मुंबई दि १७ : अंमली पदार्थांच्या खरेदी विक्रीत परदेशी नागरिकांचा सहभाग वाढला असून त्यांचे पासपोर्ट आणि व्हिसा यांची मुदत तपासणे, त्याची माहिती ठेवणं यासाठी यंत्रणा उभारण्यात येणार आहे आणि वारंवार वेळमर्यादेचं उल्लंघन करणाऱ्या बार, पब यांचे परवाने थेट रद्द करण्यात येतील अशी घोषणा ही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी याबाबतच्या एका प्रश्नाच्या उत्तरात केली. हा प्रश्न […]Read More
पुणे दि १७ : ज्येष्ठ कवयित्री आणि साहित्य अकादमी पुरस्कार विजेत्या आसावरी काकडे यांचे पुण्यात अल्पशा आजाराने निधन झाले. काल १६ मार्च रोजी रात्री सुमारे १०.२० वाजण्याच्या सुमारास त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या निधनाने मराठी साहित्य क्षेत्रात हळहळ व्यक्त केली जात आहे. संवेदनशील लेखनशैली, काव्यातील भावविश्व आणि सामाजिक जाणिवा यामुळे आसावरी काकडे यांना मराठी साहित्यविश्वात […]Read More
मुंबई, दि. १६ : लाखो विद्यार्थ्यांच्या करिअरला दिशा देणाऱ्या दहावी व बारावीच्या परीक्षा नुकत्याच पार पडल्या. या परीक्षा कॉपीमुक्त वातावरणात पार पडण्यासाठी मंडळाने सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे जाळे विणले होते. या तंत्रज्ञानाचा वापर कमालीचा यशस्वी ठरला असून, सीसीटीव्ही फुटेजच्या सखोल तपासणीतून सामूहिक कॉपीचे धक्कादायक प्रकार उजेडात आले आहेत. या प्रकरणाची गंभीर दखल घेत राज्य माध्यमिक व उच्च […]Read More
अबुधाबी, दि. १६ : इस्रायल–अमेरिका–इराण युद्धाच्या पार्श्वभूमीवर सोशल मीडियावर दिशाभूल करणारे आणि बनावट व्हिडिओ प्रसारित करण्यात आले आहेत. या प्रकरणी संयुक्त अरब अमिराती (UAE) मध्ये बनावट युद्धाचे व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केल्याप्रकरणी १९ भारतीयांसह एकूण ३५ जणांवर कारवाई करण्यात आली आहे. हे व्हिडिओ कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) वापरून तयार केलेले असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले असून, सर्व आरोपींना […]Read More
मुंबई, दि. १६ : 1 एप्रिलपासून राष्ट्रीय महामार्गावर प्रवास महागणार आहे. रस्ते वाहतूक मंत्रालयाने फास्टॅग (FASTag) वार्षिक पासच्या किमतीत 2.5% वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. आता खाजगी वाहन मालकांना वार्षिक पाससाठी 3,000 रुपयांऐवजी 3,075 रुपये द्यावे लागतील. या पासमुळे पास कार वापरकर्त्यांना देशभरातील 200 टोल प्लाझावर न थांबता प्रवास करता येतो. 52 लाखांहून अधिक हायवे […]Read More
नवी दिल्ली, दि. १६ : यंदाच्या साहित्य अकादमी पुरस्कारांची घोषणा करण्यात आली असून मराठी भाषेतून साहित्यिक राजू बाविस्कर यांच्या ‘काळ्यानिळ्या रेषा’ या आत्मचरित्राची साहित्य अकादमी पुरस्कारासाठी निवड करण्यात आली आहे. मराठी भाषेतून शिफारस करण्यात आलेल्या एकूण 11 पुस्तकांमधून बाविस्कर यांच्या साहित्य कृतीची पुरस्कारासाठी निवड करण्यात आली आहे. राजहंस प्रकाशनाने हे पुस्तक प्रकाशित केले असून त्यात […]Read More
मुंबई, दि. १६ – सिंधुदुर्ग जिल्हा रहिवासी मित्र मंडळ, घाटकोपर (पंतनगर) यांच्या वतीने वार्षिक कौटुंबिक स्नेहसंमेलनाचे आयोजन उत्साहात पार पडले. या कार्यक्रमात दहावीच्या परीक्षेत ९२ टक्के गुण मिळवून उल्लेखनीय यश संपादन केलेल्या दिवेश अवधूत हडकर याचा मुंबईच्या महापौर रितू तावडे आणि ईशान्य मुंबईचे खासदार संजय दिना पाटील यांच्या हस्ते लॅपटॉप देऊन गौरव करण्यात आला. स्वर्गीय […]Read More
मुंबई, दि. १६ : एस.टी. कर्मचाऱ्यांच्या विविध प्रलंबित प्रश्नांवर सकारात्मक तोडगा काढण्यासाठी राज्याचे परिवहन मंत्री तथा एस.टी. महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी विधानभवन येथे महत्त्वपूर्ण बैठक घेतली. या बैठकीत कर्मचारी संघटनांनी मांडलेल्या तक्रारी व मागण्यांवर सविस्तर चर्चा करण्यात आली. त्या टप्प्याटप्प्याने मार्गी लावण्यासाठी प्रशासनाला आवश्यक निर्देश देण्यात आले. एस.टी.च्या सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना यापुढे पत्नीसह वर्षभर मोफत […]Read More
पुणे, दि १६: सिंधी समाजाचे नूतन वर्ष व भगवान साई झुलेलाल यांच्या १०७६ व्या जन्मोत्सवानिमित्त सिंधू सेवा दलातर्फे ‘चेटीचंड’ महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. येत्या शुक्रवारी (दि. २० मार्च) हा महोत्सव डेक्कन कॉलेज बँक्वेट हॉल, डेक्कन कॉलेज ग्राउंड, बॉम्बे सॅपर्स जवळ, येरवडा, पुणे येथे होणार आहे, अशी माहिती सिंधू सेवा दलाचे अध्यक्ष सचिन तलरेजा यांनी […]Read More
पुणे, दि १६: भारतीय जनता पार्टी, व्यापारी आघाडी – पुणे शहर यांच्या वतीने सर्व तेल व गॅस ऑपरेटर कंपन्या, वितरक व एजन्सींना शासनाने निर्धारित केलेल्या धोरणे व मार्गदर्शक सूचनांनुसारच गॅस व इंधनाचे वितरण करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. सर्वसामान्य नागरिक, व्यापारी, हॉटेल व्यवसाय तसेच उद्योग क्षेत्राला नियमित, पारदर्शक आणि सुरळीत पुरवठा मिळणे अत्यंत आवश्यक असल्याचे […]Read More