मुंबई, दि. १४ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : दक्षिण अमेरिकेतील सर्वाधिक सुंदर आणि विविधतेने नटलेला देश म्हणजे अर्जेंटिना. हा देश निसर्गप्रेमी, साहसवीर आणि संस्कृतीप्रेमींसाठी नंदनवन आहे. बर्फाच्छादित आंद्रेस पर्वत, घनदाट जंगलं, विस्तीर्ण गवताळ प्रदेश आणि भारदस्त शहरसंस्कृती यामुळे अर्जेंटिना हा एक उत्तम पर्यटनस्थळ आहे. अर्जेंटिनामधील आकर्षक ठिकाणे: १. ब्यूनस आयर्स – टॅंगो नृत्य आणि ऐतिहासिक वारसा […]Read More
मुंबई, दि. १४ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : राजस्थानच्या पारंपरिक स्वयंपाकात अनेक खास पदार्थ आहेत, त्यापैकी एक म्हणजे “गट्टे की सब्जी.” ही बेसनापासून तयार केलेली करी अतिशय चविष्ट आणि मसालेदार असते. राजस्थानातील कोरड्या हवामानामुळे तेथे भाज्यांची कमतरता असल्याने अशा पदार्थांचा मोठ्या प्रमाणात उपयोग केला जातो. आज आपण ही खास रेसिपी घरी कशी तयार करायची ते पाहूया. […]Read More
लखनौ, दि. १४ (एमएमसी न्यूज नेटवर्क): संरक्षण दलाशी संबंधित विभागातील एक कर्मचारी पाकिस्तानच्या हनिट्रॅपमध्ये अडकला आहे. हा व्यक्ती ऑर्डनन्स फॅक्टरीत चार्जमॅन आहे. त्याने गगनयान प्रोजक्ट आणि ड्रोनची माहिती पाकिस्तानच्या आयएसआयला पुरवली आहे. त्याला उत्तर प्रदेशातील एंटी टेररिस्ट क्सक्वॉडने अटक केली आहे. उत्तर प्रदेश दहशतवादविरोधी पथकाने (एटीएस) फिरोजाबादमधील ऑर्डनन्स फॅक्टरी चार्जमन रवींद्र कुमार आणि त्याच्या एका […]Read More
नवी दिल्ली, दि. १४ (एमएमसी न्यूज नेटवर्क) :२०२३-२४ रब्बी हंगामात सर्वाधिकगहू उत्पादनाची राज्यनिहाय आकडेवारी कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालयाने प्रसिद्ध केली आहे. यामध्ये सर्वाधिक वाटा उत्तर प्रदेशचा आहे. उत्तर प्रदेशमध्ये ३१. ०७ टक्के गहू उत्पादन झालं आहे. त्यामुळे गहू उत्पादनात उत्तर प्रदेशने पहिलं स्थान मिळवलं आहे. तर मध्यप्रदेश २१.३ टक्के वाट्यासह दुसऱ्या स्थानावर आहे.गहू उत्पादनात […]Read More
मुंबई, दि. १४ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : गेल्या काही दशकांपासून राज्यातील शेतकरी सोयाबीन लागवडीकडे मोठ्या प्रमाणात वळले आहेत. सोयाबीन उत्पादक आणि त्यावरील प्रक्रिया युक्त पदार्थ यांमुळे शेतकऱ्यांना चांगला आर्थिक लाभाही होत असल्याचे दिसून येत होते. मात्र गेल्या कृषी वर्षात देशातील सोयाबीन पेंडेंच्या निर्यातीत मोठी घट झाली असून देशांतर्गत मागणी देखील कमी झाल्याची आकडेवारी समोर आली […]Read More
चंद्रपूर दि १४ :–हवामान खात्याने विदर्भातील तीन जिल्ह्यांसाठी पुन्हा एकदा तापमानाचा इशारा दिला आहे. अकोला -यवतमाळ- चंद्रपूर या तीन जिल्ह्यांसाठी आगामी 24 तासाचा अतिउष्ण तापमान इशारा देण्यात आला आहे. गेल्या तीन दिवसात चंद्रपूरसह विदर्भातील बहुतांश जिल्ह्यात तापमानाने मोठी उसळी घेतली आहे. होळी नंतर तापमानात झालेली मोठी वाढ नागरिकांसाठी चिंताजनक ठरली आहे. मार्चच्या पहिल्या आठवड्यात विदर्भात […]Read More
मुंबई, दि. १४:– राज्यातील महायुती सरकार विकासकामातून आणि जनकल्याण योजनेच्या माध्यमातून सर्वसामान्यांच्या जीवनात आनंदाच्या सप्तरंगाची उधळण करीत असून राज्यातील जनतेच्या आयुष्यात सुखाचे आणि समृद्धीचे दिवस येवोत, अशा शब्दात राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राज्यातील जनतेला धुलीवंदनाच्या शुभेच्छा दिल्या. दरम्यान देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना मॅारिशस सरकारच्यावतीने सर्वोच्च नागरी पुरस्काराने सन्मानित केल्याबद्दल त्यांचे अभिनंदन करून त्यांच्यामुळे […]Read More
रत्नागिरी दि १४:– कोकणात शिमगोत्सवाचा उत्साह शिगेला पोहोचला आहे. फाल्गुन पोर्णिमेच्या मध्यरात्री मिऱ्या येथील ग्रामदेवतेच्या पालख्यांच्या भेटीचा सोहळा रंगला. सडामिर्या आणि जाकिमिऱ्या येथील श्री देवी नवलाई पावणाई आणि म्हसोबा ग्रामदेवतेच्या पालख्यांची भेट झाली. रत्नागिरीच्या ग्रामदैवत श्री भैरी मंदिरात हा सोहळा पाहण्यासाठी भाविकांची अलोट गर्दी उसळली. वर्षातून एक वेळ होणारी भेट पाहण्यासाठी भाविक आतुर असतात. ढोल […]Read More
अलिबाग दि १४ — आपल्या मच्छीमारी व्यवसायात चांगली बरकत मिळावी आणि दुष्काळ नाहीसा व्हावा अशी मनोभावे प्रार्थना करीत रायगड जिल्ह्यातील मच्छीमारांनी होळी साजरी केली. होळीचा उत्सव हा कोळी समुदायासाठी एक मोठा सण. यानिमित्ताने रायगड जिल्ह्यातल्या कोळी बांधवांनी काल आपल्या होड्या पताका लावून तर काहींनी फुलांच्या माळा लावून सजवल्या होत्या. प्रत्येक होडीवर गाण्यांच्या तालावर कोळी बांधवांनी […]Read More
ठाणे दि १४– महाराष्ट्राच्या मातीतील अस्सल कलांचा कला महोत्सव ठाण्यात रंगणार आहे. बाळासाहेब ठाकरे कलादालन, रविवार १६ मार्च आणि सोमवार १७ मार्च दरम्यान श्रमिक कलावंतांच्या कलांनी थिरकणार असून कचरा वेचक, सफाई सेविका, घरकाम करणाऱ्या महिलांसह तृतीयपंथी, तमाशा कलावंत, गोंधळी, संबळ वादक, अंध दिव्यांग, पोतराज, वासुदेव, कोळी बांधव, तारपा कलावंत असे जवळपास १०० हून अधिक श्रमिक […]Read More