पुणे, दि, १३: पंचायत समिती, जिल्हा परिषद निवडणुकीत इतर मागास प्रवर्गातील राखीव जागांवर खऱ्या ओबीसींना उमेदवारी मिळावी. कुणबी प्रमाणपत्राच्या आधारे उमेदवारी दिली गेल्यास ओबीसी बहुजन महासंघ सर्वच जागांवर उमेदवार उभे केले जातील, असा इशारा ओबीसी बहुजन महासंघाचे बाळासाहेब झोरे यांनी आज पत्रकार परिषदेत दिला. पुणे श्रमिक पत्रकार भवन येथे झालेल्या पत्रकार परिषदेत ओबीसी बहुजन महसंघाचे […]Read More
मुंबई दि १३ : आपल्या रोजच्या धावपळीत आपल्याला अनेक माणसं भेटत असतात. अनेक चेहरे ओळखीचे होतात. प्रसंगपरत्वे काहीजण लक्षात राहतात, तर काही मोजकेच अगदी हाताच्या बोटावर मोजण्या इतके आपल्या स्वतःच्या शांत, सालस, निर्गवी स्वभावाने आचार-विचाराने आपल्या मनात प्रेमाचे आदराचे स्थान मिळवितात. याच पाऊलवाटेवरचा कार्यकर्ता पदयात्री व्यक्तीमत्व म्हणजे महेश मोहन सामंत. आमदार कालांतराने म्हाडा अध्यक्ष, नंतर […]Read More
मुंबई, दि, १३ठाणे जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष सुभाष पवार यांच्यासह अनेक कार्यकर्तेही भाजपामध्येभाजपा प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांनी केले स्वागत.वसई येथील उबाठा गटाच्या पालघर माजी जिल्हाध्यक्ष अॅड. नम्रता वैती (ठाकूर), विभाग प्रमुख रवी थालकर, ठाणे जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष सुभाष पवार, महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे डोंबिवली शहर अध्यक्ष मिलिंद म्हात्रे, डोंबिवली शहर प्रमुख ओमनाथ नाटेकर यांच्यासह […]Read More
स्टॅनफोर्ड युनिव्हर्सिटीच्या संशोधनातून जगातील सर्वाधिक कमी शारीरिक सक्रियता असलेल्या देशांची यादी जाहीर झाली आहे.या अभ्यासात विविध देशांतील नागरिक दररोज किती पावले चालतात याची सरासरी मोजण्यात आली. त्यावरून ज्या देशांमध्ये लोक सर्वात कमी चालतात, त्यांना ‘आळशी’ देश म्हणून गणले गेले. या यादीत भारताचाही समावेश असून, तो आठव्या क्रमांकावर आहे.संशोधनानुसार, इंडोनेशिया हा सर्वात आळशी देश ठरला आहे. […]Read More
पुणे, दि. १२ : पुण्यातील या घटनेने सोशल मीडियावर पुन्हा एकदा खळबळ उडाली आहे. पुण्यातील एका 62 वर्षीय निवृत्त LIC महिला अधिकारीला फसवण्याच्या नादात आणि ‘डिजीटल अरेस्ट’च्या प्रकरणात तब्बल 99 लाख रूपये उकळण्यासाठी सायबर गुन्हेगारांनी एक अनोखी शक्कल वापरली आहे. सायबर गुन्हेगार इतक्यावरच थांबले नाहीत, तर त्यांनी एका केंद्रीय मंत्र्याची खोटी सही करून लाखो रूपये […]Read More
पुणे, दि. १२ : पुणे जिल्ह्याच्या ग्रामीण भागात गेल्या काही महिन्यांपासून बिबट्यांनी धुमाकूळ घालत अनेकांचे प्राण घेतले आहेत.बिबट्यांमुळं पुणे जिल्हयातील अनेक गावांतील गावकऱ्यांचे जगणे मुश्किल केले आहे. आंबेगाव, शिरूर, जुन्नर, खेड या तालुक्यांत भयावह परिस्थिती आहे. शिरूर तालुक्यामधील गावांतील केवळ बिबट्यांच्या भीतीपोटी मुली देऊन सोयरिक जोडण्यास स्पष्ट शब्दात नकार दिला जात आहे. बिबट्यांचा दहशतीचा परिणाम […]Read More
मुंबई, दि. १२ : Facebook ने बाह्य वेबसाईट्सवरील Like आणि Comment बटण काढून टाकण्याचा निर्णय घेतला असून हा बदल १० फेब्रुवारी २०२६ पासून लागू होणार आहे. मेटा कंपनीने जाहीर केले आहे की ब्लॉग्स, न्यूज पोर्टल्स, शॉपिंग वेबसाईट्स आणि इतर पानांवर एम्बेड केलेले फेसबुकचे Like आणि Comment प्लग-इन्स आता उपलब्ध राहणार नाहीत. हे बटण २०१० मध्ये […]Read More
ठाणे, दि. १२ : महाराष्ट्र दहशतवाद विरोधी पथकाने (ATS) पुण्यातील अल-कायदा प्रकरणाशी संबंधित ठाण्यातील मुंब्रा-कौसा परिसरात मोठी कारवाई केली आहे. या कारवाईत इब्राहिम अबिदी नावाच्या शिक्षकाच्या घरावर एटीएसने छापा टाकत त्याची सखोल चौकशी सुरू केली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, इब्राहिम अबिदी हा मुंब्रा येथील कौसा भागात भाड्याने राहत होता आणि दर रविवारी कुर्ल्यातील एका मशिदीत मुलांना […]Read More
नवी दिल्ली, दि. १२ : दिल्लीत लाल किल्ल्याजवळ झालेल्या स्फोटाच्या तपासासाठी NIA ने 10 अधिकाऱ्यांचे विशेष पथक तयार केले आहे, त्याचे नेतृत्व अतिरिक्त महासंचालक विजय साखरे या मराठमोळ्या पोलीस अधिकाऱ्यांकडे सोपवण्यात आले आहे. मूळचे नागपूरचे असलेले साखरे हे केरळ केडरचे आयपीएस अधिकारी आहेत. साखरे यांच्या नेतृत्वाखालील विशेष तपास पथकात एक पोलीस सहसंचालक, तीन पोलीस उपसंचालक […]Read More
मुंबई, दि. १२ : आज सर्वोच्च शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे गट) यांनी दाखल केलेली याचिका सुनावणीसाठी आली होती. या याचिकेत निवडणूक आयोगाने एकनाथ शिंदे गटाला अधिकृत शिवसेना म्हणून मान्यता देऊन त्यांना ‘धनुष्यबाण’ हे निवडणूक चिन्ह दिल्याच्या निर्णयाला आव्हान करण्यात आले आहे. न्यायमूर्ती सूर्यकांत आणि न्यायमूर्ती जॉयमल्या बागची यांच्या खंडपीठासमोर ही याचिका मांडण्यात आली. खंडपीठाने यासोबतच […]Read More