mmcnews mmcnews

महानगर

मुंबईकरांना मिळणार ‘डिजीलॉकर’ विवाह नोंदणी प्रमाणपत्र

मुंबई , दि. 29 (एमएमसी न्यूज नेटवर्क):  मुंबई महापालिकेने मुंबईकरांच्या सेवेमध्ये आणखी एक ऑनलाईन सुविधा उपलब्ध करुन दिली असून केंद्र शासनाच्या माहिती व तंत्रज्ञान विभागाचा उपक्रम असलेल्या ‘डिजीलॉकर’ या ऑनलाईन शासकीय व अधिकृत कागदपत्रांच्या ऍपमध्ये आता मुंबईकर नागरिकांना विवाह नोंदणी प्रमाणपत्र ऑनलाईन प्राप्त करुन जतन करता येईल. महापालिकेकडे २८ जानेवारी २०१६ नंतर विवाह नोंदणी केलेल्यांना […]Read More

ट्रेण्डिंग

निवडणूक आयोग या घटकांना देणार घरबसल्या मतदानाची सुविधा

नवी दिल्ली, दि. २९ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : देशातील निवडणूक प्रक्रियेत समाजातील सर्व घटकांना विनासायास सहभागी होता यावे यासाठी केंद्रीय आणि राज्य निवडणूक आयोगाकडून सातत्याने प्रयत्न केले जातात. निवडणूक आयोगाने आगामी कर्नाटक विधानसभा निवडणुकीच्या तारखा जाहीर केल्या आहेत. राज्यातील सर्व 224 विधानसभा जागांसाठी एकाच टप्प्यात 10 मे रोजी मतदान होणार आहे.यावेळी कर्नाटक निवडणुकीत आयोग घरबसल्या […]Read More

महानगर

अंमली पदार्थांचे आंतरराज्यीय रॅकेट उद्ध्वस्त

मुंबई, दि. 29 (एमएमसी न्यूज नेटवर्क):  नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोने मोठी कारवाई करत अंमली पदार्थांचे आंतरराज्यीय रॅकेट उद्ध्वस्त केले आहे. या प्रकरणात कारवाई करत एनसीबीने पाच जणांना अटक केल्याची माहिती एनसीबीच्या मुंबई झोनल युनिटने दिली आहे.अंकिल जगदीशचंद्र खोलवडवाला (वय 38 ), जगदीशचंद्र भोगीलाल खोलवडवाला (वय 67), गिरधर शिवराम चातुरी(वय 37), फकरुद्दीन मोमीन(40) आणि इम्रान अस्लम देवकर […]Read More

गॅलरी

मुख्यमंत्र्यांची श्रध्दांजली

पुणे, दि. 29 (एमएमसी न्यूज नेटवर्क):  पुण्याचे खासदार गिरीश बापट यांच्या निधनानंतर गिरीश बापट यांचे पार्थिव त्यांच्या निवासस्थानी अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात आले होते यावेळी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस भारतीय जनता पार्टीचे शहरातील पदाधिकारी आणि पुण्यातील राजकीय वर्तुळातील सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी गिरीश बापट यांना आदरांजली वाहिली.. Tribute to the Chief Minister ML/KA/PGB29 Mar. […]Read More

महानगर

करमुसे प्रकरणातील आरोपी अंगरक्षक वैभव कदम यांची आत्महत्या

पनवेल, दि. 29 (एमएमसी न्यूज नेटवर्क): अनंत करमुसे प्रकरणाची पुन्हा चौकशी सुरू करण्यात आल्यानंतर माजी मंत्री जितेंद्र आव्हाड यांचा माजी अंगरक्षक वैभव कदम याने आज आत्महत्या केली आहे. १५ दिवसांपूर्वी त्याला चौकशीसाठी बोलविण्यात आले होते, ठाण्यातील अनंत करमुसे प्रकरणात आरोपी असलेले पोलीस शिपाई वैभव कदम याने बुधवारी सकाळी निळजे ते तळोजा रेल्वे मार्गदरम्यान ट्रेन समोर उडी […]Read More

