण्याबरोबरच त्याचा थेट फायदा या उपसा सिंचन […]Read More
मुंबई, दि. ९ : “शेतकऱ्यांच्या आर्थिक स्थैर्यासाठी सुरू करण्यात आलेल्या ‘नमो शेतकरी महासन्मान किसान योजने’चा सातवा हप्ता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते वितरित करण्यात आला. राज्यातील ९१ लाख ६५ हजार १५६ शेतकऱ्यांच्या बँक खात्यात एकूण १८९२.६१ कोटी रुपये निधी शेतकऱ्यांच्या खात्यात वर्ग होईल. मंत्रालय येथे ‘नमो शेतकरी महासन्मान निधी योजने’च्या अंतर्गत पात्र लाभार्थ्यांना सातव्या हप्त्याचा […]Read More
दिग्दर्शिका अनुपर्णा रॉय यांनी आपल्या पहिल्याच चित्रपटासाठी आंतरराष्ट्रीय स्तरावर मोठा सन्मान मिळवला आहे. त्यांच्या ‘सॉन्ग्स ऑफ फॉरगॉटन ट्रीज’ या चित्रपटाला इटलीतील प्रतिष्ठित व्हेनिस आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात ‘ओरिझोन्टी’ विभागात सर्वोत्कृष्ट दिग्दर्शकाचा पुरस्कार मिळाला. हा पुरस्कार मिळवणाऱ्या त्या पहिल्या भारतीय महिला दिग्दर्शक ठरल्या आहेत, ही बाब अत्यंत अभिमानास्पद आहे.‘सॉन्ग्स ऑफ फॉरगॉटन ट्रीज’ ही कथा मुंबईतील दोन स्थलांतरित […]Read More
मुंबई, दि. ९ : मुंबई पोलिस दलातील प्रसिद्ध एन्काउंटर स्पेशालिस्ट प्रदीप शर्मा यांच्या धडाकेबाज आणि वादग्रस्त कारकीर्दीवर आधारित चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटाचे नाव ,’अब तक 112′ असे ठेवण्यात आले असून, त्याचे दिग्दर्शन अभिजित पानसे करणार आहेत. चित्रपट निर्मितीची घोषणा के सेरा सेरा एंटरटेनमेंट कंपनीने केली आहे. प्रदीप शर्मा यांनी आपल्या सेवाकाळात […]Read More
काठमांडू,दि. ९ : कालपासून नेपाळमध्ये सुरू असलेल्या तीव्र आंदोलनाने आज अतिशय उग्र रूप धारण केले आहे. आंदोलकांनी संसदेला आग लावली. तरुणाईने भ्रष्टाचार आणि सोशल मीडिया बंदी विरोध केलेल्या आंदोलनात काल २० जणांचा मृत्यू झाला. त्यानंतर नेपाळ सरकारने सोशल मीडियावरील बंदी उठवली असलेल्याचे जाहीर केले. मात्र तरीही तीव्र आंदोलन सुरूच आहे. आज हिंसक निदर्शकांनी संसद भवनाला […]Read More
मिरा-भाईंदर दि ९– परिसरातील घोडबंदर गाव येथे सुरू असलेल्या RMC (Ready Mix Concrete) प्लांटमुळे स्थानिक नागरिकांच्या आरोग्यावर गंभीर परिणाम होत असल्याने तात्काळ कारवाई करून हा प्लांट बंद करण्याची मागणी तेथिल स्थनिक रहिवाश्यांकडून करण्यात आली होती. या संदर्भात परिवहन मंत्री प्रताप इंदिराबाई बाबुराव सरनाईक यांनी तातडीने RMC (Ready Mix Concrete) प्लांट बंद करण्याची मागणी केली आहे. […]Read More
मुंद्रा, दि ९:डीपी वर्ल्डच्या मुंद्रा इंटरनॅशनल कंटेनर टर्मिनलने (MICT) ऑगस्ट 2025 मध्ये 1,42,273 टीईयू हाताळून आतापर्यंतचा सर्वाधिक मासिक वॉल्यूम नोंदवला. हे भारतासाठी एक महत्त्वाचे व्यापार प्रवेशद्वार म्हणून त्याचे वाढते महत्त्व दर्शवते, जे मार्च 2025 मध्ये नोंदवलेल्या 1,38,983 टीईयूच्या मागील विक्रमाला मागे टाकते. फार ईस्ट, दक्षिण-पूर्व आशिया, मध्य पूर्व, आफ्रिका, युरोप आणि अमेरिका यांसारख्या प्रमुख जागतिक […]Read More
मंगळवार, दि. ९ सप्टेंबर, २०२५ (ऊर्जा विभाग) शेतकऱ्यांना दिलासा. उपसा जलसिंचन योजनांसाठी वीज दर सवलतीला मार्च २०२७ पर्यंत मुदतवाढ. अतिउच्चदाब, उच्चदाब व लघुदाब उपसा जलसिंचन अशा सर्व प्रकारच्या १ हजार ७८९ योजनांना वीज दरात सवलतीमुळे शेतकरी सभासदांना लाभ. (नगरविकास विभाग) नागरी पायाभूत सुविधा विकास कर्ज योजना अंतर्गत पहिल्या टप्प्यात हुडकोकडून २००० कोटी रुपयांचे कर्ज घेण्यास […]Read More
पुणे दि ९ — राष्ट्रीय आरोग्य अभियानातील (एनएचम) राज्यात सुमारे ३० हजारांहून अधिक तर पुण्यातील १४०० कंत्राटी अधिकारी व कर्मचारी गेल्या २१ दिवसांपासून बेमुदत कामबंद आंदोलनात सहभागी झाले आहेत. समायोजन व वेतनवाढीच्या शासन निर्णयाची अंमलबजावणी व्हावी या मुख्य मागणीसह अन्य १८ मागण्यांसह राष्ट्रीय आरोग्य अभियानाच्या एकत्रीकरण समितीने १९ ऑगस्टपासून संप पुकारला आहे. पुण्यातही औंध जिल्हा […]Read More