मुंबई, दि २६ब्रेकअप झाल्यानंतर काळाचौकी येथे भरदिवसा तरुणीवर तिचा प्रियकर चाकूने वार करीत असताना अनेकांनी बघ्याची भूमिका घेतली होती. मात्र जवळच कर्तव्यावर असणारे वाहतूक विभागाचे पोलीस शिपाई किरण सूर्यवंशी हे तिच्या मदतीला धावून आले. त्यांनी तिला आरोपीच्या ताब्यातून कसेबसे सोडवले. रक्ताच्या थारोळ्यातून उचलून जवळच्या रुग्णालयात दाखल केले. मात्र अतिरक्तस्त्रावामुळे तिचा दुर्दैवाने मृत्यू झाला.सोनू बराय या […]Read More
ठाणे, दि. २६ :- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या दूरदर्शी नेतृत्वाखाली “प्रोजेक्ट महादेवा” ही योजना महाराष्ट्रातील 13 वर्षांखालील मुलगा‑मुलींच्या फुटबॉल कौशल्याचा शोध घेण्यासाठी आणि त्यांना प्रोत्साहन देण्यासाठी सुरू करण्यात आली आहे. निवड प्रक्रिया तीन टप्प्यांत पार पडणार आहे – जिल्हास्तरावरील निवड चाचण्या, प्रादेशिक फेरी आणि अंतिम निवड फेरी. अंतिम टप्प्यात 60 मुलांची निवड सीआयडीसीओ ग्राऊंड, खारघर […]Read More
ठाणे दि २६ : “यशाला शॉर्टकट नसतो, पण जिद्द, मेहनत आणि स्वप्नांवर विश्वास असेल तर अवकाशातही भरारी घेता येते” या शब्दात परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी भारतीय अंतराळ संशोधन संस्थेमध्ये शास्त्रज्ञ म्हणून निवड झालेल्या मोटार परिवहन विभागात वाहन निरीक्षक म्हणून कार्यरत असलेल्या शहापूर तालुक्यातील शिरगाव (जि. ठाणे) येथील सुजाता रामचंद्र मडके हिचे अभिनंदन केले आहे. […]Read More
छ संभाजीनगर दि २६ : दक्षिण मध्य रेल्वे“औरंगाबाद” रेल्वे स्थानकाचे नाव बदलून “छत्रपती संभाजीनगर रेल्वे स्थानक असे करण्यात आले आहे. प्राधिकृत अधिकाऱ्यांनी दक्षिण मध्य रेल्वेच्या नांदेड विभागातील “औरंगाबाद रेल्वे स्थानकाचे नाव बदलून “छत्रपती संभाजीनगर रेल्वे स्थानक असे करण्यास मान्यता दिली आहे. या स्थानकाचा नवीन स्थानक कोड “CPSN असा असेल. त्यामुळे “औरंगाबाद रेल्वे स्थानकास आता पुढे […]Read More
मुंबई दि २६ : भारत डायमंड बोर्सने वांद्रे-कुर्ला कॉम्प्लेक्स (बीकेसी) येथे त्यांचा ४१ वा स्थापना दिन आणि १५ वर्षे यशस्वी कामकाज साजरे केला. या प्रसंगी जागतिक हिरे व्यापारात इंडिया डायमंड बोर्सच्या योगदानाचे प्रतीक असलेले एक स्मारक टपाल तिकिट प्रकाशित करण्यात आले. भारत डायमंड बोर्सचे अध्यक्ष अनूप मेहता यांनी स्वागत भाषण केले . प्रमुख पाहुणे संस्कृति […]Read More
गोंदिया दि २६ -:- गोंदिया जिल्यात परतीच्या पावसाने धान पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान केले आहे. दिवाळीच्या तोंडावर हाताशी आलेला घास हिरवल्याने शेतकरी पुन्हा एकदा संकटात सापडला आहे. शेतकऱ्यांनी सरकारकडे तातडीने पंचनामे करून योग्य ती मदत देण्याची मागणी केली आहे. गोंदिया जिल्यात या वर्षी तब्बल १ लाख ९६ हजार हेक्टर क्षेत्रावर खरीप हंगामात धान पिकांची लागवड […]Read More
भंडारा दि २६ :- भंडारा जिल्ह्यात काल सायंकाळच्या सुमारास आलेल्या पावसाने धान पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान केलं आहे. हा जिल्हा धान उत्पादक जिल्हा म्हणून ओळखला जातो . जिल्ह्यातील शेतकरी धान पीक घेत असतात. आता ऑक्टोबर महिन्यात धान कापणीला आले असून बऱ्याच शेतकऱ्यांनी शेतीवर धान पीक कापणी करून ठेवली, नंतर मळणी करून धान घरी नेणार होते. […]Read More
नागपूर, दि. २५: महसूल विभागाने राज्यातील ५०० पैकी साडेतीनशे वाळू घाटांच्या लिलावाची तयारी केली असून, सद्या राज्यात निर्माण झालेला वाळू तुटवडा १५ दिवसांत कमी होईल, असे महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी सांगितले. मंत्री बावनकुळे म्हणाले, की दरवर्षी ३० जून ते ३० सप्टेंबर या काळात राष्ट्रीय हरित लवादाच्या आदेशानुसार वाळू उत्खनन बंद ठेवावे लागते. त्यामुळे सध्या तात्पुरता […]Read More
मुंबई, दि. २५ : Amazon ने आपल्या डिलिव्हरी सहकाऱ्यांसाठी नवीन एआय-पावर्ड स्मार्ट चष्मा लाँच केले आहेत, जे वितरण प्रक्रिया पूर्वीपेक्षा अधिक स्मूथ आणि सुरक्षित करण्याचा दावा करतात. कंपनीचे म्हणणे आहे की हे स्मार्ट चष्मा व्हर्च्युअल असिस्टंटसारखे काम करतील, जे डिलिव्हरी एजंट्सना रिअल-टाइम नेव्हिगेशन, पॅकेज स्कॅनिंग आणि हेड-अप डिस्प्लेवर धोक्याच्या अलर्टसारखी माहिती दर्शवेल. या चष्म्यांमध्ये एआय […]Read More
मुंबई, दि. २५ : अपार कार्डधारक विद्यार्थ्यांना विमान तिकीटात मोठी सवलत मिळणार आहे. देशभरात सध्या 31.56 कोटी विद्यार्थांच्ये अपार कार्ड तयार झाले आहेत. आतापर्यं अपार कार्डच्या माध्यमातून विद्यार्थी-विद्यार्थिनीना रेल्वे, बस, ग्रंथालयात सवलत मिळत होती. सरकारी योजनांध्ये अनेक सुविधा देण्यात येत होत्या. आता विमान सेवा पण यामध्ये समाविष्ट करण्या येईल. सर्व एअरलाईन्सशी त्यासंबंधीची बोलणी सुरु आहे. […]Read More