mmcnews mmcnews

आरोग्य

या पेयांना चहा म्हणून नका – FASSAI चे निर्देश

नवी दिल्ली, दि. 26 : अन्न सुरक्षा नियामकाने (FSSAI) चहासंदर्भात एक नवा आदेश जारी केला आहे. कॅमेलिया सायनेन्सिस वनस्पतीपासून प्राप्त झालेल्या पेयांनाच ‘चहा’ म्हणून लेबल केले जाऊ शकते, उदा. ब्लॅक टी, ग्रीन टी, कांग्रा टी किंवा इन्स्टंट टी! हर्बल इन्फ्यूजन, फ्लॉवर-आधारित किंवा इतर वनस्पती-आधारित पेये जसे की कॅमोमाइल, पेपरमिंट किंवा आले यांना ‘चहा’ म्हणून ब्रँड […]Read More

ट्रेण्डिंग

टीव्हीवरच्या जाहिरातींवर TRAI कडून निर्बंध

नवी दिल्ली, दि. २६ : भारतीय दूरसंचार नियामक प्राधिकरण म्हणजे ट्राय (TRAI) ने टीव्हीवर दाखवण्यात येणाऱ्या जाहिरातींबाबत महत्वाचे निर्देश दिले आहेत. जास्त जाहिरातींमुळे कार्यक्रमात व्यत्यय येतो आणि पाहण्याचा आनंद कमी होतो. त्यामुळे हा नियम दर्शकांसाठी फायदेशीर ठरू शकतो. कार्यक्रमांची गुणवत्ता टिकवणे आणि दर्शकांना चांगला अनुभव देणे हा ट्रायचा उद्देश आहे. ट्रायची ही नियमावली 2012 आणि […]Read More

ट्रेण्डिंग

अरवली पर्वतरांगांमध्ये नवीन खाणपट्ट्यांवर संपूर्ण बंदी

नवी दिल्ली, दि. २५ : जनआंदोलनासमोर नमते घेत केंद्र सरकारने अखेर राज्यांना अरवली पर्वतरांगांमध्ये नवीन खाणपट्ट्यां संपूर्ण बंदी घालण्याचे आणि संरक्षित क्षेत्रे (protected zones) विस्तारित करण्याचे आदेश दिले आहेत. केवळ 100 मीटर उंचीवरील पर्वतरांगा मानल्या जातील या अरवलीच्या नवीन व्याख्येवर झालेल्या आंदोलनानंतर कारवाई करण्यात आली. या निर्णयाचा उद्देश दिल्लीपासून गुजरातपर्यंत पसरलेल्या जगातील सर्वात जुन्या पर्वतरांगापैकी […]Read More

देश विदेश

उपचारांसाठी तब्बल 8 तास प्रतीक्षा, भारतीय तरुणाचा कॅनडामध्ये मृत्यू

कॅनडामधील एडमंटन शहरात भारतीय वंशाचा ४४ वर्षीय तरुण छातीत दुखत असताना तब्बल आठ तास उपचारासाठी प्रतीक्षा करत राहिला आणि अखेर त्याचा मृत्यू झाला. या घटनेमुळे कॅनडाच्या आरोग्य व्यवस्थेवर गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.प्रशांत श्रीकुमार यांना २२ डिसेंबर रोजी कामावर असताना अचानक छातीत तीव्र वेदना जाणवू लागल्या. त्यांना एडमोंटन येथील ग्रे नन्स कम्युनिटी हॉस्पिटलमध्ये नेण्यात आले. […]Read More

ट्रेण्डिंग

उबर-ओला-रॅपिडोसाठी केंद्र सरकारचा नवा नियम

मुंबई, दि. २५ : कॅब बुकिंगच्या नावाखाली सुरू असलेली ‘आधी टिप द्या, मग राईड मिळवा’ ही पद्धत केंद्र सरकारकडून बंद करण्यात आली आहे. उबर, ओला, रॅपिडो आणि नम्मा यात्रीसारख्या कॅब अ‍ॅग्रिगेटर अ‍ॅप्सवर राईड सुरू होण्याआधी टिप मागण्याससुद्धा सक्त मनाई करण्यात आली आहे. त्याचबरोबर महिला प्रवाशांच्या सुरक्षेसाठी महत्त्वाचा बदल करत कॅब अ‍ॅप्सवर महिला चालक निवडण्याचा पर्याय […]Read More

