बीड, दि. 6 (एमएमसी न्यूज नेटवर्क) :महाराष्ट्र लोकसेवा आयोग (एमपीएससी) आणि जे एम एफ सी यांनी घेतलेल्या दिवाणी न्यायाधीश कनिष्ठ स्तर आणि न्याय दंडाधिकारी प्रथम वर्ग परीक्षा 2022 चा निकाल जाहीर झाला असून बीडची ऋचा विठ्ठल कुलकर्णी ही राज्यात पहिली आली आहे. विशेष म्हणजे पहिल्या 10 गुणवंतांमध्ये नऊ मुलींचा समावेश आहे. ही परीक्षा 2022 ची […]Read More
सिंधुदुर्ग, दि. 6 (एमएमसी न्यूज नेटवर्क) :सिंधुदुर्ग जिल्ह्यातील चिपी सिंधुदुर्ग विमानतळावरून 18 एप्रिल पासून मुंबई – सिंधुदुर्ग – मुंबई विमानसेवा पुन्हा सुरू होणार आहे. ऑक्टोबर 2024 मध्ये थांबलेल्या या विमानसेवेला पुनश्च सुरू करण्यासाठी खासदार नारायण राणे यांनी विशेष प्रयत्न केले होते. नागरी विमान वाहतूक मंत्री के राममोहन नायडू यांनी याबाबत विशेष योजना अमलात आणण्यात येईल […]Read More
उन्हाळ्यात त्वचा काळसर होणे, टॅनिंग, आणि पुरळ येणे सामान्य आहे. महिलांनी उन्हाळ्यात त्वचेची काळजी घेण्यासाठी काही नैसर्गिक उपाय करणे आवश्यक आहे. पहिला उपाय म्हणजे लिंबाचा रस आणि मधाचा फेसपॅक वापरणे. दुसरा उपाय म्हणजे त्वचेला हायड्रेट ठेवण्यासाठी भरपूर पाणी प्यावे. नारळाचे पाणी आणि ताज्या फळांचा रस देखील फायदेशीर आहे. संत्र्याच्या सालीचा उगाळून फेसपॅक केल्यास त्वचा उजळते. […]Read More
मुंबई, दि. ५:- राज्यातील तरुणांना प्रशासनासोबत काम करण्याचा अनुभव मिळावा आणि त्या सोबतच त्यांच्या ज्ञानाच्या, अनुभवाच्या कक्षा रुंदावण्यास मदत व्हावी. तरुणांमधील कल्पकता तथा वेगळा विचार मांडण्याची क्षमता, उत्साह, तंत्रज्ञानाची आवड यांचा उपयोग प्रशासनास व्हावा आणि या माध्यमातून प्रशासकीय प्रक्रियांमध्ये गतिमानता यावी यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या संकल्पनेतील “मुख्यमंत्री फेलोशिप कार्यक्रम” २०२५-२६ जाहीर करण्यात आला आहे. […]Read More
मुंबई, दि. 22 (एमएमसी न्यूज नेटवर्क) :कोकणातील प्रसिद्ध सोलकढी ही जेवणानंतर पाचक म्हणून घेतली जाते. नारळाचे दूध, कोकम आणि मसाल्यांनी बनवलेली ही सोलकढी उन्हाळ्यात शरीराला थंडावा देण्यास मदत करते. हे पेय तयार करताना प्रथम कोकम पाण्यात भिजवून त्याचा अर्क काढला जातो. नंतर त्यात ओले नारळाचे दूध, हिरवी मिरची, आले आणि जिरे यांचा भरपूर वापर केला […]Read More
पुणे, दि. ५ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : डिपॉझिट न भरल्यामुळे तनिषा भिसे नामक गरोदर महिलेचा मृत्यू झाल्याप्रकरणी वादाच्या भोवऱ्यात सापडलेल्या पुण्यातील दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाने आता इमर्जन्सी अथवा प्रसूतीसाठी येणाऱ्या रुग्णांकडून कोणतेही डिपॉझिट न घेण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयामुळे गत दोन दिवसांपासून या रुग्णालयावर होणाऱ्या चौफेर टीकेची धार आता काहीशी बोथट होण्याची शक्यता आहे. तनिषा […]Read More
नवी दिल्ली, दि. ५ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : विद्यापीठ अनुदान आयोगाने (यूजीसी) आज परदेशी पदवी शिक्षणासाठी नवीन नियम लागू केले आहेत. त्याला Recognition and Grant of Equivalence to Qualifications Foreign Educational Institution Regulation 2025 असे नाव देण्यात आले आहे. यानुसार, परदेशी संस्था भारतीय विद्यार्थ्यांना देशातच शैक्षणिक पात्रता पदवी प्रदान करू शकतील. या नियमाचा उद्देश विद्यार्थ्यांना […]Read More
मुंबई, दि. ५ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : रामायण मालिकेतील प्रसिद्ध अभिनेते अरुण गोविल आणि अभिनेत्री दीपिका चिखलिया आता एका ऐतिहासिक सिनेमात दिसणार आहे. श्रीरामनवमीच्या निमित्तानं या दोघांचं एक आकर्षक पोस्टर प्रदर्शित झालं आहे. ‘वीर मुरारबाजी.. पुरंदरकी युद्धगाथा’ या महत्त्वाकांक्षी हिंदी चित्रपटात ही जोडी छत्रपती शहाजीराजे भोसले आणि राजमाता जिजाऊ यांच्या भूमिकेत दिसणार आहे. भाऊसाहेब आरेकर […]Read More
चेन्नई, दि. ५ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : उद्या राम नवमीचे औचित्य साधून पंतप्रधान नरेंद्र मोदी रामेश्वरममध्ये भारतातील पहिल्या उभ्या लिफ्ट समुद्री पुलाचे उद्घाटन करणार आहेत. यावेळी पंतप्रधान इतर अनेक प्रकल्पांचेही उद्घाटन करणार आहेत. अधिकृत कार्यक्रमाच्या पूर्वसंध्येला म्हणजेच आज भारतीय रेल्वेने नवीन पांबन पुलाचा एक प्रमोशनल व्हिडिओ प्रसिद्ध केलाय. ‘पांबन पूल हे एक एक नेत्रदीपक दृश्य […]Read More
मुंबई, दि. ५ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : २०२४-२५ या आर्थिक वर्षात लक्षणीय कामगिरी महाराष्ट्र शासनाने २,२५,३०० कोटी रुपयांपेक्षा जास्त महसूल संकलन केले आहे. हा आकडा मागील आर्थिक वर्ष २०२३-२४ पेक्षा १३.६ टक्के जास्त आहे. तसेच २०२४-२५ या आर्थिक वर्षाच्या २,२१,७०० कोटी रुपयांच्या अर्थसंकल्पीय अंदाजापेक्षा जास्त आहे. महसूल विभागाने मूल्यवर्धित करातून (व्हॅट) ही भरपूर कमाई केली […]Read More