छ. संभाजी नगर दि १०– समृद्धी महामार्गावरील पहिल्या आणि दुसऱ्या मार्गिकांवर १५ मीटर जागेवर सूक्ष्म तडे गेले होते. त्यामुळे या भागाच्या दुरुस्तीसाठी एमएसआरडीसीच्या कर्मचाऱ्यांनी नोजल्स (लोखंडी खिळ्याप्रमाणे दिसणारे उपकरण) ठोकले होते. या कामादरम्यान वाहतूक वळविण्यात आली होती. मात्र काही वाहने काम सुरू असलेल्या आणि खिळे लावण्यात आलेल्या मार्गिकेवरून जाऊ नये असे बोर्डच लावले न गेल्याने […]Read More
मुंबई दि.१० :- नेपाळमधील राजकीय अस्थिरता आणि त्यामुळे निर्माण झालेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर तिथं अडकलेल्या महाराष्ट्रातील पर्यटकांना सुखरुप परत आणण्यासाठी राज्य सरकार युध्द पातळीवर प्रयत्न करत आहे. केंद्रीय परराष्ट्र व्यवहार मंत्रालय तसेच महाराष्ट्र सदन यांच्या माध्यमातून राज्य शासन नेपाळमधील भारतीय दुतावासाच्या संपर्कात असून राज्यातील पर्यटकांना आवश्यक ती मदत पुरविण्याचे प्रयत्न करत आहे. नेपाळमध्ये अडकलेल्या प्रत्येक पर्यटकाला […]Read More
नवी दिल्ली दि १० —उपराष्ट्रपती पदाच्या निवडणुकीत इंडि आघाडीची मते फुटल्यानंतर शिवसेना खासदार व एनडीए उमेदवार प्रतिनिधी असलेल्या डॉ. श्रीकांत शिंदे यांनी काँग्रेसचे यात्रेकरु खासदार राहुल गांधीं यांच्यावर निशाणा साधला. गांधी यांच्या आवाहनानुसार इंडि आघाडीच्या खासदारांनी अंतरात्म्याचा आवाज ऐकला आणि एनडीएच्या उमेदवाराला मतदान केले, असा टोला खासदार डॉ. शिंदे यांनी लगावला. उपराष्ट्रपती पदाच्या निवडणुकीत इंडि […]Read More
मुंबई, दि १०शिवसेना नेते यशवंत जाधव यांच्या पाठपुराव्यानुसार माजी आमदार यामिनी जाधव यांच्या नेतृत्वाखाली गरजू व स्वावलंबी महिलांना स्वयंरोजगारांसाठी घरघंटी तसेच शिलाई मशीनचे वाटप भायखळा येथील महापालिका ई कार्यालयात करण्यात आले. मुंबई महापालिकेकडून ८४४ लाभार्थ्यांसाठी शिलाई मशीनची तरतूद करण्यात आलेली होती. परंतु आम्ही केलेल्या विशेष प्रयत्नांनी आणि अथक पाठपुराव्यामुळे पालिका प्रशासनाने तब्बल १३१० शिलाई मशीन […]Read More
पुणे: ढोले पाटील ज्युनिअर कॉलेज ऑफ आर्ट्स, कॉमर्स अँड सायन्स तर्फे शिक्षक दिन मा. चेअरमन श्री. सागर ढोले पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी त्यांनी सर्व शिक्षक, विभाग प्रमुख व प्राचार्यांना शिक्षक दिनाच्या शुभेच्छा दिल्या. कार्यक्रमाची सुरुवात शिक्षक दिनाचे महत्त्व या विषयावरील भाषणाने झाली. त्यानंतर मनमोहक वाद्यवृंद, सामूहिक गान व नृत्य सादरीकरण झाले. […]Read More
पुणे, दि १०: मुस्लिम सनातनी असूनही हिंदुत्वाकडे पहिला आकृष्ट झालेला शहाजहान बादशहाचा पुत्र, दारा शिकोह याचा बलिदान दिवस यापुढे दरवर्षी ३० ऑगस्ट रोजी पाळण्यात येईल,अशी माहिती बिहारचे राज्यपाल आरिफ मोहम्मद खान यांनी जाहीर केली. पुण्याचे रहिवासी अली दारूवाला हे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाकडे आकृष्ट झालेले स्वयंसेवक असून राम जन्मभूमी, कृष्ण मंदिर, काशी विश्वेश्वर अशा मंदिरांचे पुनर्वसन […]Read More
नेपाळमधील परिस्थितीबाबत महाराष्ट्रातील नागरिकांसाठी राज्य आपत्कालीन कार्य केंद्राच्या महत्त्वाच्या सूचना
मुंबई, दि. १०:- नेपाळमध्ये उद्भवलेल्या परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर, महाराष्ट्रातील नागरिकांसाठी महाराष्ट्र राज्य आपत्कालीन कार्य केंद्रामार्फत महत्वाच्या सूचना देण्यात आल्या आहेत. सध्या नेपाळमध्ये प्रवास टाळावा. जे नागरिक सध्या नेपाळमध्ये आहेत त्यांनी आपल्या निवासस्थानीच सुरक्षित राहावे. अनावश्यकपणे बाहेर पडू नये व स्थानिक प्रशासनाच्या तसेच भारताच्या दूतावासाच्या सूचनांचे पालन करावे. कोणत्याही प्रकारच्या मदतीसाठी दूतावासाच्या हेल्पलाइन क्रमांकांवर संपर्क साधावाः+977-980 860 […]Read More
मुंबई,, दि ९: मतचोर म्हणून राजकारण्यांना बोलले जाते, पण ही व्होटचोरी आता मुंबई मराठी साहित्य संघाच्या निवडणुकीत सुरू आहे. संघातील कर्मचारी आणि निवडणूक अधिकारी यांच्याशी संगनमत करून ६०० सदस्यांच्या मत पत्रिका चोरून लपवून ठेवल्या आहेत. योग्य वेळी त्या पेटीत टाकायच्या,असे कारस्थान सुरू आहे. तसेच मतदारांना आता ‘ डुप्लिकेट ‘ मत पत्रिका दिल्या जात असल्याचा गंभीर […]Read More
मुंबई,दि. ९– नवी मुंबई महानगर पालिका अंतर्गत अनेक नामांकित विकासकांनी सन २०१७ पासून २०२२ पर्यंत अनेक प्रकल्प उभारून सर्वसामान्यांना परवडणारी घरे प्रकल्पातून वगळली. या प्रकरणी अपर मुख्य सचिव यांच्या अध्यक्षतेखाली गठीत उच्चस्तरीय समिती बैठक विधान परिषद सभापती प्रा. राम शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली आज संपन्न झाली. विधानभवन येथे विधान परिषद सदस्य विक्रांत पाटील, नगरविकास अपर मुख्य […]Read More
नवी दिल्ली दि ९– उपराष्ट्रपती पदासाठी आज झालेल्या निवडणुकीमध्ये अपेक्षेप्रमाणे एनडीएचे उमेदवार आणि महाराष्ट्राचे राज्यपाल सीपी राधाकृष्णन हे तब्बल 452 मते मिळवून विजयी झाले आहेत. त्यांनी इंडिया आघाडीचे उमेदवार निवृत्त न्यायमूर्ती बी सुदर्शन रेड्डी यांचा पराभव केला रेड्डी यांना 300 मते मिळाली. एडवोकेट जगदीप धनखड यांनी उपराष्ट्रपती पदाचा राजीनामा दिल्यानंतर आज उपराष्ट्रपती पदासाठी संसदेच्या दोन्ही […]Read More