मुंबई, दि. 27 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : नेदरलँड्स हे जगभरात आपल्या ट्यूलिप फुलांच्या गालिच्यासाठी प्रसिद्ध आहे. दरवर्षी एप्रिल महिन्यात येथे ट्यूलिप फेस्टिव्हल भरतो, जिथे लाखो पर्यटक सुंदर रंगीबेरंगी फुलांच्या शेतीचा आनंद लुटतात. याला ‘युरोपचा गार्डन’ असेही म्हटले जाते. ट्यूलिप फेस्टिव्हल का खास आहे? भेट देण्याची योग्य वेळ: प्रवास कसा करावा? विशेष आकर्षण: जर तुम्हाला स्वर्गासारखे […]Read More
देशात खासगी टॅक्सी सेवेला केंद्र सरकारकडून लवकरच पर्याय उपलब्ध करून दिला जाणार आहे. मोठ्या शहरांमध्ये खासगी टॅक्सी सेवेचा वापर वाढला आहे. मात्र, खासगी टॅक्सी कंपन्यांविरोधात ग्राहकांच्या तक्रारींमध्येही मोठी वाढ झाली आहे. त्यामुळे आता केंद्र सरकारच सहकार टॅक्सी सेवा सुरू करणार आहे. इंडियन फेडरेशन ऑफ अॅप बेस्ट ट्रान्सपोर्टने या निर्णयाचं स्वागत केलं आहे. तर सहकार टॅक्सीबाबत […]Read More
नवी दिल्ली, दि. २८ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली केंद्रीय मंत्रिमंडळाने खरीप हंगाम, २०२५ (०१.०४.२०२५ ते ३०.०९.२०२५ पर्यंत) फॉस्फेटिक आणि पोटॅश (पी अँड के) खतांवर पोषक तत्वांवर आधारित अनुदान (एनबीएस) दर निश्चित करण्याच्या खत विभागाच्या प्रस्तावाला मान्यता दिली. खरीप हंगाम २०२४ साठी अर्थसंकल्पीय आवश्यकता अंदाजे ३७,२१६.१५ कोटी रुपये असेल. ही २०२४-२५ […]Read More
नवी दिल्ली, दि. २८ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : ड्रोनचा पाडाव करण्यासाठी DRDO ने स्वदेशी बनावटीची ‘डी ४’ ही ‘ड्रोनविरोधी संरक्षण यंत्रणा’ विकसित केली आहे. सध्या जगभर ड्रोन हे शस्त्र म्हणून वापरले जाण्याचे प्रमाण वाढले आहे. मानवी हानी टाळण्यासाठी ड्रोनचा वापर हल्ल्यासाठी केला जात असल्याचे जगभरात दिसत आहे. भारताच्या संरक्षण संशोधन व विकास संघटनेने ‘डी ४’ […]Read More
नवी दिल्ली, दि. २८ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : केंद्रीय कर्मचाऱ्यांना देण्यात येणाऱ्या महागाई भत्त्यात (DA) २% वाढ करण्यात आली आहे. आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत महागाई भत्ता वाढीचा निर्णय घेण्यात आला. यापूर्वी जुलै २०२४ मध्ये सरकारने त्यात ३% वाढ केली होती. या वाढीमुळे, आठव्या वेतन आयोगाच्या अंमलबजावणीपूर्वी महागाई भत्ता ५३% वरून ५५% पर्यंत वाढेल. याचा फायदा […]Read More
मुंबई, दि. २८ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : नाशिक येथे होणाऱ्या आगामी कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर नियोजनाच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण निर्णय घेतले जात आहेत. नाशिक-त्र्यंबकेश्वर येथे दर बारा वर्षांनी भरणारा सिंहस्थ कुंभमेळा हा देशातील सर्वांत मोठ्या धार्मिक आणि आध्यात्मिक सोहळ्यांपैकी एक मानला जातो. या कुंभमेळ्याच्या अनुषंगाने राज्य सरकारने त्र्यंबकेश्वर देवस्थानाला ‘अ’ वर्ग तीर्थक्षेत्राचा दर्जा दिला आहे. राज्याच्या नगरविकास विभागाने […]Read More
मुंबई, दि. 27 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : राजस्थानच्या पारंपरिक जेवणामध्ये केर सांगरी ही अतिशय प्रसिद्ध आणि स्वादिष्ट भाजी आहे. ही भाजी मुख्यतः राजस्थानच्या कोरड्या हवामानात उगवणाऱ्या केर (जंगली फळ) आणि सांगरी (शेंगा) यापासून बनवली जाते. रुचकर मसाले आणि सरसोंच्या तेलात शिजवलेली ही भाजी बाजरीची रोटी किंवा पराठ्यांसोबत अप्रतिम लागते. चला, आज ही राजस्थानी पारंपरिक भाजी […]Read More
मुंबई, दि. २८ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाचा सन 2025-26 साठीचा रू. 40,187.41 कोटींचा अर्थसंकल्प आज महानगर आयुक्त डॉ. संजय मुखर्जी, भाप्रसे यांनी सादर केला. मुंबई महानगर प्रदेशातील नागरिकांना अधिकाधिक आणि जागतिक दर्जाच्या सेवा सुविधा उभारण्यासाठी सदर अर्थसंकल्पात रु. 35,151.14 कोटी म्हणजेच एकूण खर्चाच्या सुमारे 87% निधी पायाभूत प्रकल्पांसाठी राखीव ठेवण्यात […]Read More
नवी दिल्ली, दि. २8 : दिल्लीतील आमदारांच्या पगार वाढी बाबत विधान सभेत महत्वाची चर्चा झाल्याचे समजते. दिल्लीतील आमदारांचे वेतन आणि भत्ते वाढवायाची तयारी सुरू असल्याची चर्चा आहे. दिल्ली विधान सभेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशना दरम्यान सभापती विरेंदर गुप्ता यांनी आमदारांचे वेतन, भत्ते आणि इतर बाबींचा आढावा घेण्यासाठी आणि योग्य शिफारस करण्यासाठी एक समिती स्थापन केली आहे. या […]Read More
मुंबई दि.28(एम एमसी न्यूज नेटवर्क): बृहन्मुंबई शहरात शांतता व सुव्यवस्था राखण्यासाठी आणि संभाव्य अशांतता टाळण्यासाठी पोलीस आयुक्तांच्या आदेशानुसार 30 मार्चपासून 13 एप्रिलपर्यंत जमावबंदी लागू करण्यात आली आहे. या कालावधीत पाच किंवा अधिक जणांच्या जमावबंदीबरोबरच मिरवणुका व लाऊडस्पीकरच्या वापरावरही निर्बंध घालण्यात आले आहेत. पोलीस उपआयुक्त (अभियान) अकबर पठाण यांनी महाराष्ट्र पोलीस अधिनियम, 1951 च्या तरतुदीनुसार हा […]Read More