लॉस एंजेलिस, दि. २ : तिबेटी धर्मगुरू आणि जागतिक स्तरावर शांततेचा संदेश देणारे दलाई लामा यांना त्यांच्या Meditations: The Reflections of His Holiness the Dalai Lama’ या ऑडिओबुकसाठी 2026 च्या ग्रॅमी पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. ९० व्या वर्षी त्यांनी प्रथमच हा प्रतिष्ठित पुरस्कार मिळवून इतिहास रचला.दलाई लामा यांना लॉस एंजेलिस येथे झालेल्या ६८व्या ग्रॅमी पुरस्कार […]Read More
नवी दिल्ली, दि. १: केंद्रीय निर्मला सीतारामन यांनी आज संसदेत हा ८०वा अर्थसंकल्प सादर केला, ज्यात “विकसित भारत” साध्य करण्यासाठी दीर्घकालीन धोरणे मांडली गेली.केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी सलग नवव्यांदा देशाचा अर्थसंकल्प सादर करून एक नवा इतिहास रचला आहे. जगातील पहिल्या महिला अर्थमंत्री म्हणून सलग नऊ वेळा अर्थसंकल्पीय दस्तऐवज मांडण्याचा अद्वितीय बहुमान त्यांनी पटकावला आहे. […]Read More
मुंबई, दि. 31 : मुंबईकरांना या वर्षी वाहतूक कोंडीतून काहीशी सुटका होण्याची चिन्हे दिसत आहेत. दीर्घकाळ प्रलंबित असलेला सायन पूर्व-पश्चिम पूल १५ जुलै २०२६ पर्यंत पूर्ण होईल आणि वाहतुकीसाठी खुला केला जाईल. बीएमसीने पुष्टी केली आहे की हा पूल जुलैच्या अखेरीस कार्यान्वित होईल. शुक्रवारी, बीएमसीचे अतिरिक्त आयुक्त अभिजीत बांगर यांनी सायन पूलची पाहणी केली आणि […]Read More
नवी दिल्ली, दि. ३१ : अमेरिकेच्या आकर्षणामुळे कायदेशीर प्रक्रिया पूर्ण न करताच अमेरिकेत जाणाऱ्या भारतीयांची संख्या दिवसेंदिवस वाढतच आहे. अमेरिकेत डंकी मार्गाने प्रवेश करण्याच्या प्रयत्नात गेल्या एका वर्षात दररोज ६५ भारतीय पकडले गेले. जानेवारी ते डिसेंबर २०२५ च्या आकडेवारीनुसार, अमेरिकन बॉर्डर अँड कस्टमने एकूण २३,८३० भारतीयांना पकडले. विभागाच्या मते, प्रवेशाची प्रकरणे कमी झाली आहेत, परंतु […]Read More
अहमदाबाद, दि. ३१ : देशातील पहिली लिक्विफाइड नॅचरल गॅस (एलएनजी) वर चालणारी ट्रेन अहमदाबादला पोहोचली आहे. या हायटेक ट्रेनची खास गोष्ट अशी आहे की, ती एकदा पूर्ण भरलेल्या टाकीत 2200 किलोमीटरपर्यंतचे लांब अंतर कापण्यास सक्षम आहे. गुजरातच्या मेहसाणा आणि साबरमती विभागादरम्यान ट्रेनची चाचणी सुरू आहे. या ट्रेनने आतापर्यंत 2000 किलोमीटरपेक्षा जास्त अंतर कापले आहे. येत्या […]Read More
मुंबई, दि. ३१ : राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या दुर्देवी अपघाती निधनानंतर गेल्या दोन दिवसांत महाराष्ट्रात अनेक वेगवान राजकीय घडामोडी घडल्या. अजित पवार यांच्या सुविद्य पत्नी सुनेत्रा अजित पवार यांनी आज उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. त्या महाराष्ट्र राज्याच्या पहिल्या उपमुख्यमंत्री ठरल्या आहेत. राजभवनात एक साध्या कार्यक्रमात सुनेत्रा पवार यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. राज्यपालांनी त्यांना […]Read More
मुंबई दि ३१ : आज महाराष्ट्र राज्याच्या उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेताना मन अत्यंत भावुक झाले आहे. आदरणीय अजितदादांनी आयुष्यभर शेतकरी, कष्टकरी, महिला, युवक आणि समाजातील वंचित घटकांसाठी जगण्याचा मंत्र दिला. त्यांच्या विचारांचा आणि कार्याचा वारसा पुढे नेताना ‘शिव–शाहू–फुले–आंबेडकर’ यांच्या विचारांवर निष्ठा ठेवून कर्तव्यभावनेने ही जबाबदारी स्वीकारत आहे. दादांच्या अकाली जाण्याने वैयक्तिक आयुष्यातच नव्हे, तर संपूर्ण […]Read More
मुंबई प्रतिनिधी, दि. ३१ : पंचशील सेवा संघ आणि श्रावण दादा यशवंते परिवार यांच्या संयुक्त विद्यमानाने आंबेडकर चळवळीतील लोकशाहीर गायक श्रावण दादा यशवंते यांचा 48 वा स्मृतिदिन सुनंदाताई लोकेगावकर सभागृह काळाचौकी येथे राजाराम खरात यांच्या अध्यक्षतेखाली पार पडला. सदर प्रसंगी यशवंते यांच्या आठवणींना उजाळा देण्यात आला. या ठिकाणी विविध सामाजिक आणि लोकोपयोगी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात […]Read More
मुंबई प्रतिनिधी, दि. ३१ : चर्चगेट येथील दिनशा वाचा रोड येथे रस्त्यालगत मोठ्या प्रमाणात दुचाकी आणि चारचाकी वाहनाची बेकायदा पार्किंग केल्यामुळे नागरिकांना आणि पादचार्यांना रस्त्यावरून चालताना फार त्रास सहन करावा लागत आहे. परिणामी नागरिकांना रोडवरून चालावे लागत असल्यामुळे अपघाताच्या प्रमाणात वाढ होत आहे. येथे अनेक इमारती असल्याने बाहेरील वाहनचालक देखील येथे अनधिकृत पार्किंग करत असतात. […]Read More
मुंबई प्रतिनिधी, दि. 31 : बृहन्मुंबई महानगरपालिका आणि वृक्ष प्राधिकरण यांच्या संयुक्त विद्यमाने भायखळा येथील वीरमाता जिजाबाई भोसले वनस्पती उद्यान व प्राणिसंग्रहालयात दिनांक ६ ते ८ फेब्रुवारी २०२६ या तीन दिवसांच्या कालावधीत उद्यानविद्या प्रदर्शन अर्थात ‘मुंबई पुष्पोत्सव’ आयोजित करण्यात येणार आहे. दिनांक ६ फेब्रुवारी २०२६ रोजी सकाळी मुंबई पुष्पोत्सवाचे उद्घाटन होणार आहे. त्यानंतर रात्री ८ […]Read More