ट्रेण्डिंग

नवीन विमान कंपन्यांना सरकारची मंजूरी

मुंबई, दि. २५ : केंद्र सरकारने इच्छुक एअरलाईन्ससोबत झालेल्या बैठकीनंतर भारतात नव्या एअरलाईन्सना ऑपरेशनची परवानगी दिली आहे. नागरिक उड्डाण मंत्री राम मोहन नायडू यांनी सांगितले की त्यांनी गेल्या आठवड्यात शंख एअर, अलहिंद एअर आणि फ्लाय एक्सप्रेसच्या टीमची भेट घेतली. यापैकी शंख एअरला आधीच एनओसी मिळाली होती, तर अलहिंद एअर आणि फ्लाय एक्सप्रेसला या आठवड्यात एनओसी […]Read More

राजकीय

उत्तर भारतीयांकडून ओबीसी आरक्षणाची मागणी

मुंबई, दि. २५ : मुंबई आणि आसपासच्या महानगरपालिकांमध्ये उत्तर भारतीय मतदारांचे प्रमाण लक्षणीय असल्याने सर्वच पक्षांत त्यांची मते मिळवण्यासाठी चढाओढ सुरू आहे. या पार्श्वभूमीवर शिंदे गटाच्या शिवसेनेच्या उत्तर भारतीय ओबीसी विभागाच्या बैठकीत महाराष्ट्रात ओबीसी दर्जा द्यावा, अशी मागणी जोरदारपणे करण्यात आली. ठाण्यात झालेल्या महापंचायतीत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे स्वतः उपस्थित होते. उत्तर भारतातून आलेल्या ओबीसी समाजाचे […]Read More

राजकीय

उत्तर भारतीयांकडून ओबीसी आरक्षणाची मागणी

मुंबई,दि. २५ : मुंबई आणि आसपासच्या महानगरपालिकांमध्ये उत्तर भारतीय मतदारांचे प्रमाण लक्षणीय असल्याने सर्वच पक्षांत त्यांची मते मिळवण्यासाठी चढाओढ सुरू आहे. या पार्श्वभूमीवर शिंदे गटाच्या शिवसेनेच्या उत्तर भारतीय ओबीसी विभागाच्या बैठकीत महाराष्ट्रात ओबीसी दर्जा द्यावा, अशी मागणी जोरदारपणे करण्यात आली. ठाण्यात झालेल्या महापंचायतीत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे स्वतः उपस्थित होते. उत्तर भारतातून आलेल्या ओबीसी समाजाचे २२ […]Read More

देश विदेश

सोळा शहरांशी जोडले जाणार नवी मुंबई विमानतळ

नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ (NMIA सुरू झाले असून, सुरुवातीच्या टप्प्यात ते देशातील सोळा प्रमुख शहरांशी थेट जोडले जाणार आहे. इंडिगो, एअर इंडिया एक्सप्रेस, अकासा एअर आणि स्टार एअर या विमान कंपन्यांनी पहिल्या दिवशीच सुमारे ३० देशांतर्गत उड्डाणे सुरू केली आहेत. अनेक वर्षांच्या प्रतीक्षेनंतर मुंबई महानगर प्रदेशाला दुसरे हवाई प्रवेशद्वार मिळाले आहे. या विमानतळामुळे मुंबईतील छत्रपती […]Read More

ट्रेण्डिंग

शौचालय वापराचे स्वयंप्रमाणपत्र द्या – निवडणूक आयोगाची अजब मागणी

राज्यात महापालिका निवडणुकीसाठी अर्ज भरण्याची धावपळ सुरू झाली आहे. उमेदवार प्रचाराच्या धावपळीतही आहेत. पण यावेळी निवडणूक आयोगाने उमेदवारांकडून अर्जासोबत एक भन्नाट दाखला मागीतला आहे. आयोगाने सांगितले आहे – “तुमच्या घरात शौचालय आहे आणि तुम्ही ते वापरता” याचे स्वयंप्रमाणपत्र द्या! घरात शौचालय आहे का? नसल्यास तो सार्वजनिक शौचालयाचा वापर करतो, का याची माहिती आयोगाने मागवली आहे. […]Read More