mmcnews mmcnews

राजकीय

सार्वजनिक गणेशोत्सव जागतिक पातळीवर नेण्याकरिता सर्वांनी मिळून काम करावे..

पुणे, दि २० पुणे राज्यातील सार्वजनिक गणेशोत्सव हा राज्य महोत्सव म्हणून साजरा करण्याचा राज्यशासनाने निर्णय घेतला असून सार्वजनिक गणेशोत्सव जागतिक पातळीवर नेण्याकरिता सर्वांनी मिळून काम करावे, असे आवाहन सांस्कृतिक कार्य मंत्री ॲड. आशिष शेलार यांनी केले. यावर्षीच्या गणेशोत्सवात छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जीवनावरील प्रसंग, ऑपरेशन सिंदूर, स्वदेशी वस्तूंचा वापर, युनेस्कोच्या वारसा स्थळ यादीतील १२ गडकिल्ले, […]Read More

राजकीय

कल्याण डोंबिवलीतील तीन नगरसेविकांचा शिवसेनेत प्रवेश

ठाणे, दि २० शिवसेनेचे मुख्य नेते व राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या कार्यपद्धतीवर विश्वास ठेवत आज कल्याण डोंबिवली महापालिकेतील तीन नगरसेविकांनी आज शिवसेनेते प्रवेश केला. कल्याण ग्रामीणचे तालुका प्रमुख मुकेश पाटील, तालुका प्रमुख प्रकाश म्हात्रे, उबाठाच्या नगरसेविका प्रेमा म्हात्रे आणि नगरसेविका प्रमिला पाटील, संघर्ष समितीच्या नगरसेविका शैलजा भोईर, कोळेगावचे सरपंच राष्ट्रवादी काँग्रेसचे लालचंद भोईर, सरपंच […]Read More

पश्चिम महाराष्ट्र

पंचगंगेने ओलांडली इशारा पातळी

कोल्हापूर दि २० — गेल्या चार – पाच दिवसांपासून जिल्हयात सर्वदूर पावसाची संततधार सुरु आहे ,आज काही प्रमाणात पावसाचा जोर ओसरला. तथापी पंचगंगा नदीने इशारा पातळी ओलांडली असल्याचे दिसून आले . दुपारी 3 वाजता दैनंदिन पाणी पातळी अहवालानुसार सध्या पंचगंगा नदीची पाणी पातळी 40 . 8 फूट इतकी आहे . जिल्हयात काही ठिकाणी पावसाच्या पाण्यामुळे […]Read More

राजकीय

महाराष्ट्राचे राज्यपाल सी पी राधाकृष्णन यांना उपराष्ट्रपती पदाच्या निवडणुकीत महाराष्ट्रातील

मुंबई, दि २०~ महाराष्ट्राचे राज्यपाल सी पी राधाकृष्णन यांना उपराष्ट्रपती पदाच्या निवडणुकीत महाराष्ट्रातील सत्ताधारी महायुती सोबत विरोधी पक्षातील शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस आणि उद्धव ठाकरे यांच्या सेनेच्या खासदारांनी मतदान करावे असे आवाहन आज रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री ना रामदास आठवले यांनी केले. महाराष्ट्राचे राज्यपाल सी पी राधाकृष्णन यांची उपराष्ट्रपती पदाचे […]Read More

राजकीय

लोकसभेत विरोधकांनी भिरकावले अमित शहांवर कागद

नवी दिल्ली. दि. 20 : आज लोकसभेमध्ये Criminal MPs bill वरील चर्चेच्या दरम्यान सत्ताधारी आणि विरोधक यांच्यात प्रचंड वादविवाद झाले. विधेयक सादर होताच विरोधी पक्षाच्या खासदारांनी सभागृहात प्रचंड गोंधळ घातला. पंतप्रधान, मुख्यमंत्री किंवा कोणत्याही मंत्र्यावर पाच वर्षांहून अधिक शिक्षेची तरतुदी करण्यात आली आणि ते 30 दिवसांहून अधिक काळ न्यायालयीन कोठडीत राहिले, तर त्यांना पदाचा राजीनामा […]Read More

