mmcnews mmcnews

देश विदेश

‘वंदे मातरम्’ च्या 150 व्या वर्षपूर्ती उत्सवाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी

नवी दिल्ली, दि. 7 : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज नवी दिल्ली येथे “वंदे मातरम्” या राष्ट्रीय गीताच्या 150 व्या वर्षपूर्तीनिमित्त वर्षभर केल्या जाणाऱ्या उत्सवाचे उद्घाटन केले. या कार्यक्रमाला केंद्रीय मंत्री गजेंद्र सिंह शेखावत, दिल्लीचे उपराज्यपाल विनय कुमार सक्सेना, दिल्लीच्या मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित होते. याप्रसंगी उपस्थितांना संबोधित करताना, पंतप्रधान मोदी म्हणाले […]Read More

महानगर

‘वंदे मातरम गीताची सार्धशताब्दी, ‘राजभवनात ‘वंदे मातरम्’चे सूर निनादले’

मुंबई दि ७ : बंकिमचंद्र चटर्जी यांनी रचलेल्या वंदे मातरम् या गीताच्या सार्धशताब्दी निमित्त आज (दि. ७ नोव्हे.) राजभवन येथे संपूर्ण ‘वंदे मातरम’ गीताचे सामूहिक गायन करण्यात आले. राज्यपालांचे उपसचिव एस. राममूर्ती, परिवार प्रबंधक डॉ निशिकांत देशपांडे, एडीसी अभयसिंह देशमुख यांसह राजभवनातील अधिकारी, कर्मचारी तसेच पोलीस अधिकारी व जवानांनी ‘वंदे मातरम’चे सामूहिक गायन केले. सर्व […]Read More

विदर्भ

जमीन घोटाळा प्रकरणी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राजीनामा दिला पाहिजे

नागपूर, दि.७ – पुण्यातील कोरेगाव पार्क येथील जमिनीची खरेदी करण्यात आली,त्यावर स्टॅम्प ड्यूटी माफ करण्यात आली आणि पुण्याचे पालकमंत्री असलेल्या अजित पवार यांना यातील काहीच माहित नव्हते? या जमीन घोटाळ्याप्रकरणी उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा राजीनामा झाला पाहिजे अशी मागणी काँग्रेस विधिमंडळ नेते विजय वडेट्टीवार यांनी केली. एखाद प्रकरण झालं, ते अंगलट आले की उपमुख्यमंत्री अजित […]Read More

देश विदेश

बिहार निवडणूकीत पहिल्या टप्प्यात 64.46  टक्के मतदान

बिहार विधानसभा निवडणुकीत पहिल्या टप्प्यातील मतदान आज पार पडलं आहे. पहिल्या टप्प्यात 18 जिल्ह्यातील 121 जागांवर मतदान झालं. गेल्या निवडणुकीच्या तुलनेत पहिल्या टप्प्यात मतदान वाढलं आहे. पहिल्या टप्प्यात 64.46 टक्के मतदान झालं आहे. बिहारमध्ये गेल्या निवडणुकीवेळी पहिल्या टप्प्यात 121 जागांवर 55.81 टक्के मतदान झालं होतं. विकासशील इन्सान पार्टीचे मुकेश साहनी यांनी पहिल्या टप्प्यातील मतदानाची टक्केवारी […]Read More

पश्चिम महाराष्ट्र

जमीन घोटाळ्याच्या आरोपामुळे अजित पवार कुटुंबीय अडचणीत ?

पुणे, दि. ६ : राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच सुपुत्राला पार्थ पवार हे पुण्यातील उच्चभ्रू कोरेगावमधील महार वतनाच्या जमिनीवरून चांगलेच अडचणीत आले आहेत. महार वतनाची 40 एकर जमीन तब्बल 1800 कोटींची ही जमीन फक्त 300 कोटी रुपयांमध्ये ढापल्याचा आरोप पार्थ पवार यांच्यावर होत आहे. जमीन खरेदीवेळी त्यांना २०-२२ कोटींचा मुद्रांक शुल्क माफ झाल्याचा आरोपही होत […]Read More

