mmcnews mmcnews

पश्चिम महाराष्ट्र

सांगलीत कृष्ण नदीची पाणी पातळी वाढली, सतर्कतेचा इशारा…

सांगली, दि. २४ (एमएमसी न्यूज नेटवर्क) :कोयना आणि वारणा धरणातून पाण्याचा विसर्ग सुरू असून सांगली जिल्ह्यात जोरदार पाऊस सुरू आहे त्यामुळे वारणा आणि कृष्णा नदीच्या पाणी पातळी झपाट्याने वाढवत आहे. सांगलीत कृष्णा नदीची पाण्याची पातळी 30 फुटावर गेली असून मिरजेत कृष्णा नदीची पाण्याची पातळी 43 फुटावर आहे. कृष्णा नदीचे पाणी पात्राच्या बाहेर गेला असून अनेक […]Read More

Lifestyle

अ‍ॅपल-सिनेमन केक

मुंबई, दि. 23 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : प्रत्यक्षात लागणारा वेळ:  ४५ मिनिटे लागणारे जिन्नस:  १२५ ग्रॅम/अर्धा पाव/साडेचार औंस कणीक (१ वाटी)१२५ ग्रॅम/अर्धा पाव/साडेचार औंस मैदा (१ वाटी)१०० ग्रॅम साखर (३/४ वाटी)१०० ग्रॅम किसमीस/बेदाणे१२५ मि.ली. सूर्यफूल तेल किंवा असेल ते (अर्धी वाटी)१२५ मि.ली. सफरचंदाचा ज्युस (अर्धी वाटी)२ अंडी, फेटुन२ सफरचंद, सालीसहीत किसुन२ टी स्पून बेकींग पावडर१ […]Read More

पश्चिम महाराष्ट्र

बेवारस रुग्णांना निर्जनस्थळी सोडणाऱ्या ससूनमधील डॉक्टरांचे निलंबन

पुणे, दि. २३ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : पुण्यातील ससून रुग्णालय गेल्या काही महिन्यांपासून अत्यंत नकारात्मक कारणांसाठी माध्यमांसमोर येत आहे. पुण्यातील गाजलेल्या हिट ऍण्ड रन प्रकरणात आरोपीच्या रक्ताच्या नमुन्यांमध्ये ससून रुग्णालयातील डॉक्टरांनी फेरफार करत आरोपीला वाचवण्याचा प्रयत्न केला होता. हे उघडकीस आल्यानंतर ससूनमधील संबंधित डॉक्टरांचे निलंबन करण्यात आले होते. त्यानंतर आता ससूनमधील डॉक्टरांनी केलेला एक धक्कादायक […]Read More

देश विदेश

NEET UG 2024 फेरपरीक्षा होणार नसल्याचे सर्वोच्च न्यायालयाकडून स्पष्ट

नवी दिल्ली, दि. २३ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : NEET UG 2024 परीक्षेबाबत गेल्या महिन्याभरापासून सुरु असलेल्या गदारोळात विविध गैरप्रकार उघडकीस आले. यामध्ये सर्वोच्च न्यायालयाने वेळोवेळी पुढाकार घेत. निकाल पारदर्शक लागावा यासाठी महत्त्वपूर्ण आदेश दिले आहेत . त्यानंतर आता नीट-यूजी पेपरफुटी प्रकरणानंतर ही परीक्षा पुन्हा घेण्यात यावी, अशी याचिका सर्वोच्च न्यायालयात दाखल करण्यात आली होती. या […]Read More

देश विदेश

मध्यमवर्गीयांना कर सवलत आणि कर रचनेतही सुधारणा

नवी दिल्ली, दि. २३ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : सलग तिसऱ्यांदा सत्तेत आलेल्या मोदी सरकारने आज सादर झालेल्या अर्थसंकल्प २०२४-२४ मध्ये सर्वसमाज घटकांचा विचार केल्याचे दिसत आहे. अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी अर्थसंकल्पात करदात्यांना मोठी भेट दिली आहे. अर्थसंकल्पात, सरकारने नवीन कर प्रणालीसाठी मानक वजावट म्हणजेच स्टँडर्ड डिडक्शन वाढवले आहे. सरकारने स्टँडर्ड डिडक्शनची मर्यादा 50,000 रुपयांवरून 75,000 […]Read More