पश्चिम महाराष्ट्र

23 ऑगस्ट रोजी अजित पवार, अशोक हांडे यांच्या उपस्थितीत रंगणार

पुणे, दि २०: अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद, पिंपरी चिंचवड शाखेला ९ ऑगस्ट रोजी २९ वर्षे पूर्ण झाले आहेत. २३ ऑगस्ट २०२५ रोजी पिंपरी-चिंचवड शाखेचा वर्धापनदिन सोहळा संपन्न होणार आहे. यानिमित्ताने दरवर्षी प्रमाणे शाखेच्या नाट्य क्षेत्रात उल्लेखनीय योगदान देण्याऱ्या मान्यवरांना ‘‘कै. बालगंधर्व’, ‘कै. स्मिता पाटील’, ‘कै. आचार्य अत्रे’, ‘कै. अरुण सरनाईक’, ‘कै. जयंत दळवी’ ई. […]Read More

विदर्भ

गोंदियाच्या इटियाडोह धरणाचे विहंगम दृश्य….

गोंदिया दि २० — जिल्ह्यात यावर्षी ऑगस्ट महिन्याच्या सुरुवातीलाच मुसळधार पाऊस पडल्याने गोंदिया जिल्ह्यातील धरण तुडुंब भरलेली आहेत. सिंचनाच्या दृष्टिकोनातून अत्यंत महत्त्वाचा असलेला गोंदिया जिल्ह्यातील मोरगाव अर्जुनी तालुक्यातील इटियाडोह धरण देखील ओव्हर फ्लो झालेला आहे. निसर्ग सौंदर्याने नटलेल्या इटियाडोह धरणाचे विहंगम दृश्य…. ड्रोन सौजन्य : काश्मीत भेंडारकर ML/ML/MSRead More

महानगर

नवी मुंबईचे मोरबे धरण १००% भरले

पनवेल दि २०– रायगड जिल्ह्यातील खालापूर तालुक्यात असलेले नवी मुंबई महानगरपालिकेचे मोरबे धरण मागील सहा दिवस सुरू असलेल्या संततधार पर्जन्यवृष्टीमुळे १०० टक्के भरले आहे. मोरबे धरण परिसराच्या पाणलोट क्षेत्रात सततधार पाऊस सुरू आहे. त्यामुळे बुधवार दिनांक २० ऑगस्ट रोजी पहाटे ३.१० वाजता मोरबे धरणाचे (१२ मी.× ३ मी. आकाराचे )दोन्ही वक्राकार दरवाजे २५ सेंटिमीटरने उघडण्यात […]Read More

गॅलरी

अजित पवारांनी घेतला परिस्थितीचा आढावा

मुंबई दि २० — उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज सकाळी मंत्रालयातील राज्य आपत्कालीन नियंत्रण कक्षाला भेट दिली आणि मुंबई शहर आणि परिसर तसेच राज्यातील इतर भागात मुसळधार पावसामुळे उद्भवलेल्या परिस्थितीची माहिती घेतली आणि आवश्यक त्या सूचना केल्या.ML/ML/MSRead More

मराठवाडा

शेतीपिकांत साचले पाणी,शेतांना आले तळ्याचे स्वरूप…

जालना दि २०:– जालन्यात मुसळधार पावसामुळे शेतीपिकांत मोठ्या प्रमाणात पाणी साचले आहे. त्यामुळे अनेक शेतांना तळ्याचे स्वरूप प्राप्त झाले आहे. जालना जिल्ह्यात मागील पाच ते सहा दिवसांपासून जोरदार पाऊस सुरू असून, अनेक ठिकाणी पिके पाण्याखाली गेली आहेत. बदनापूर तालुक्यातील पाडळी शिवारात सोयाबीन, तूर आणि कापूस ही पिके पूर्णपणे जलमय झाली आहेत. पावसामुळे पाडळी शिवारातील शेतांना […]Read More