ट्रेण्डिंग

मध्य रेल्वेच्या मोटरमन्सनी केले आंदोलन, वाहतूक ४५ मिनिटे ठप्प

मुंबई, दि. ६ : मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (CSMT) स्थानकावर आज सायंकाळी साडेपाचच्या सुमारास मोटरमन आणि इतर रेल्वे कर्मचाऱ्यांनी अचानक काम थांबवून आंदोलन सुरू केले. प्राथमिक माहितीनुसार, सायंकाळी 5:50 वाजल्यापासून लोकल सोडण्यात आलेल्या नव्हत्या, ज्यामुळे मध्य रेल्वे आणि हार्बर मार्गावरील लोकल वाहतुकीवर मोठा परिणाम झाला. रेल्वे कर्मचाऱ्यांच्या युनियनने पुकारलेल्या या संपामुळे लोकलसेवा सुमारे 45 […]Read More

महानगर

सेंट्रल रेल्वेच्या मोटरमनचे आंदोलन

मुंबई, दि ६सेंट्रल रेल्वेच्या मोटरमनांनी रिक्त पदांमुळे वाढलेल्या कामाच्या ताणाव आणि गैरवर्तनाच्या विरोधात आंदोलन सुरू केले आहे. या आंदोलनामुळे त्यांनी ओव्हरटाईम करण्यास नकार दिला असून, त्यामुळे मुंबईतील लोकल रेल्वे सेवांवर मोठा परिणाम झाला आहे. अनेक गाड्या उशिरा धावल्या असून काही गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत. हे आंदोलन “वर्क-टू-रूल” स्वरूपाचे आहे — म्हणजेच मोटरमन फक्त नियमांनुसारच […]Read More

पर्यावरण

देशातील वायू प्रदूषण रोखण्यासाठी सर्वोच्च न्यायालयात याचिका

नवी दिल्ली, दि. ६ : भारतातील वाढत्या वायू प्रदूषणाला आळा घालण्यासाठी कारवाई करण्याची मागणी करणारी जनहित याचिका सर्वोच्च न्यायालयात दाखल करण्यात आली आहे. ही याचिका आरोग्य आणि पर्यावरण क्षेत्रात कार्यरत ल्यूक क्रिस्टोफर कौटिन्हो यांनी दाखल केली असून, त्यांनी देशातील वायू प्रदूषणाची स्थिती “सार्वजनिक आरोग्य आणीबाणी” म्हणून संबोधली आहे. कौटिन्हो यांच्या म्हणण्यानुसार, वायू प्रदूषणामुळे ग्रामीण आणि […]Read More

बिझनेस

हे आहेत देशातील सर्वात दानशूर उद्योजक

मुंबई, दि. ६ : मुकेश अंबानी आणि गौतम अदानी हे उद्योजक भारतातील सर्वात श्रीमंत व्यक्ती आहेत. असे असले तरीही त्यांच्या पेक्षा अधिक दानधर्म करणारे एक उद्योजक आहेत. भारतातील सर्वात दानशूर लोकांच्या यादीत एचसीएल टेक्नॉलॉजीजचे संस्थापक शिव नाडर आणि त्यांचे कुटुंब आघाडीवर आहे. नाडर कुटुंबाने 2025 मध्ये एकूण 2708 कोटी रुपयांचे दान दिले आहे. ते गेल्या […]Read More

राजकीय

आचारसंहितेसंदर्भातील प्रस्तावांसाठीमुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली समिती

मुंबई, दि. ६ : स्थानिक स्वराज्य संस्थांच्या सार्वत्रिक निवडणुकांच्या कालावधीत आचारसंहितेतून सूट देण्यासाठी प्राप्त प्रस्तावांची छाननी करण्याकरिता लोकसभा व विधानसभा निवडणुकांच्या वेळी स्थापन करण्यात येणाऱ्या समितीच्या धर्तीवर मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन करण्यात यावी, असे निर्देश राज्य निवडणूक आयोगाने दिले आहेत. राज्य निवडणूक आयुक्त दिनेश वाघमारे यांच्या अध्यक्षतेखाली 16 ऑक्टोबर 2025 रोजी आयोगाच्या कार्यालयात मुख्य […]Read More