मुंबई, दि. २७. पूर्व द्रुतगती महामार्गाचा विस्तार करण्यासाठी ७०६ झाडे तोडण्याचा निर्णय पालिकेने घेतला असून सर्व झाडांवर नोटिसा लावण्यात आल्या आहेत. या निर्णयाला ईशान्य मुंबई महाविकास आघाडीचे खासदार संजय दिना पाटील यांनी विरोध केला आहे. विकासाच्या नावाखाली मुंबईसह राज्यात बेसुमार झाडांची कत्तल सुरु आहे. परिणामी दिवसेंदिवस तापमानात वाढ होत असून पर्यावरणाच्या बदलाचा फटाका हा मनुष्य […]Read More
मुंबई, दि २७शहरातील सरकारी रुग्णालयांमध्ये तातडीने डॉक्टर, आरोग्य कर्मचाऱ्यांची भरती करा तसेच सार्वजनिक आरोग्य सेवांचा विस्तार करा आणि दर्जा सुधारा या मागणीसाठी मुंबई मन्सिपल मजदूर युनियनच्या वतीने मुंबई मराठी पत्रकार संघ येथे पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. या पत्रकार परिषदेला पॅरामेडिकल स्टाफ यांनी मोठ्या संख्येने उपस्थित दर्शवली. सध्या सहा मोठ्या बीएमसी रुग्णालयांतील सेवा सार्वजनिक-खाजगी […]Read More
मुंबई दि २७ : भाजपाच्या प्रत्येक कार्यकर्त्यासाठी कार्यालय हे मंदिरासमान असते. जनसंघाच्या स्थापनेपासूनच कार्यालयातून संघटना उभारणीचे काम, पक्षाच्या सिद्धांतांचे संवर्धन, कार्यकर्ता प्रशिक्षण, जनहितासाठी संघर्ष केला जातो. नवीन प्रदेश कार्यालय पुढच्या अनेक पिढ्या सच्चे कार्यकर्ते घडवेल असा विश्वास केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी सोमवारी व्यक्त केला. शाह यांच्या हस्ते भारतीय जनता पार्टीच्या नवीन प्रदेश कार्यालयाचे भूमिपूजन […]Read More
मुंबई, दि. २७ : मुंबई हे भारताच्या सागरी क्षेतातील महत्वाचे स्थान असून ‘इंडिया मेरीटाईम वीक- २०२५’ च्या निमित्ताने मुंबईमध्ये भारत नवीन सागरी इतिहास घडवण्यासाठी सज्ज असल्याचे प्रतिपादन केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी केले. तर मुंबई ही देशाच्या सागरी शक्तीचा केंद्रबिंदू असल्याचे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले. यावेळी नेस्को, गोरेगाव येथे आयोजित ‘इंडिया मेरीटाईम वीक- […]Read More
मुंबई दि २७ : यंदा श्रीक्षेत्र पंढरपूर येथे २ नोव्हेंबर रोजी संपन्न होणाऱ्या कार्तिकी एकादशी यात्रेसाठी भाविक- प्रवाशांच्या सोयीकरता राज्यभरातून एसटी महामंडळाने तब्बल ११५० जादा बसेस सोडण्याची तयारी केली आहे अशी माहिती परिवहन मंत्री तथा एसटी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी दिली. पंढरपूर येथील एसटी महामंडळाच्या ‘ चंद्रभागा ‘ या यात्रा बसस्थानकावरून दिनांक २८ ऑक्टोबर […]Read More
ठाणे दि २७: हिंदी, मराठी चित्रपट आणि मालिका सृष्टीतील चतुरस्त्र अभिनेत्री निवेदिता जोशी सराफ यांना यंदाचा गंधार गौरव पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. हा पुरस्कार सोहळा बाल दिनाच्या औचित्य साधून १४ नोव्हेंबर २०२५ रोजी सायंकाळी ५.३० वा. गडकरी रंगायतन येथे आयोजित करण्यात असून निवेदिता यांना हा पुरस्कार ज्येष्ठ अभिनेते पद्मश्री अशोक सराफ यांच्या हस्ते देण्यात […]Read More
जालना दि २७ : जालन्यात झालेल्या दमदार पावसाने कापूस पिकाचं मोठं नुकसान झालंय. जालना जिल्ह्यातील काही भागांत काल जोरदार पावसाने हजेरी लावली. यामुळे वेचणीस आलेल्या कापसाच्या अक्षरशः वाती झाल्या आहेत. त्यामुळे या भागातील कापूस उत्पादक शेतकरी संकटात सापडलाय. जिल्ह्यात मागील 2 दिवसांपासून हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस अधून मधून हजेरी लावत आहे. याचा फटका शेती […]Read More
वाशीम दि २६ : एरवी श्रावण महिन्यात उन, सावली आणि पावसाच्या खेळात दिसणारे सप्तरंगी इंद्रधनुष्याचे आज परतीच्या पावसाच्या सरींमध्ये वाशीमच्या पूर्व क्षितिजावर दर्शन झाले. सांयकाळच्या वेळी झालेल्या हलक्या सरी आणि मधूनच पडणाऱ्या सूर्यकिरणांच्या संगतीत तयार झालेल्या या इंद्रधनुष्याने आकाशात निसर्गाची अद्भुत रंगछटा खुलवली. परतीच्या पावसामुळे दिवसभर वातावरण ढगाळ राहिले होते. सायंकाळी हलकासा पाऊस आणि सोनेरी […]Read More
मुंबई, दि. २६ : वसई दिवा या मार्गावर आजमितीला लांब पल्ल्याच्या गाड्या धावतात. याच मार्गावर विरार वसई ते कर्जत कसारा आणि बोरीवली कर्जत कसारा लोकल वाहतूक सुरु करण्याची मागणी आपण निश्चितपणे रेल्वेमंत्री अश्विनी वैश्णव यांच्या कडे तातडीने करणार आहोत, असे निःसंदिग्ध आश्वासन बोरीवली चे आमदार संजय उपाध्याय यांनी आज दिले. १९७८ साली भिवंडी चे आमदार […]Read More
नाशिक दि.२६ :- राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांच्या विशेष प्रयत्नांतून लासलगाव शिवनदी संवर्धन करण्यासाठी ११.५० कोटी रुपये निधी मंजूर करण्यात आला आहे. या कामाची निविदा प्रक्रिया अंतिम टप्प्यात असून पुढील आठवडाभरात कार्यारंभ आदेश प्राप्त होऊन शिवनदी संवर्धनाच्या कामाला सुरुवात होणार असून लासलगाव कचरा डेपोचा प्रश्न मार्गी लागेल अशी माहिती […]Read More