बुलडाणा दि ९ :- जिल्ह्यात दिवाळीपासून अवकाळी पाऊस असल्याने रब्बी पिकांचा हंगाम उशिरा सुरु झाल्याचे दिसून येत आहे. सध्या येणाऱ्या दिवसात गहू हरभऱ्याचा रब्बी हंगाम सुरुवात होत असल्याने बुलडाणा जिल्ह्यात रब्बी हंगामाच्या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांना कर्ज वितरणा करिता जिल्हा केंद्रीय बँकेच्या नियोजनानुसार यंदा ५०० कोटी रुपयांचे कर्ज वितरणाचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे.शेतकऱ्यांना वेळेत कर्ज मिळावे यासाठी […]Read More
चंद्रपूर दि ९ :- वन्यजीव संरक्षणाच्या जनजागृतीसाठी सुरू असलेल्या पक्षी सप्ताहातच दुर्मीळ पक्ष्यांची अमानुष शिकार केल्याचा धक्कादायक प्रकार सावली वनपरिक्षेत्रात उघडकीस आला आहे. व्याहाड उपवनक्षेत्रातील मौजा उमरी लगतच्या तलावात रेशाळ कंठाची भिंगरी (Streak-throated Swallow) या संरक्षित प्रजातीच्या पक्ष्यांची शिकार करणाऱ्या गडचिरोली जिल्ह्यातील चार शिकाऱ्यांना सावली वनविभागाने मुद्देमालासह रंगेहात अटक केली आहे. लोमेश गेडाम (३४), प्रताप […]Read More
कोल्हापूर दि ९ : कारखान्यांनी जाहीर केलेला दर आम्हाला मान्य नाही, असा पवित्राघेत आंदोलन अंकुश संघटनेनं कोल्हापूर जिल्ह्यातील शिरोळतालुक्यात ऊस दराचं आंदोलन सुरू ठेवलं आहे. शिरोळ येथे कारखान्याकडे वाहतूक करण्यात येत असलेली उसाची वाहने आंदोलकांनी अडवली. यावेळी आंदोलक व कारखाना समर्थक यांच्यात बाचाबाची होऊन जोरदार झटापट झाली. पोलीस उपाधीक्षक अमोल ठाकूर यांनी आंदोलनस्थळी येऊन आंदोलकांना […]Read More
कोल्हापूर दि ९ : साडेतीन शक्तीपीठांपैकी एक पूर्ण पीठ कोल्हापुरातील श्री महालक्ष्मी अंबाबाई मंदिरात ढगांचा अडथळा नसल्याने श्री दक्षिणायन किरणोत्सव सोहळा पार पडला. काल सायंकाळी सूर्य किरणांनी 5 वाजून 5 मिनिटांनी मंदिर द्वारातून प्रवेश करून या सुवर्ण किरणांनी 5 वाजून 42 मिनिटांनी देवीच्या चरणस्पर्श करीत हळूहळू ही सुवर्णकिरणं (05:45 मिनिटांनी) गुडघ्यापर्यंत पोहोचत पुन्हा हळूहळू सुवर्णचरणी […]Read More
मुंबई प्रतिनिधी‘ऑनरिंग अवर अनसंग हिरोज’ या व्होकेशनल पुरस्कार सोहळ्याचे आयोजन नुकतेच यशवंतराव चव्हाण सेंटर येथे करण्यात आले होते. 400 हून अधिक उपस्थितांनी एकत्र येऊन इतरांच्या सेवेसाठी आपले जीवन समर्पित केलेल्या व्यक्तींच्या निस्वार्थ प्रयत्नांना साजरे करण्यासाठी एक भव्य यश मिळाले. या कार्यक्रमात 40 हून अधिक रोटरी अध्यक्षांचा प्रभावशाली सहभाग दिसला, ज्यांनी या गायक नायकांचा सन्मान केला. […]Read More
अभ्युदयनगर येथील मुख्य रस्त्यावर मोठ्या प्रमाणात रस्त्याचे सिमेंट काँक्रीट करण्याचे काम सुरू असल्यामुळे येथील पादचारी, दुकानदार, स्थानिक रहिवासी हैराण झाले आहेत. अभ्युदय नगर येथे रस्त्यावर मोठ्या प्रमाणात दगडी आणि खडी टाकली आहे आहे. तसेच रस्त्यावर एका बाजूला काम सुरू असल्याने रस्ता बंद करण्यात आल्याने नागरिकांना रस्त्यावरून चालणे फार त्रासदायक झाले आहे. तसेच रस्त्यावर मोठ्या प्रमाणात […]Read More
मुंबई, दि. ८ : स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी राजकीय पक्षांकडून जाहीर करण्यात येणाऱ्या प्रमुख प्रचारकांच्या (Star Campaigner) संख्येची मर्यादा आता राज्य निवडणूक आयोगाने 20 वरून 40 केली आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी असलेली प्रमुख प्रचारकांची मर्यादा वाढवून 40 करण्यात यावी, अशी मागणी विविध राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींनी आयोगाच्या कार्यालयात 14 ऑक्टोबर 2025 रोजी झालेल्या बैठकीत केली […]Read More
मुंबई, दि. 8 – भारत निवडणूक आयोगाने जाहीर केलेल्या कार्यक्रमानुसार पुणे, नागपूर व औरंगाबाद विभागातील पदवीधर मतदार संघ, तसेच पुणे व अमरावती विभागातील शिक्षक मतदार संघांच्या द्विवार्षिक निवडणुकांसाठी मतदार याद्या नव्याने तयार करण्याची प्रक्रिया सुरू आहे. निवडणूक आयोगाच्या माहितीनुसार, 6 नोव्हेंबर 2025 पर्यंत पात्र पदवीधर आणि शिक्षकांकडून अनुक्रमे प्रपत्र 18 व 19 मध्ये प्राप्त झालेल्या […]Read More
मुंबई, दि. ८ : भारतीय अंतराळ संशोधन संस्था ISRO च्या महत्त्वाकांक्षी चंद्रयान मोहीम Chandrayaan-2 बद्दल महत्त्वाची माहिती दिली आहे. Chandrayaan-2 ऑर्बिटर 2019 पासून चंद्राभोवत परिक्रमा करत आहे. 2019 ते आतापर्यंत त्याने चंद्राच्या पृष्ठभागाशी बरीच माहिती गोळा केली आहे. ही माहिती Chandrayaan-2 ने पाठवली आहे. हीच माहिती आता ISRO ने सर्वसामान्य जनतेसाठी जाहीर केली आहे.डुअल फ्रीक्वेंसी […]Read More
मुंबई, दि. ८ : नुकत्याच पार पडलेल्या ICC महिला क्रिकेट विश्वचषक 2025 च्या अभूतपूर्व यशानंतर आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (ICC) खेळाच्या जागतिक वाढीसाठी आणि महिला क्रिकेटला अधिक बळकटी देण्यासाठी अनेक धोरणात्मक निर्णय घेतले आहेत. ICC बोर्डाने स्पर्धेच्या पुढील आवृत्तीत सहभागी होणाऱ्या संघांची संख्या 8 वरून वाढवून 10 करण्याचा निर्णय घेतला आहे. जागतिक बहु-क्रीडा स्तरावर क्रिकेटचा प्रभाव […]Read More