नवी दिल्ली, दि.23 (एमएमसी न्यूज नेटवर्क): सेन्सेक्स ने 50,000 च्या आकड्याला स्पर्श केल्यानंतर भलेही गेल्या दोन दिवसात त्यात घट झाली असली तरी आगामी काळात शेअर बाजाराची गती अर्थव्यवस्थेपेक्षाही जास्त होणार आहे. बॉम्बे स्टॉक एक्सचेंज (बीएसई) मध्ये सूचीबद्ध कंपन्यांचे बाजार भांडवल (मार्केट कॅपिटलायझेशन (एम-कॅप) देशाच्या अर्थव्यवस्थेपूर्वीच 5 लाख कोटी डॉलर (365 लाख कोटी रुपये) होऊ शकते. […]Read More
नवी दिल्ली, दि. 22 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : केंद्र सरकार आणि शेतकरी संघटनांचे प्रतिनिधी यांच्यातील अकराव्या फेरीतील चर्चा संपली आहे. या बैठकीला केंद्रीय कृषिमंत्री नरेंद्रसिंग तोमर, केंद्रीय मंत्री पीयूष गोयल, केंद्रीय उद्योग आणि वाणिज्य राज्यमंत्री सोम प्रकाश आणि 41 शेतकरी संघटनांचे प्रतिनिधी उपस्थित होते. सभा संपल्यानंतर कृषिमंत्री नरेंद्रसिंग तोमर यांनी शेतकऱ्यांना स्पष्टपणे सांगितले की आम्ही […]Read More
नवी दिल्ली, दि.22 (एमएमसी न्यूज नेटवर्क): भारताचे सकल देशांतर्गत उत्पादन (जीडीपी) सकारात्मक विकास दर साध्य करण्याच्या जवळ असल्याचा अंदाज भारतीय रिझर्व्ह बँकेने व्यक्त केला आहे. रिझर्व्ह बँकेने म्हटले आहे की व्ही-आकाराच्या सुधारणेतील ‘व्ही’ चा अर्थ लस हा आहे. केंद्रीय बँकेच्या जानेवारीच्या पत्रिकेमध्ये ‘अर्थव्यवस्थेची स्थिती’ यावर एक लेख लिहिण्यात आला आहे, त्याचे शीर्षक आहे “2021 कसे […]Read More
नवी दिल्ली, दि. 21 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : नवीन कृषी कायदे दीड वर्ष पुढे ढकलण्याच्या केंद्र सरकारच्या प्रस्तावावर शेतकरी संघटना आंदोलन मागे घेण्याचा निर्णय घेऊ शकतात. सरकारच्या या प्रस्तावाचे शेतकरी नेत्यांनी स्वागत केले आहे. केंद्र सरकारच्या प्रस्तावावर शेतकरी संघटना सल्लामसलत करतील. शुक्रवारी दोन्ही बाजू अकराव्या फेरीतील बैठक घेतील. बुधवारी दहाव्या फेरीतील चर्चेच्या वेळी केंद्र सरकारनेही […]Read More
नवी दिल्ली, दि.21 (एमएमसी न्यूज नेटवर्क): भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण (एनएचएआय) ची आर्थिक स्थिती पूर्वीपेक्षा खुपच चांगली असल्याची माहिती केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी दिली आहे. देशाचे टोल कराचे उत्पन्न सध्या वार्षिक 34,000 कोटी रुपये आहे. 2025 पर्यंत टोलमधून मिळणारी कमाई वार्षिक 1.34 लाख कोटी रुपये होईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. केंद्रीय रस्ते वाहतूक […]Read More
नवी दिल्ली, दि. 20 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : सर्वोच्च न्यायालयाने तीन कृषी कायद्यांवरून शेतकरी आणि केंद्रामधील वाद सोडविण्यासाठी समिती गठीत केली होती. परंतु आता नवीन शेतकरी कायद्यांबाबत निषेध नोंदवणारे शेतकरी आणि केंद्र सरकारमधील अडथळा सोडवण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाने स्थापन केलेल्या पॅनेलमधून सदस्यांना हटवावे, असे आवाहन एका शेतकरी संघटनेने सर्वोच्च न्यायालयात केले आहे. शनिवारी सर्वोच्च न्यायालयासमोर दाखल […]Read More
नवी दिल्ली, दि.20 (एमएमसी न्यूज नेटवर्क): देशातील 50 लाख केंद्रीय कर्मचारी आणि 61 लाख निवृत्ती वेतनधारक यांच्या हक्काची रक्कम लवकरच त्यांच्या खात्यात जमा होणार आहे. केंद्र सरकारने महागाई भत्त्यामध्ये (डीआर) वाढ केली आहे, त्याचबरोबर महागाई सवलतही (डीआर) पुन्हा लागू केली आहे. केंद्रीय कर्मचारी आणि निवृत्तीवेतनधारकांसाठी आनंदाच्या बातमीचा हा दुहेरी खुराक जानेवारीपासूनच मिळण्यास सुरुवात होईल. माध्यमांच्या […]Read More
नवी दिल्ली, दि. 19 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : दिल्ली येथील काँग्रेस पक्षाच्या मुख्यालयात काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी कृषी कायद्यावरील ‘खेती का खून तीन काले कानून’ या पुस्तकाचे प्रकाशन केले. भाजप अध्यक्ष जेपी नड्डा यांच्या ट्विटवर प्रतिक्रिया व्यक्त करताना काँग्रेस नेते राहुल गांधी म्हणाले, ‘शेतकऱ्यांना वास्तव माहित आहे. राहुल गांधी काय करतात याचीही सर्व शेतकर्यांना […]Read More
नवी दिल्ली, दि.19 (एमएमसी न्यूज नेटवर्क): भारतीय रिझर्व्ह बँकेने (आरबीआय) शुक्रवारी बाजारात 2 खरब (ट्रिलियन) रुपयांची तरलता (लिक्विडिटी) उपलब्ध करुन दिली. मात्र यादरम्यान केंद्रीय बँकेने फेब्रुवारीच्या पतधोरण आढाव्यामध्ये दर कपातीचे कोणतेही संकेत दिले नाहीत. अशा परिस्थितीत तज्ज्ञांचे म्हणणे आहे की यावेळीही व्याजदरामध्ये कपातीची अपेक्षा कमी आहे. तज्ज्ञांचे म्हणणे आहे की किरकोळ महागाई दरात डिसेंबरमध्ये नक्कीच […]Read More
नवी दिल्ली, दि. 18 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : दिल्लीच्या सीमेवरील वादग्रस्त शेतीविषयक कायदे आणि शेतकर्यांशी संबंधित याचिकेवरील सर्वोच्च न्यायालयाची सुनावणी पूर्ण झाली. सुनावणीदरम्यान, दिल्लीत शेतकऱ्यांना निषेध करण्याची परवानगी देण्यात यावी अशी मागणी करण्यात आली. यानंतर, 26 जानेवारी रोजी सर्वोच्च न्यायालयात सरकारकडून ट्रॅक्टर रॅलीकडे संपर्क साधला गेला, त्यावर न्यायालयाने सांगितले की, बुधवारी या प्रकरणाची सुनावणी होईल. […]Read More