क्रीडा

देशाला पहिले ऑलिम्पिक सुवर्णपदक मिळवून देणाऱ्या नेमबाजाला ऑलिम्पिक ऑर्डर पुरस्कार

मुंबई, दि. २३ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : देशाला पहिले ऑलिम्पिक सुवर्णपदक मिळवून देणारा भारताचा दिग्गज नेमबाज अभिनव बिंद्रा ऑलिम्पिक ऑर्डर पुरस्काराने सन्मानित होणार आहे. आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समिती (IOC) 10 ऑगस्ट रोजी पॅरिसमध्ये होणाऱ्या पुरस्कार सोहळ्यात त्यांना हा पुरस्कार देऊन सन्मानित करेल. IOC चे अध्यक्ष थॉमस बाक यांनी अभिनव बिंद्रा यांना पत्र लिहून ही माहिती दिली […]Read More

ऍग्रो

राज्यात १२३ टक्के पाऊस, पेरण्या समाधानकारक

मुंबई, दि. २३ ( एमएमसी न्यूज नेटवर्क) : राज्यात सरासरीच्या १२३.२ टक्के पाऊस झाला असून पेरण्या देखील समाधानकारक झाल्या आहेत. या संदर्भातील सादरीकरण आज कृषी विभागाने मंत्रिमंडळ बैठकीत केले. राज्यात २२ जुलै पर्यंत ५४५ मि.मी. पाऊस झाला आहे. मागील वर्षी याच सुमारास ४२२ मि.मी. म्हणजेच सरासरीच्या ९५.४ टक्के पाऊस झाला होता. राज्यात खरीपाचे ऊस वगळून […]Read More

राजकीय

राजे यशवंतराव होळकर महामेष योजनेतून मेंढपाळाना लाभ

मुंबई, दि. २३ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : राज्यातील मेंढपाळांसाठी असलेली राजे यशवंतराव होळकर महामेष योजना पुढे सुरू ठेवण्याचा आणि मेंढपाळ लाभार्थींना रक्कम थेट खात्यात जमा करण्याचा निर्णय आज झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे होते. राज्यातील धनगर समाजातील मागासलेपण दूर करण्याच्या उद्देशाने ही योजना 2017 वर्षापासून सुरु होती. या योजनेत अधिकाधिक […]Read More

राजकीय

आशा स्वयंसेविका, अंगणवाडी सेविका, गट प्रवर्तकांना अपघाती अर्थसहाय्य

मुंबई, दि. २३ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : राज्यातील आशा स्वयंसेविका, अंगणवाडी सेविका, गटप्रवर्तकांना सानुग्रह अनुदान देण्याचा निर्णय घेण्यात आला असून त्यांचा अपघाती मृत्यू आल्यास दहा लाख आणि अपंगत्वासाठी पाच लाख रुपये अनुदान देण्यात यावे असे आज झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत ठरले. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे होते. यासाठी प्रति वर्षी अंदाजे १ कोटी ५ लाख रुपये […]Read More

राजकीय

महाराष्ट्राला काय मिळाले फडणवीसांनी वाचली यादी

मुंबई, दि. २३ ( एमएमसी न्यूज नेटवर्क) : केंद्रातील नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्त्वात तिसर्‍या टर्मचा पहिला अर्थसंकल्प हा अतिशय संतुलित आणि भारताच्या भविष्यावर मोठी गुंतवणूक करणारा अर्थसंकल्प आहे, असे सांगत, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांचे अभिनंदन केले आहे. अर्थसंकल्प सादर झाल्यानंतर विरोधी पक्षांनी महाराष्ट्राला काहीच मिळाले नाही, […]Read More