मुंबई, दि. 23 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : ऐतिहासिक किल्ले आणि सोनेरी किनारे असलेले मुरुड, महाराष्ट्राच्या सागरी भूतकाळाची झलक देते. निळसर पाण्याने वेढलेला भव्य मुरुड-जंजिरा किल्ला मराठा नौदल पराक्रमाचा दाखला आहे. तुमचे दिवस प्राचीन किल्ल्यांचे अन्वेषण करण्यात, जलक्रीडा खेळण्यात किंवा मुरुडच्या शांत किनाऱ्यावर उन्हात बसण्यात घालवा. कसे पोहोचायचे: मुरुड मुंबईपासून अंदाजे 165 किमी आहे आणि NH66 […]Read More
मुंबई, दि. २३ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : “राजे यशवंतराव होळकर महामेष” योजना पुढे सुरू ठेवणार. मेंढपाळ लाभार्थींना रक्कम थेट खात्यात जमा करणार (पशुसंवर्धन विभाग) आशा स्वयंसेविका, अंगणवाडी सेविका, गट प्रवर्तकांना सानुग्रह अनुदान. अपघाती मृत्यू आल्यास दहा लाख. अपंगत्वासाठी पाच लाख (सार्वजनिक आरोग्य) शेतीपिकांचे नुकसान ठरविण्यासाठी अद्ययावत प्रणाली विकसित करणार (मदत – पुनर्वसन विभाग) दिव्यांग कर्मचाऱ्यांसाठी […]Read More
मुंबई दि.23 (एम एमसी न्यूज नेटवर्क) : भारत सरकारमध्ये सलग तिसऱ्यांदा केंद्रीयराज्यमंत्री पदी निवड झाल्याबद्दल रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांचा मुंबई प्रदेश रिपब्लिकन पक्षातर्फे येत्या रविवार 28 जुलै रोजी दुपारी 4 वाजता मुंबईत षणमुखानंद हॉल सायन येथे भव्य सत्कार सोहळा आयोजीत करण्यात आला आहे अशी माहिती रिपब्लिकन पक्षा तर्फे […]Read More
मुंबई, दि. २३ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांना त्यांच्या जयंती निमित्त मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज येथे विनम्र अभिवादन केले. वर्षा शासकीय निवासस्थानी मुख्यमंत्री शिंदे यांनी लोकमान्य टिळक यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. त्यानंतर मंत्रालय प्रांगणातही मुख्यमंत्र्यांनी लोकमान्य टिळक यांच्या प्रतिमेला पुष्प अर्पण करून अभिवादन केले. याप्रसंगी उपस्थित आमदार […]Read More
मुंबई, दि.23 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : महाराष्ट्रात केंद्र सरकारच्या लाडक्या महायुतीचे सरकार असताना महाराष्ट्राला पर्यायाने महायुतीला अर्थसंकल्पात ठेंगा दाखविला आहे. त्यामुळे केंद्र सरकार महाराष्ट्र द्वेष्टे असल्याचे आता स्पष्ट झाले आहे. देशात सर्वाधिक कर महाराष्ट्रातून जात असताना महाराष्ट्राला या अर्थसंकल्पातून भरीव असे काहीच मिळाले नाही. काँग्रेसच्या न्याय पत्राची उचलेगिरी अर्थसंकल्प दिसून आली आहे. अशा शब्दात विधानसभा […]Read More
मुंबई, दि. २३ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : कररचनेत मोठे बदल करून सर्वसामान्यांना दिलासा देऊन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कोट्यवधी देशवासियांचा विश्वास सार्थ ठरविला. केंद्रिय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी मांडलेला हा अर्थसंकल्प शेतकरी, महिला, युवा, कौशल्य विकास, रोजगार, पायाभूत सुविधांची उभारणी, शहरांचा विकास अशा विविध नऊ घटकांवर लक्ष केंद्रीत करणारा नवरत्न अर्थसंकल्प असल्याची प्रतिक्रिया व्यक्त करतानाच […]Read More
कोल्हापूर, दि. 23 (एमएमसी न्यूज नेटवर्क) :अधूनमधून कोसळणाऱ्या सरी वगळताचार दिवसांपासून सुरू असलेल्या पावसानं काहीशी उसंत घेतली असली तरी धरण आणि नद्यांच्या पाणलोट क्षेत्रात सुरू असलेल्या धुवांधार पावसानं पंचगंगेची पाणी पातळी इशारा पातळीवरून आता धोका पातळीच्या समीप आली आहे. पंचगंगेनं आज सकाळी सहा वाजता 40.8 फूट पातळी गाठली. पंचगंगा इशारा पातळीओलांडून आता धोक्याच्या पातळीकडे चालली […]Read More
नवी दिल्ली, दि. २३ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : मध्यमवर्गीयांना कर सवलत देणारा , कृषी , सेवा , महिला , युवक यांच्यासाठी विशेष योजना देणारा, रोजगार निर्मिती , कौशल्याविकास तसेच पायाभूत सुविधा निर्माण करण्यासाठी मोठी गुंतवणूक करणारा अर्थसंकल्प वित्तमंत्री निर्मला सीतारामन यांनी आज लोकसभेत सादर केला. यात बिहार आणि आंध्र प्रदेश या राज्यांसाठी काही विशेष योजना […]Read More
कोल्हापूर, दि. २२ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : अधूनमधून कोसळणाऱ्या सरी वगळता चार दिवसांपासून सुरू असलेल्या पावसानं काहीशी उसंत घेतली असली तरी धरण आणि नद्यांच्या पाणलोट क्षेत्रात सुरू असलेल्या धुवांधार पावसानं पंचगंगेची पाणी पातळी इशारा पातळीवरून आता धोका पातळीच्या समीप आली आहे. पंचगंगेनं आज सकाळी सहा वाजता 40.8 फूट पातळी गाठली. पंचगंगा इशारा पातळी ओलांडून आता […]Read More
मुंबई, दि. 22 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : 1 वाटी शेव 1 छोटा टॉमेटो 2 चमचे बारीक चिरलेली कोथिंबीर 1 कांदा 1 आले तुकडा 4 लासून पाखल्या 2 चमचे सुक खोबर 2 लाल मिरच्या (ऑप्शनल) 1 तमालपत्र 1 चमचा काळा मसाला 1 लाल मिरची 1/2 चमचा हळद 1 चमचा धणे जीरे पावडर चवी नुसार मीठ 3 मोठे चमचे तेल चिरलेला कांदा लसुण मिरची आले तमालपत्र आणि खोबरे हे सगळं एका मध्ये […]Read More