mmcnews mmcnews

ट्रेण्डिंग

मुसळधार पावसामुळे ऑफिसनाही दिली सु्ट्टी, जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश

राज्यातील विविध भागासह पुण्याला पाऊस झोडपत आहे. अशात खबरदारी म्हणून पुण्याच्या जिल्हाधिकाऱ्यांनी शाळांना सुट्टी जाहीर केली होती. गुरूवार दुपारनंतर पावसाचा जोर काही ठिकाणी वाढला आहे. हे लक्षात घेता पुणे शहर, पिंपरी चिंचवड भागातील कार्यालये व इतर अस्थापनांना सुटी देण्याचे निर्देश जिल्हाधिकारी सुहास दिवसे यांनी दिले आहेत. त्यानुसार कार्यालयीन कर्मचारी घरी परतत आहेत.Read More

पर्यावरण

खडकवासला धरण पूर्ण क्षमतेने भरले

मुंबई, दि. 25 (एमएमसी न्यूज नेटवर्क) :राज्यात पावसाच्या जोरदार सरी सुरु असून खडकवासला धरण पूर्ण क्षमतेने भरले आहे. कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यात पुराचा धोका निर्माण झाला आहे. अनेक नद्या आणि जलाशय भरल्यामुळे प्रशासनाने सतर्कतेचा इशारा दिला आहे. नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे. रस्ते, रेल्वे आणि हवाई वाहतूक प्रभावित झाली आहे. काही ठिकाणी पाणी […]Read More

कोकण

सावित्री आणि गांधारी नदीने ओलांडली धोक्याची पातळी

महाड, दि. २५ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : रायगड जिल्ह्यातील महाड तालुक्यात रात्री पासून तुफान पाऊस पडतोय या पडणाऱ्या पावसाने सावित्री आणि गांधारी नदीने धोक्याची पातळी ओलांडली असून या नदीने रौद्र रूप धारण केलेलं पाहायला मिळत आहे. शहरातील सुकट गल्लीत पाणी शिरले तर दुसरीकडे महाड कडून किल्ले रायगड कडे जाणाऱ्या दस्तुरी नाका या मार्गावर पाणी आल्याने […]Read More

विदर्भ

चंद्रपुरात पुन्हा पावसाने रस्ते झाले बंद…

चंद्रपूर, दि. २५ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : पाच दिवसांच्या विश्रांती नंतर चंद्रपूर जिल्हाला पुन्हा मुसळधार पावसाने झोडपून काढले आहे, ओसरलेल्या पुराने पुन्हा धडक दिली त्यामुळे जिल्ह्यातील काही मार्ग बंद करण्यात आले आहेत. पुरामुळे बंद असलेले मार्ग.. चंद्रपूर-मूल-गड़चिरोली मार्ग बंद, अंधारी नदीला अजयपूर जवळ पूर गडचांदूर ते चंद्रपूर मार्गावरील भोयेगाव- धानोरा पुलावर पाणी आले असल्यामुळे वाहतूक […]Read More

महानगर

मुंबईकरांची पाण्याची चिंता मिटली! तानसा आणि मोडकसागर ओव्हर-फ्लो

ठाणे, दि. 24 (एमएमसी न्यूज नेटवर्क) :मुंबईला पाणी पुरवठा करणाऱ्या शहापूर तालुक्यातील तानसा धरण 24 जुलै रोजी संध्याकाळी 4.15 मिनिटांनी तर मोडकसागर धरण काल रात्री ओव्हरफ्लो होऊन वाहू लागल्याने मुंबई करांचे पाण्याचे टेन्शन दूर झाले आहे. मोडकसागर धरण काल रात्री 10.52 वाजता दुथडी भरून वाहू लागल्याने त्याचे दोन स्वयंचलित दरवाजे उघडले असून, 6 हजार क्यूसेसने […]Read More

मराठवाडा

तीन जिल्ह्याची तहान भागावणारे धनेगाव धरण मोठया पावसाच्या प्रतीक्षेत

बीड, दि. २५ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : जिल्ह्यात तीन दिवसापासून पावसाची संततधार सुरू आहे. यामुळे हलक्या जमिनीवरील पिके जोमात आली असून काळ्या जमिनीवरील सोयाबीन पिवळी पडत आहेत. जिल्ह्यात सुरू असलेल्या संततधार पावसामुळे अंबाजोगाई येथील काळवटी तलाव ओव्हर फ्लो झाला आहे. तर बीड ,लातूर आणि उस्मानाबाद जिल्ह्याच्या काही गावांना पाणीपुरवठा करणाऱ्या धनेगाव धरण आणखी ही मोठया […]Read More

पश्चिम महाराष्ट्र

राधानगरी धरणातून विसर्ग सुरू…

कोल्हापूर, दि. २५ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : राधानगरी धरणाच्या पाणलोट क्षेत्रात पावसाचा जोर वाढल्यामुळे धरणाच्या पाणी पातळीत वाढ झाली आहे. राधानगरी धरण 100 टक्के भरले असून आज सकाळी 10.05 वाजता धरणाचा 6 क्रमांकाचा स्वयंचलित दरवाजा उघडला आहे. पावसाचा जोर राहिला तर धरणाचे अन्य स्वयंचलित दरवाजे कोणत्याही क्षणी उघडण्याची शक्यता आहे.त्यामुळे धरणातून 2928 क्युसेक्स इतका विसर्ग […]Read More

विदर्भ

गोसीखुर्द धरणाच्या विसर्गाने गडचिरोलीत पूर स्थिती

गडचिरोली, दि. २५ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : सलग चार दिवसांपासून सुरू असलेली पावसाची रिपरिप बुधवारी थांबेल असा अंदाज खोटा ठरवत पावसाने पाचव्याही दिवशी पुन्हा जोरदार एन्ट्री केली. बुधवारी गडचिरोली शहरात दुपारी सुरू झालेला जोरदार पाऊस सायंकाळपर्यंत बरसत होता. त्यानंतरही रिमझिम वर्षाव सुरूच होता. त्यामुळे आधीच गोसीखुर्दच्या पाण्याने निर्माण झालेल्या पुरात भर पडली. एवढेच नाही तर […]Read More

कोकण

कोलाड परिसरात मुसळधार पावसाने पूरपरिस्थिती

अलिबाग, दि. २५ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : रायगड जिल्ह्यातील रोहा तालुक्यातील कोलाड परिसरातील रात्री जोरदार पावसाने थैमान घातल्याने कुंडलीका नदीने तसेच महिसदरा नदीने धोक्याची पातळी ओलांडली आहे. त्यामुळें अचानक गोवे गावात तर आंबेवाडी समर्थ नगर संभे येथील गौरी नगर मध्ये घराघरात शिरले. उडदवणे मार्गावर पाणी आले असून पालदाड पुल वाहतुकीस बंद करण्यात आला आहे. धाटाव […]Read More

राजकीय

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मु यांच्या हस्ते “उत्कृष्ट संसदपटू” पुरस्कारांचे वितरण

मुंबई, दि. 24 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : महाराष्ट्र विधानपरिषद शतक महोत्सवानिमित्त भारताच्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मु यांच्या प्रमुख उपस्थितीत आणि त्याच्या हस्ते सोमवार, दिनांक २९ जुलै, २०२४ रोजी “वरिष्ठ सभागृहाची आवश्यकता आणि महत्व” या ग्रंथाचे प्रकाशन मध्यवर्ती सभागृह, विधान भवन, मुंबई येथे करण्यात येणार आहे. दुपारी ३.३० ते ५.०० यावेळेत हा समारंभ आयोजित करण्यात आला असून […]Read More