मुंबई, दि. ३० (एमएमसी न्यूज नेटवर्क) : काही वर्षांपूर्वी एक विश्वसनीय स्वदेशी ब्रॅण्ड म्हणून नावारूपाला आलेली पतंजली आयुर्वेद कंपनी सध्या कायद्याच्या कचाट्यात सापडली आहे. काही दिवसांपूर्वीच आपल्या औषधांविषयी चुकीचा दावा केल्या प्रकरणी पतंजलीचे सर्वेसर्वा रामदेव बाबा यांनी सर्वोच्च न्यायालयात माफी मागितली होती. त्यानंतर आता पतंजली आयुर्वेद लिमिटेडला 4 कोटी रुपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे. मुंबई […]Read More
नाशिक, दि. ३० (एमएमसी न्यूज नेटवर्क) : नाशिकमध्ये यावर्षी मे महिन्यापासूनच डेंग्यूचे रुग्ण आढळून येत होते. मात्र वेळीच योग्य उपाययोजना न केल्यामुळे आणि पावसाळ्यामुळे सर्वत्र साठलेल्या पाण्यामुळे शहरात डेंग्यूच्या रुग्णांची संख्या आता ३०० च्या पार पोहोचली आहे. स्वाइन फ्लूपाठोपाठ चिकुनगुनिया, मलेरिया यासारख्या आजारांनी नागरिक त्रस्त झाले आहे. त्यातच आता डेंग्यूने मात्र कहर केला आहे. डेंग्यूचे […]Read More
मुंबई, दि. ३० (एमएमसी न्यूज नेटवर्क) : प्रचंड पावसाचा सामना करणाऱ्या महानगरी मुंबईतील रस्त्यांची दरवर्षीच दूरावस्था होत असते. अनेकदा गुणवत्तापूर्ण काम न झाल्यामुळे देखील पावसाळ्यात रस्ते वाहून जाता. यामुळे रस्त्यांची कामे पुन्हा पुन्हा करावी लागतात आणि पालिकेला मोठा आर्थिक भार पडत आहे. यावर उपाय म्हणून मुंबईचे रस्ते कंत्राटदारांकडून दर्जेदार बनवले जावेत, यासाठी संपूर्ण कामावर पालिकेच्या […]Read More
पुणे, दि. 30 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : केरळमधील वायनाड, जिल्ह्यातील व्याथिरी तालुक्यातील मेप्पडी पंचायत, येथे झालेल्या मोठ्या भूस्खलनात अंदाजे 250 लोक अडकून पडले असल्याने त्यांच्या सुटकेसाठी केरळ सरकारकडून आज सकाळी प्राप्त झालेल्या विनंतीनुसार, भारतीय सैन्याच्या दोन तुकड्या तैनात करण्यात आल्या आहेत. यामध्ये सुमारे 200 जवानांचा समावेश आहे. कन्नूर येथील संरक्षण सुरक्षा कोअर (डीएससी) केंद्र, येथील […]Read More
मुंबई, दि. 30 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : साहित्यसम्राट, महाराष्ट्रभूषण लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांनी आपले उभे आयुष्य मानवतेसाठी व शोषण मुक्तीसाठी समर्पित केले. समाजातील वंचित, पीडित व शोषित समाज घटकांचा आवाज उठवण्याचे काम त्यांनी केले आहे. लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांनी केलेल्या कार्याची दखल घेऊन देशाचा सर्वोच्च नागरी सन्मान अर्थात भारतरत्न पुरस्कार द्यावा, अशी मागणी मुंबई विभागीय […]Read More
मुंबई, दि. 30 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : पालिकेच्या आश्रय योजना अंतर्गत घनकचरा व्यवस्थापन खात्यातील सफाई कामगारांच्या वसाहतींचे पुनर्वसन करताना देण्यात येणा-या विस्थापन भत्त्यामध्ये वाढ करण्यात आली आहे. ही वाढ १ जुलै पासून लागू होणार आहे. तांत्रिक व प्रशासकीय बाबींची पूर्तता करुन सप्टेंबर २०२४ च्या मासिक वेतनात जुलै व ऑगस्ट या दोन महिन्यांच्या फरक रकमेसह संपूर्ण […]Read More
मुंबई, दि. 30 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : महाराष्ट्रात सुरू असलेला मराठा विरुद्ध ओबीसी समजाच्या आरक्षणाचा संघर्ष दिवसेंदिवस वाढत आहे. दोन्ही समाजाचे नेते एकमेकांवर टीका करत आहेत. यामुळे दोन समाजातील संघर्ष विकोपाला जात आहे. यामुळे कायदा सुव्यवस्था चिखळत आहे. समाजात व जाती-जातीत वाद होत आहेत . ही परिस्थीती टाळण्यासाठी आरक्षणाची मर्यादा वाढवून ती ८० टक्के करावी […]Read More
मुंबई, दि. 30 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : नवी मुंबई जवळील उरण येथे राहणाऱ्या यशश्री शिंदे हिची दाऊद शेख या तरुणाने अत्यंत क्रूरपणे हत्या केली. या क्रूर दाऊद शेखला लवकरात लवकर फाशीची शिक्षा देवून मृत यशश्रीला न्याय मिळावा अशी मागणीविश्व हिंदू परिषदेच्या मातृशक्ती प्रांत सहसंयोजिका मनीषा भोईर यांनी आजमुंबई मराठी पत्रकार संघ येथे आयोजित पत्रकार परिषदेत […]Read More
मुंबई, दि. 30 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : एमटी टेरा नोव्हा हे जहाज फिलिपिन्समधील इलोइलो शहराकडे जात असताना अचानक बदललेले हवामान आणि जोरदार वाऱ्यांसह अतिवृष्टी यांमुळे उलटले. ही गळती खूप दूरवर अनेक किलोमीटरपर्यंत पसरली आहे. मनिला उपसागरात तेलगळती झाली असल्यास, ती फिलिपिन्सच्या इतिहासातील सर्वांत मोठी दुर्घटना असेल; ज्यामुळे सागरी जीवन आणि किनारी परिसंस्था यांच्यावर त्याचा गंभीर […]Read More
मुंबई, दि. 30 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : हिरवेगार टेकड्या आणि ऐतिहासिक स्थळांच्या मधोमध वसलेले रोहा सांस्कृतिक वारसा आणि नैसर्गिक सौंदर्याचे आकर्षक मिश्रण देते. प्राचीन मंदिरे एक्सप्लोर करा, निसर्गरम्य ट्रेक करा किंवा रोह्याच्या नयनरम्य लँडस्केपमध्ये रोमांचकारी साहसी क्रियाकलापांमध्ये सहभागी व्हा. तुम्ही इतिहासप्रेमी असाल, निसर्गप्रेमी असाल किंवा साहसी असाल, रोहा शोधाचा अविस्मरणीय प्रवासाचे वचन देतो. कसे पोहोचायचे: […]Read More