पुणे, दि २१: स्त्री-पुरुष मैत्रभावाचा संबंध कायम लैंगिकतेशीच निगडीत असतो असे नाही. स्त्री-पुरुषांमधील मैत्रीकडे निखळपणे पाहण्याची निकोप मानसिकता प्रगत समाजातही अभावानेच दिसते. आपल्या जवळची माणसे आपल्याला न उमजणे ही जीवनाची शोकांतिका आहे. अमृता प्रीतम व इमरोज यांच्यातील नात्याने रक्ताच्या नात्यापलिकडच्या सर्जनासाठीच्या प्रेरणांना जन्म दिला. संजीवक शक्ती बनून जगण्याच्या लढाईतली उमेद वाढवली, असे मत अखिल भारतीय […]Read More
चंद्रपूर दि २१:- चंद्रपूर जिल्ह्यातील टेमुर्डा इथे आज पाडव्याच्या पार्श्वभूमीवर मोठा बोकड बाजार भरलाय. विदर्भातील सर्वात मोठा असलेला हा बाजार आज लोकांच्या गर्दीने ओसंडून वाहत आहे. टेमुर्डा हे गाव वरोरा तालुक्यात असून, इथे दर गुरुवारी हा बाजार भरतो. या बाजारात राज्य आणि तेलंगणातून बोकड विक्रीसाठी आणले जातात. नुकताच श्रावण महिना संपला आणि 23 तारखेला पाडवा […]Read More
लातूर दि २१:– लातूर शहराला पाणीपुरवठा करणारे मांजरा धरण ९८ टक्के क्षमतेने भरले आहे. प्रकल्पाचे दोन दरवाजे आज सकाळी ०.२५ मीटरने उघडले. सद्यस्थितीत प्रकल्पाच्या चार दरवाज्यातून ३४९४.२८ क्युसेक्स इतका मांजरा नदीपात्रात विसर्ग सुरू झाला आहे. लातूर जिल्ह्यातील मांजरा नदीकाठच्या गावातील नागरिकांनी खबरदारी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे. बीड जिल्ह्यातील धनेगाव येथील मांजरा प्रकल्प धरण ९८ […]Read More
छ. संभाजी नगर दि २१– जिल्ह्यातील पैठण येथील जायकवाडी धरणाचा पाणीसाठी 95 टक्क्यावर पहोचल्याने आज सकाळी जायकवाडी धरणातून गोदावरी पात्रात विसर्ग सुरू करण्यात आला आहे, धरणाचे 18 दरवाजे अध्या फुटा पर्यंत उघडण्यात आले आहेत.एकूण 9 हजार 432 क्युसेकने विसर्ग करण्यात आला आहे अशी माहिती साह्यक अभियंता मंगेश सेलार यांनी दिली. सकाळी 7 वाजता पाणी सोडण्यात […]Read More
सांगली दि २१– सततच्या पावसामुळे तसेच कोयना धरणातून वाढविण्यात आलेल्या पाण्याच्या विसर्गामुळे कृष्णा नदीच्या पाणीपातळीत झपाट्याने वाढ होत आहे. आता पर्यंत सांगलीतील 113 कुटुंबातील 564 लोकांचे स्थलांतर करण्यात आले आहे. नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. तर मिरजेत कृष्णा नदीने इशारा पातळी ओलांडली आहे. मिरज येथील स्मशानभूमीत पाणी शिरले आहे. तसेच कुरणे मळ्याकडे जाणाऱ्या […]Read More
कझाकस्तानच्या श्यामकेंट शहरात सुरू असलेल्या आशियाई नेमबाजी स्पर्धेत भारताच्या सौरभ चौधरी आणि सुरुची इंदर सिंग यांनी १० मीटर एअर पिस्तूल मिश्र सांघिक स्पर्धेत कांस्यपदक जिंकले. या जोडीने चिनी तैपेई संघाला १७-९ असे पराभूत करून ही कामगिरी केली. मंगळवारी याआधी, भारताची स्टार नेमबाज आणि दोन वेळा ऑलिंपिक पदक विजेती मनू भाकरने महिलांच्या १० मीटर एअर पिस्तूलमध्ये […]Read More
भारतीय संरक्षण क्षेत्राच्या सज्जतेसाठी सरकार मोठी पावले उचलत आहे. स्वदेशी बनावटीच्या संरक्षण उत्पादनांना प्राधान्य देण्याचे सरकारचे धोरण आहे. त्याचाच एक भाग म्हणून भारतीय हवाई दलाला (IAF)62000 कोटी रुपयांच्या 97 एलसीए तेजस मार्क 1ए लढाऊ विमाने खरेदीला मंजूरी देण्यात आली आहे. या अपडेटनंतर बुधवारी हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड (HAL) आणि भारत डायनॅमिक्स लिमिटेड (BDL) सारख्या संरक्षण कंपन्यांच्या […]Read More
सुरत, दि. २० : गुजरातमधील सुरत शहरात झालेल्या ३२ कोटी रुपयांच्या हिऱ्यांच्या चोरीच्या प्रकरणाचा उलगडा पोलिसांनी केला आहे. या प्रकरणातील मुख्य आरोपी कंपनीचा मालक असल्याचे निष्पन्न झाले. विम्याचे पैसे हडपण्यासाठी मालकाने हा संपूर्ण कट रचला होता. आरोपीने त्याचे दोन मुलगे, ड्रायव्हर आणि त्याचे दोन साथीदार या कटात सामील केले होते. कंपनीची वार्षिक उलाढाल ३०० कोटी […]Read More
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी अमेरिकन कंपन्यांना ‘भारतात भरती थांबवण्यास’ सांगितले आहे. यावर ‘ब्लाइंड’च्या सर्वेक्षणात 63 टक्के अमेरिकन व्यावसायिकांना असे वाटले की, या निर्णयाचा त्यांच्या कंपन्यांना फायदा होईल, तर 69 टक्के भारतीय व्यावसायिकांनी तोटा होईल असे सांगितले. त्याचबरोबर, अमेरिकेच्या व्हिसा नियमांमध्येही (Visa rules) मोठे बदल होण्याची शक्यता आहे. अमेरिकेत H-1B किंवा L-1 व्हिसावर काम करणाऱ्या […]Read More
नवी दिल्ली,दि. 20 : देशाच्या वेगवान डिजिटल प्रवासात मोठी झेप घेत भारतीय पोस्टाने देशभरात ‘अॅडव्हान्स पोस्टल टेक्नॉलॉजी’ सुरू केली आहे. 5 हजार 800 कोटी रुपयांच्या गुंतवणुकीसह हा ‘अॅडव्हान्स पोस्टल टेक्नॉलॉजी’ प्लॅटफॉर्म सुरू करण्यात आला आहे. केंद्रीय मंत्री ज्योतिरादित्य शिंदे यांनी या महत्त्वपूर्ण घोषणेमुळे इंडिया पोस्ट एक जागतिक दर्जाची सार्वजनिक लॉजिस्टिक्स संस्था म्हणून उदयास येईल असे […]Read More