mmcnews mmcnews

पर्यटन

कच्छचे रण – गुजरातमधील वाळवंटातील चांदण्याची जादू

मुंबई, दि. 2 (एमएमसी न्यूज नेटवर्क) :गुजरात हे केवळ ऐतिहासिक आणि सांस्कृतिक ठिकाणांसाठीच प्रसिद्ध नाही, तर येथे एक असे नैसर्गिक वैभव आहे, जे जगभरातील पर्यटकांना आकर्षित करते – कच्छचे रण! धवल वाळवंट, चंद्रकिरणांत चमकणारा पांढरा मीठाचा गालिचा आणि पारंपरिक कच्छी संस्कृती यांचे अनोखे मिश्रण म्हणजे कच्छचे रण. गुजरातच्या पश्चिम भागात वसलेले हे ठिकाण एक अद्वितीय […]Read More

पर्यटन

जपानी ओकोनोमियाकी – पारंपरिक जपानी पॅनकेकची खास चव

मुंबई, दि. 2 (एमएमसी न्यूज नेटवर्क) :जपानी पदार्थांमध्ये सुशी आणि रामेन जितके प्रसिद्ध आहेत, तितकाच अनोखा आणि चविष्ट पदार्थ म्हणजे ओकोनोमियाकी. हा एक पारंपरिक जपानी पॅनकेक असून तो भाजीपाला, मासे किंवा मांस आणि एका खास प्रकारच्या पीठापासून बनवला जातो. “ओकोनोमियाकी” या शब्दाचा अर्थ “तुमच्या आवडीनुसार भाज्या किंवा अन्य घटक घालून बनवलेला पदार्थ” असा होतो. जपानमधील […]Read More

ट्रेण्डिंग

पृथ्वीराज मोहोळ यंदाचा नवा महाराष्ट्र केसरी

अहिल्यानगर, दि. २ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : येथे आयोजित करण्यात आलेल्या महाराष्ट्र केसरी स्पर्धा २०२५ मध्ये गादी विभागाच्या लढतीत पृथ्वीराज मोहोळ विजयी झाला आहे. पृथ्वीराज मोहोळ हा 67 वा महाराष्ट्र केसरी बनला आहे. पृथ्वीराज मोहोळ आणि महेंद्र गायकवाड यांच्यात सामना चांगलाच रंगला होता. तसेच याआधी मोठा गोंधळ देखील झाला होता. गोंधळानंतर अंतिम लढत सुरू करण्यात […]Read More

महानगर

मंत्रालय प्रवेशासाठीच्या एफआरएस तंत्रज्ञानामुळे सुरक्षितता

मुंबई, दि. 2 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : मंत्रालयामध्ये प्रवेशासाठी लागू करण्यात आलेल्या फेस डिटेक्शनवर आधारित एफआरएस तंत्रज्ञानामुळे मंत्रालयाच्या सुरक्षिततेमध्ये वाढ होण्याबरोबरच शासकीय कामकाजात अधिक पारदर्शकता आणि गती येण्यात मदत होणार आहे. शासकीय अधिकारी, कर्मचारी, लोकप्रतिनिधी या सर्वांनी या प्रणालीसाठीची आवश्यक नोंदणी करून घ्यावी, जेणेकरून सर्वांचा प्रवेश सुलभ होईल, असे आवाहन प्रशासनामार्फत करण्यात आले आहे. या […]Read More

ट्रेण्डिंग

UPSC पूर्व परीक्षेची अधिसूचना जाहीर, 979 पदांची होणार अंतिम भरती

नवी दिल्ली, दि. २ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : केंद्रीय लोकसेवा आयोगाने यूपीएससी पूर्व परीक्षेची अधिसूचना जारी केली आहे. एकूण 979 पदांच्या भरतीसाठी अधिसूचना जारी करण्यात आली आहे. यंदा पदांची संख्या गेल्या तीन वर्षांतील सर्वात कमी आहे. यूपीएससी सिव्हिल 2025 पूर्व परीक्षेसाठी उमेदवार 22 जानेवारी ते 11 फेब्रुवारी दरम्यान अर्ज करू शकतात. यूपीएससीच्या अधिकृत संकेतस्थळ upsc.gov.in. […]Read More

