mmcnews mmcnews

ट्रेण्डिंग

राज्यपाल राधाकृष्णन यांचे पुणे येथे ध्वजारोहण

पुणे, दि. १५ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : भारताच्या ७८ व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त राज्यपाल सी पी राधाकृष्णन यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांचेसह पुणे येथील विधान भवन येथे ध्वजारोहण करून राष्ट्रध्वजाला मानवंदना दिली. यावेळी पोलीस बॅन्डसह लोकांनी राष्ट्रगीत आणि राज्य गीत म्हटले. राज्यपालांनी उपस्थित लोकप्रतिनिधी तसेच नागरिकांची भेट घेऊन त्यांना स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा दिल्या. यावेळी स्थानिक खासदार, […]Read More

देश विदेश

टिम इंडियाच्या Bowling Coach पदी या विख्यात गोलंदाजाची नियुक्ती

मुंबई, दि. १४ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : श्रीलंकेविरुद्ध वनडे सामन्यात लाजीरवाणा पराभव झाल्यानंतर आता बीसीसीआयने मोठा निर्णय घेतला आहे. श्रीलंका दौऱ्यापूर्वी गौतम गंभीरची हेड कोचपदी नियुक्ती करण्यात आली होती. अशातच आता टीम इंडियाच्या बॉलिंग कोचपदी साऊथ अफ्रिकेचा माजी स्टार गोलंदाज मॉर्ने मॉर्कलची नियुक्ती करण्यात आलीये. त्यामुळे आता भारतीय गोलंदाजीमध्ये सुधारणा होईल, अशी सर्वांना अपेक्षा आहे. […]Read More

महानगर

अकरावी प्रवेशाची दुसरी विशेष प्रवेश यादी जाहीर

मुंबई, दि. १४ (एमएमसी न्यूज नेटवर्क) :अकरावी प्रवेशाची दुसरी विशेष प्रवेश फेरी जाहीर झाली असून यामध्ये २७ हजार ६३९ विद्यार्थ्यांना प्रवेश मिळाला आहे. मात्र पहिल्या फेरीनंतर दुसऱ्या विशेष प्रवेश फेरीतही नामांकित महाविद्यालयातील प्रवेश पात्रता गुणांत मोठी घट झाली आहे. यामध्ये कला,वाणिज्य आणि विज्ञान शाखेसाठीच्या प्रवेश पात्रता गुणांमध्ये ४ ते ५ टक्क्यांची घट झाली आहे. पहिल्या […]Read More

राजकीय

“लाडकी बहीण” योजनेचे पैसे महिलांच्या खात्यावर जमा होण्यास सुरुवात

मुंबई, दि. १४ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : येत्या आठवड्यात येऊ घातलेल्या रक्षाबंधन सणाच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र सरकारने महिला भगिनींना सुखावणाऱ्या लाडकी बहीण योजनेच्या निधी वाटपास सुरुवात केली आहे. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे पैसे खात्यात जमा होण्यास सुरुवात झाली आहे, अशी माहिती भाजपाचे आमदार राणाजगजितसिंह पद्मसिंह पाटील यांनी एक्स खात्यावरून दिली. महिलांच्या आर्थिक उन्नतीसाठी राज्य सरकारने […]Read More

आरोग्य

देशातील सर्व मीठ – साखर ब्रँडमध्ये आढळते मायक्रोप्लास्टिक

मुंबई, दि. १४ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : प्रक्रियायुक्त अन्नपदार्थातील अतिरिक्त मीठ आणि साखरेच्या सेवनामुळे जगभरातील लोक गेल्या दशकभरापासून अनेक आजारांना सामोरे जात आहेत. नेहमीच्या आहारातून या पदार्थांचे प्रमाण कमी करा, असा सल्लाही आहारतज्ज्ञांकडून वारंवार दिला जातो. मात्र आता या मीठ-साखरेच्या निर्मितीमध्ये होणारी एक अत्यंत गंभीर बाब समोर आली आहे. देशात विकल्या जाणाऱ्या प्रत्येक ब्रँडच्या मीठ […]Read More

ट्रेण्डिंग

थायलंडचे पंतप्रधान श्रेथा थाविसिन यांची सर्वोच्च न्यायालयाकडून हकालपट्टी

बँकॉक, दि. १४ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : बांग्लादेशात अराजकत सुरु असताना आशिया खंडातील अन्य काही देशाही गेल्या काही महिन्यांपासून राजकीय अस्थिरतेला सामोरे जात आहेत. थायलंडच्या घटनात्मक न्यायालयाने आज पंतप्रधान श्रेथा थाविसिन (srettha thavisin) यांना पदावरून हटवले आहे. जेलमध्ये जाऊन आलेल्या माजी वकिलास मंत्रिमंडळात नियुक्त केल्याप्रकरणी त्यांना पदच्युत करण्यात आले आहे. रिअल एस्टेटमधील बादशहा समजले जाणारे […]Read More

महानगर

मुंबई शहराच्या सुशोभिकरणाच्या नावाखाली पैशांची उधळपट्टी

मुंबई, दि. 14(एम एमसी न्यूज नेटवर्क) : मुंबई तुंबणार नाही असा दावा महायुती सरकारने यावेळीही केला होता. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्वतः नालेसफाईची पाहणी केली होती पण पहिल्याच पावसाने सरकारचा दावा खोटा ठरवला. आजही अनेक झोपड पट्ट्यांमध्ये पावसाचे पाणी शिरते. जी अवस्था नालेसफाईची तीच रस्त्यावरील खड्ड्यांची आहे. मुंबईतील रस्त्यावर एकही खड्डा दिसणार नाही असा दावा […]Read More

पर्यटन

एस.टी.महामंडळ नफ्याच्या उंबरठ्यावर…!

मुंबई, दि.१४ ( एमएमसी न्यूज नेटवर्क) : गेली पाच ते सहा वर्ष अनेक आर्थिक संकटाचा सामना करणाऱ्या एसटी महामंडळाला भविष्यात सुगीचे दिवस येतील अशा रितीने एसटीची आर्थिक घोडदौड चालू असून, जुलै महिन्यात ३१ विभागांपैकी १८ विभागांनी नफा कमवला आहे. या महिन्यात एसटी महामंडळाचा तोटा २२ कोटी इतका नाममात्र झालेला आहे. यंदा एप्रिल ते जुलै,2024 मध्ये […]Read More

ट्रेण्डिंग

स्वातंत्र्य दिनानिमित्त राज्यपालांच्या शुभेच्छा

मुंबई, दि. १४ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : राज्यपाल सी पी राधाकृष्णन यांनी राज्यातील जनतेला स्वातंत्र्य दिनानिमित्त शुभेच्छा दिल्या आहेत. “देशाच्या अठ्ठ्यातराव्या स्वातंत्र्य दिनानिमित्त मी महाराष्ट्रातील सर्व नागरिकांना मनःपूर्वक शुभेच्छा देतो. हा दिवस आपल्याला असंख्य स्वातंत्र्यसैनिक, क्रांतिकारक आणि सामान्य नागरिकांनी स्वातंत्र्य प्राप्तीसाठी केलेल्या बलिदानाची आठवण करून देतो. महाराष्ट्राला संत आणि समाजसुधारकांच्या विचारांचा समृद्ध वारसा लाभला आहे. […]Read More