मुंबई, दि. 5 (एमएमसी न्यूज नेटवर्क) :महाराष्ट्र सरकारच्या माहिती – तंत्रज्ञान विभाग UNESCO सोबत भागीदारी करणार असून 2025 हे वर्ष क्वांटम विज्ञान – तंत्रज्ञानशी संबंधित आंतरराष्ट्रीय वर्ष म्हणून साजरे केले जाणार असल्याची घोषणा माहिती – तंत्रज्ञान मंत्री अॅड. आशिष शेलार यांनी केली आहे. नॉबेल पारितोषिक विजेत्या जर्मन भौतिकशास्त्रज्ञ व्हर्नर हायझेनबर्ग यांनी शोधलेली आधुनिक क्वांटम यांत्रिकीच्या […]Read More
मुंबई दि.5 (एम एमसी न्यूज नेटवर्क):मध्य रेल्वेने आर्थिक वर्ष २०२४-२५ मध्ये (३१ जानेवारी २०२५ पर्यंत) एकूण ६७.११ दशलक्ष टन मालवाहतूक केली असून, यातून तब्बल ७,२१७.४८ कोटी रुपयांचा महसूल मिळवला आहे. नागपूर आणि मुंबई विभागांनी या वाढीमध्ये मोठे योगदान दिले आहे. मध्य रेल्वेच्या पाच विभागांपैकी नागपूर विभागाने ३६.८५ दशलक्ष टन मालवाहतूक करत ५५% वाटा उचलला, तर […]Read More
बीड, दि. 5 (एमएमसी न्यूज नेटवर्क) :मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज आष्टी, बीड येथे ‘आष्टी उपसा सिंचन योजना क्र. 3 अंतर्गत येणार्या शिंपोरा ते खुंटेफळ पाईपलाईन कामाची पाहणी केली, तसेच त्यांच्या हस्ते बोगदा कामाचा शुभारंभ’ करण्यात आला. यावेळी तेथे उपस्थितांना मुख्यमंत्री फडणवीस यांनी संबोधित केले. याप्रसंगी, बोलताना मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले कि, 2014 साली पहिल्या कार्यकाळात […]Read More
भारताच्या ईशान्य भागातील अरुणाचल प्रदेश हे एक निसर्गरम्य आणि अनोखी संस्कृती असलेले राज्य आहे. त्यातील तवांग हे ठिकाण विशेष प्रसिद्ध आहे, कारण इथे भारतातील सर्वात मोठ्या मॉनेस्ट्रींपैकी एक आहे आणि तेथील निसर्गसौंदर्य अप्रतिम आहे. तवांग हिमालयाच्या कुशीत वसलेले एक सुंदर पर्यटनस्थळ आहे, जिथे बौद्ध परंपरा आणि निसर्ग यांचा अनोखा संगम पाहायला मिळतो. तवांगचे ऐतिहासिक आणि […]Read More
मुंबई, दि. 5 (एमएमसी न्यूज नेटवर्क) :कोरियन पदार्थ हे संपूर्ण जगभर लोकप्रिय होत आहेत, आणि त्यात किम्बॅप (Kimbap) हा एक स्वादिष्ट आणि आरोग्यदायी पर्याय आहे. हा पदार्थ जपानी सुशीसारखा दिसतो, पण त्याच्या चवीत कोरियन फ्लेवर्सचा अनोखा संगम असतो. हा रोल स्टिकी राईस, भाज्या, अंडी आणि काही वेळा मांस अथवा मासे वापरून बनवला जातो आणि त्यावर […]Read More
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बुधवारी ५ फेब्रुवारीला सकाळी प्रयागराजमधील त्रिवेणी संगमावर पूजा केली. त्याआधी महाकुंभातील संगमात स्नान केले. यावेळी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ उपस्थित होते. पंतप्रधानांचा हा व्हिडिओ सोशल मिडियावर व्हायरल झाला आहे.Read More
देहूमध्ये संत तुकाराम महाराजांचे अकरावे वंशज ह.भ.प शिरीष महाराज मोरे यांनी आत्महत्या केली आहे. आर्थिक विवंचनेतून आत्महत्या केल्याचा अंदाज वर्तवला जात आहे. या घटनेमुळे देहू गावावर शोककळा पसरली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शिरीष महाराज यांनी आज सकाळी साडेआठच्या सुमारास राहत्या घरी उपरण्याने गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. त्यांनी आत्महत्येपूर्वी चिठ्ठी लिहून ठेवली असून त्यात त्यांनी […]Read More
मुंबई, दि. 4 (एमएमसी न्यूज नेटवर्क):मध्य भारताचा हिरवागार भूभाग असलेल्या सातपुडा पर्वत रांगांना नैसर्गिक सौंदर्य आणि जैवविविधतेचा अनमोल ठेवा लाभला आहे. महाराष्ट्र, मध्य प्रदेश, आणि गुजरात या राज्यांमध्ये पसरलेली ही पर्वतरांग प्राचीन निसर्गाचा अनुभव देणारी जागा आहे. निसर्गप्रेमी, गिर्यारोहक आणि वन्यजीव निरीक्षकांसाठी सातपुडा पर्वत हे आवडते ठिकाण मानले जाते. भौगोलिक महत्त्व: सातपुडा पर्वतरांग विंध्य पर्वतरांगेच्या […]Read More
मुंबई, दि. 4 (एमएमसी न्यूज नेटवर्क):मेक्सिकोच्या खाद्यसंस्कृतीत अनेक पारंपरिक पदार्थांची विविधता आढळते. त्यातील एक खास पदार्थ म्हणजे टॅमालेस. मक्याच्या पानात वाफवून तयार केला जाणारा हा पदार्थ त्याच्या खास चवीसाठी प्रसिद्ध आहे. सणासुदीच्या काळात, कुटुंब एकत्र येऊन टॅमालेस तयार करतात. त्यामागे केवळ खाद्यसंस्कृती नव्हे, तर कुटुंबीयांमध्ये प्रेमाचा संस्कारही दडलेला असतो. टॅमालेसची रचना: टॅमालेस म्हणजे मक्याच्या पिठापासून […]Read More
मुंबई, दि. ४ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : काही महिन्यांपूर्वीच मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा देण्यात आला आहे. त्यानंतर मराठीप्रेमींमध्ये आनंदाचे वातावरण असून विविध भाषिक आणि साहित्यिक उपक्रमांचे आयोजन मोठ्या प्रमाणात करण्यात येत आहे. दैनंदिन कार्यालयीन व्यवहारात मराठी भाषेचा वापर वाढावा म्हणून राज्य सरकारने आता एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. महाराष्ट्र सरकारने राज्यातील शासकीय, निमशासकीय आणि […]Read More