ट्रेण्डिंग

१ एप्रिल पासून या UPI पेमेंटवर आकारले जाणार शुल्क

मुंबई, दि. २९ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : UPI द्वारे होणाऱ्या व्यापारी व्यवहारांवर आता शुल्क आकारले जाणार आहे.. नॅशनल पेमेंट्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया (NPCI) ने अलीकडेच एक परिपत्रक जारी केले आहे ज्यात युनिफाइड पेमेंट्स इंटरफेस (UPI) ला व्यापारी व्यवहारांवर प्रीपेड पेमेंट इन्स्ट्रुमेंट्स (PPI) शुल्क लागू करण्यास सांगितले आहे. परिपत्रकानुसार २,००० रुपयांपेक्षा जास्तीच्या UPI व्यवहारांवर १.१ टक्के […]Read More

ट्रेण्डिंग

‘ यामुळे ‘ आता राहुल गांधींच्या ही आशा झाल्या पल्लवीत

नवी दिल्ली, दि. २९ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : मोदी या नावाची बदनामी केल्यामुळे मानहानीचा गुन्हा दाखल झालेल्या राहुल गांधी यांना सुरत न्यायालयाने दोन वर्षाची सजा सुनावली. याची दखल घेत लोकसभेने त्यांचे सदस्यत्त रद्द केले. त्यामुळे कॉग्रेससह देशातील राजकीय वर्तुळात खळबळ माजली आहे. हे प्रकरण ताजे असतानाच आता लोकसभेने अन्य एका गुन्हा दाखल झालेल्या लोकसभा सदस्याला […]Read More

कोकण

उद्या मुंबई गोवा मार्ग काँक्रीटीकरण प्रारंभ गडकरींच्या हस्ते

अलिबाग,दि.२९ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : कोकणासाठी महत्वपूर्ण असलेल्या राष्ट्रीय महामार्ग क्र.66 मुंबई ते गोवा या महामार्गावरील पनवेल ते कासू यांच्यासह आणखी दोन रस्त्यांच्या काँक्रीटीकरण शुभारंभ होत आहे. राष्ट्रीय महामार्ग क्र.965 डीडी (राजेवाडी फाटा ते वरंध गाव) तसेच राष्ट्रीय महामार्ग क्र.965 डीडी (वरंध गाव ते पुणे जिल्हा हद्द) या रस्त्याच्याही काँक्रिटीकरणासह दुपदरीकरण करणे, अशा एकूण 63.900 […]Read More

ट्रेण्डिंग

अदानी घोटाळ्याची चौकशी करण्यास मोदी सरकार का घाबरते?

मुंबई, दि. २९ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : अदानी उद्योगसमुहात २० हजार कोटी रुपयांची गुंतवणूक कोणाची आहे? या गुंतवणुकीत चीनच्या एका नागरिकाचा समावेश आहे, तो चिनी नागरिक कोण? याची माहिती देशातील जनतेला झाली पाहिजे म्हणूनच राहुल गांधी यांनी हा मुद्दा उपस्थित केला आहे. अदानी घोटाळ्याचे ‘दूध का दूध व पाणी का पाणी’, करायचे असेल तर संयुक्त […]Read More

सांस्कृतिक

८ वे आंबेडकरी साहित्य संमेलन मुंबईत

मुंबई, दि. २९ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : विकास प्रबोधिनी, मुंबई आयोजित ८ वे आंबेडकरी साहित्य संमेलन रविवार ०२ एप्रिल रोजी सम्राटकार बबनराव कांबळे साहित्य नगरी, शिवाई विद्यालय भांडुप (पूर्व) येथे संपन्न होत आहे. या संमेलनाला सुप्रसिध्द साहित्यिका आयु. आशालता कांबळे या संमेलनाध्यक्षा म्हणून लाभलेल्या आहेत. संमेलनाचे उद्घाटन सद्धम्म पत्रिकेचे संस्थापक संपादक प्रा. आनंद देवडेकर करतील, […]Read More