मुंबई, दि. २९ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : लाईट बिल हा अधिकृत बांधकामाचा पुरावा नाही. वीज जोडणीच्या आधारे बांधकाम अधिकृत असल्याचा दावा कुणी करू शकत नाही, असा महत्त्वपूर्ण निर्वाळा मुंबई हायकोर्टाने दिला. तसेच उच्च न्यायालयाने प्रभादेवीच्या सिद्धिविनायक मंदिराजवळील दुकानदाराला दिलासा देण्यास नकार दिला. प्रभादेवीच्या सिद्धिविनायक मंदिराजवळ पूजेच्या साहित्याची विक्री करणाऱ्या दुकानदाराने पालिकेच्या कारवाईपासून संरक्षण मागत उच्च […]Read More
मुंबई, दि. २९ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : गणेशोत्सवाला आता एका महिन्यावर येऊ घातला असता. मंडप उभारणीसाठी गणेशोत्सव मंडळांची धावपळ सुरू झाली आहे. मुंबईमध्ये मोकळ्या जागांच्या कमतरतेमुळे काही सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ पालिकेच्या मैदानात मंडप उभारतात. मंडप उभारणीसाठी पालिकेकडून भाडे आकारले जाते. रामलीलासाठी पालिका प्रशासन मंडळांना ५० टक्के सवलत देते. त्याप्रमाणे पालिकेच्या मैदानात गणेशोत्सवासाठी मंडप उभारताना आकारण्यात […]Read More
मुंबई, दि. २९ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : देशातील आघाडीची बांधकाम कंपनी Larsen & Toubro पहिल्या तिमाहीचे निकाल जाहीर केले असून कंपनीचा महसूल 15 टक्क्यांच्या वाढीसह 55120 कोटी रुपये झाला. निव्वळ नफा 12 टक्क्यांनी वाढून 2786 कोटी झाला असून ऑर्डर बुक 19 टक्क्यांच्या वाढीसह 490881 कोटी रुपये आहे. हा शेअर 3520 रुपयांच्या पातळीवर बंद झाला. लार्सन […]Read More
मुंबई, दि. 29 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : शेतातील पालापाचोळा आणि विविध पिकांची कापणी झाल्यानंतर शेतात उरलेला पिकांचा भाग यापासून विजय लिमये यांनी मोक्षकाष्ठ अशा नावाने विशेष विटा बनवल्या आहेत. पूर्णपणे जैविक पद्धतीने तयार करण्यात आलेलं मोक्षकाष्ठ लाकडापासून केवळ स्वस्तच नाही, तर पर्यावरण पूरकही आहेत. त्यामुळे मोक्ष काष्ठच्या माध्यमातून केले जाणारे अंत्यसंस्कार पर्यावरणाची हानी करणारे नाहीत. […]Read More
मुंबई, दि. 29 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : हिरवाईने नटलेले आणि पवित्र स्थळांच्या मधोमध वसलेले महाड, आध्यात्मिक साधक आणि निसर्गप्रेमींसाठी एक शांत विश्रामगृह आहे. आदरणीय पेशवे स्मारक आणि ऐतिहासिक रायगड किल्ल्याचे घर, महाड अभ्यागतांना महाराष्ट्राच्या समृद्ध इतिहासाचा अभ्यास करण्यासाठी आणि तेथील नैसर्गिक निसर्गरम्यतेमध्ये मग्न होण्यासाठी आमंत्रित करते. कसे पोहोचायचे: महाड मुंबईपासून अंदाजे 170 किमी अंतरावर आहे […]Read More
मुंबई, दि. 29 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : प्रत्यक्षात लागणारा वेळ:३० मिनिटेलागणारे जिन्नस:६-७ अंडीएक जूडी पालकदोन छोटे किंवा एक मोठा कांदा चिरून१ चमचा आल, लसुण, मिरची, कोथिंबीर पेस्टअर्धा चमचा हळद१ चमचा मसालापाव चमचा हिंगअर्धा चमचा गरम मसालाचवी नुसार मिठअर्धा किंवा पाव लिंबूफोडणी पुरते तेल. क्रमवार पाककृती:१) प्रथम अंडी उकडून, साले काढून त्याला सुरीने हलक्या हाताने वरून […]Read More
मुंबई, दि. २९ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : आषाढ वारीत सहभागी झालेल्या राज्यभरातील १५०० दिंड्यांना सानुग्रह अनुदानापोटी ३ कोटी सुपूर्द करण्यात आल्याची माहिती शिवसेना धर्मवीर अध्यात्मिक सेनेचे महाराष्ट्र राज्य अध्यक्ष ह.भ.प. अक्षय महाराज भोसले यांनी आज पत्रकार परिषदेत दिली. यंदा प्रथमच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिंड्यांना प्रत्येकी २०००० रुपयांचे सानुग्रह अनुदान देण्याची घोषणा केली होती. परतवारीपूर्वीच […]Read More
मुंबई, दि. २९ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस एकमेकांवर गंभीर आरोप करत आहेत. अनिल देशमुख यांनी केलेले आरोप खरे आहेत का खोटे हे जाणण्याचा राज्यातील जनतेला अधिकार आहे. फडणवीस हे ७.५ वर्ष गृहमंत्री पदावर आहेत, त्यांना या खात्याचा मोठा अनुभव आहे, त्यांच्याकडे काही व्हीडीओ तसेच ऑडिओ क्लिप्स […]Read More
कोल्हापूर, दि. २९ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : अतिवृष्टीमुळे जिल्ह्यातील 9 राज्यमार्ग आणि 44 प्रमुख जिल्हा मार्ग बंद झाले आहेत. जिल्ह्यातील 9 राज्य मार्ग आणि 44 प्रमुख जिल्हा मार्ग असे एकूण 53 मार्ग बंद झाले असल्याची माहिती सार्वजनिक बांधकाम विभागाच्या समन्वय अधिकाऱ्यांनी दिली आहे यामुळे अनेक गावांचा थेट संपर्क तुटला आहे. ML/ML/SL 29 July 2024Read More
मुंबई, दि. २९ (राधिका अघोर) : जंगलाचा समतोल राखणारा आणि म्हणूनच अन्नसाखळी परिसंस्थेत सर्वात वरच्या स्थानी असणारा वाघ, जपला तरच जंगलं राहतील आणि जंगलं राहिलीत तर आपण राहू, हे शहाणपण माणसाला आल्यानंतर जगभरातील व्याघ्र संरक्षण आणि संवर्धनाचे प्रयत्न सुरू झाले.. गेली जवळपास 15 – 20 वर्षे यासाठी सातत्याने प्रयत्न केल्यानंतर आता याची चांगली फळे म्हणजे […]Read More