महानगर

इंटरनॅशनल शाळेची मुजोरी, फी न भरल्याने ५ वर्षीय मुलाला ४

नवी मुंबई, दि. २ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : नवी मुंबईतील सिवूड येथील ओर्चीड इंटरनॅशनल शाळेत एक धक्कादायक प्रकार घडला आहे. शाळेची पूर्ण फी भरली असताना देखील शाळेच्या तांत्रिक चुकीमुळे फी न भरल्याचे कारण पुढे करत एका पाच वर्षीय चिमुकल्या विद्यार्थ्याला 4 तास शाळेतील डे केअर सेंटर मध्ये डांबून ठेवल्याची धक्कादायक घटना घडली आहे. याविषयी पालकांनी […]Read More

महिला

U-19 भारतीय महिला संघ सलग दुसऱ्यांदा टी-20 विश्वविजेता

क्वालालंपूर, दि. २ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : येथे आज भारतीय महिला क्रिकेट संघाने ICC U-19 टी 20 वर्ल्ड कप 2025 स्पर्धेत इतिहास घडवला आहे. टीम इंडियाने दक्षिण आफ्रिकेचा अंतिम सामन्यात 9 विकेट्सने धुव्वा उडवत एकूण आणि सलग दुसरा U 19 महिला विश्वचषक जिंकण्याचा पराक्रम केला आहे. दक्षिण आफ्रिकेने टीम इंडियाला विजयासाठी 83 धावांचं आव्हान दिलं […]Read More

देश विदेश

अमेरिकेतील आयातीवर कॅनडा लावणार 25% आयात शुल्क

ओटावा, दि. २ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदी आल्यावर डोनाल्ड ट्रम्प यांनी धडाकेबाज निर्णय घेण्याचा सपाटा लावला आहे. त्यामुळे जगातील अनेक देशांना धडकी भरली आहे. मात्र आता शेजारील कॅनडाने अमेरिकेला अडचणीत आणणारा निर्णय घेतला आहे. डोनाल्ड ट्रम्प यांच्या कॅनडा आणि मेक्सिकोवर 25% शुल्क लागू करण्याच्या निर्णयानंतर अमेरिकेचा शेजारी देशांशी संघर्ष सुरू झाला आहे. कॅनडाचे […]Read More

ट्रेण्डिंग

जागतिक पाणथळ दिन : आपल्या सामाईक भविष्यासाठी पाणथळ जमिनीचे संरक्षण

राधिका अघोर दरवर्षी 2 फेब्रुवारीला जागतिक पाणथळ दिन साजरा केला जातो. पाणथळ म्हणजेच इंग्रजीत ज्याला wetland असे म्हणतात, त्याबद्दल तशी लोकांना फारच कमी माहिती असते. पर्यावरण आणि निसर्ग साखळीत जंगलांचं जितकं महत्त्व आहे, तितकेच महत्त्व पाणथळ प्रदेशांचे आहे. खरे तर, पाणथळ जागा, पृथ्वीवरील एकूण भूभागापैकी केवळ तीन टक्के जागेवर आहेत. मात्र, जंगले जितका कार्बन शोषून […]Read More

पर्यटन

अंदमान आणि निकोबार बेटे – भारतातील स्वर्गीय समुद्रकिनारे आणि इतिहास

मुंबई, दि. 1 (एमएमसी न्यूज नेटवर्क) :भारतात अनेक निसर्गरम्य आणि ऐतिहासिक स्थळे आहेत, परंतु अंदमान आणि निकोबार बेटे ही जागा पर्यटनासाठी एक वेगळाच अनुभव देते. बंगालच्या उपसागरात वसलेली ही बेटे त्यांच्या स्वच्छ निळ्या समुद्रकिनाऱ्यांमुळे आणि ऐतिहासिक वारशामुळे प्रसिद्ध आहेत. सुंदर बीचेस, प्रवाळ भित्ती, गूढ बेटांचे जंगल आणि जलक्रीडांचे विविध पर्याय यामुळे ही बेटे पर्यटकांसाठी स्वर्गच […]Read More