mmcnews mmcnews

राजकीय

1 कोटी बहीणींना लखपती दीदी करण्याचे फडणवीस यांचे लक्ष….

मुंबई दि २३ — भाजपातर्फे ‘माझा भाऊ देवाभाऊ’ अभियानांतर्गत राखी प्रदान सोहळा जल्लोषात संपन्न झाला. लखपती दीदींसाठी देशात पंतप्रधान नरेंद्र मोदी प्रयत्नशील आहेत. त्यांच्याच नेतृत्वाखाली महाराष्ट्रात येत्या काळात एक कोटी बहीणींना लखपती दीदी केल्याशिवाय राहणार नाही. महिलांना सक्षम करून त्यांना त्यांच्या पायावर उभे करायचे आहे. यासाठी केंद्रातील एनडीए सरकार आणि राज्यातील महायुती सरकार विविध योजना […]Read More

राजकीय

हे आहेत देशातील सर्वात श्रीमंत मुख्यमंत्री

नवी दिल्ली, दि. २३ : निवडणूक सुधारणांसाठी काम करणाऱ्या स्वयंसेवी संस्थे असोसिएशन फॉर डेमोक्रॅटिक रिफॉर्म्स (ADR) आणि नॅशनल इलेक्शन वॉच (NEW) यांनी देशातील सर्व राज्याच्या मुख्यमंत्र्यांच्या सांपत्तीक स्थितीचा आढावा घेत एक अहवाल प्रसिद्ध केला आहे. या मध्ये आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू हे भारतातील सर्वात श्रीमंत मुख्यमंत्री आहेत. त्यांच्याकडे ९३१ कोटी रुपयांपेक्षा जास्त संपत्ती आहे. […]Read More

ट्रेण्डिंग

TikTok वेबसाइट 5 वर्षांनी पुन्हा सुरु

पाच वर्षांच्या प्रदीर्घ बंदीनंतर TikTok ची वेबसाइट भारतात पुन्हा सुरू झाल्याची माहिती समोर आली आहे, ज्यामुळे सोशल मीडिया विश्वात एकच खळबळ उडाली आहे. जून २०२० मध्ये भारत सरकारने TikTok सह ५९ चिनी अ‍ॅप्सवर राष्ट्रीय सुरक्षेच्या कारणास्तव बंदी घातली होती. या बंदीनंतर TikTok भारतात पूर्णपणे अनुपलब्ध होता—अ‍ॅप स्टोअरवरून हटवण्यात आला होता आणि वेबसाइटही अ‍ॅक्सेस करता येत […]Read More

महानगर

Adani-electricity गणेशोत्सव मंडपामध्ये देणार मोफत वीज

मुंबई, दि. २३ : अदानी इलेक्ट्रिसिटीने गणेशोत्सव मंडपामध्ये निवासी दरात तात्पुरत्या वीज जोडण्या देण्याचा प्रस्ताव दिला आहे. त्यामुळे साऱ्या मुंबई शहरात गणेशोत्सवादरम्यान गणेशोत्सव मंडळांना सातत्यपूर्ण वीज पुरवठा मिळेल. यासाठी गणेशोत्सव मंडळांनी अर्ज केल्यानंतर 48 तासांच्या आत त्यांना तात्पुरती वीज जोडणी मिळेल. यासाठी गणेशोत्सव मंडळांना अदाणी इलेक्ट्रिसिटीच्या वेबसाईटवर जाऊन न्यू कनेक्शन विभागात तात्पुरत्या वीज जोडणीसाठी अर्ज […]Read More

पर्यटन

विदेशी पर्यटकांनी महाराष्ट्र दिली प्रथम पसंती

मुंबई, दि. २३ : भारतातील पर्यटन क्षेत्रात महाराष्ट्र राज्याने आपले स्थान सिद्ध केले आहे. देशभरातील आणि आंतरराष्ट्रीय प्रवाशांच्या आकडेवारीनुसार, महाराष्ट्रने विदेशी पर्यटकांच्या बाबतीत पहिलं स्थान पटकावलं असून एकूण पर्यटक संख्येनुसारही राज्य चौथ्या क्रमांकावर आहे. २०२३–२०२४ या कालावधीत महाराष्ट्रात ७० लाख विदेशी पर्यटकांनी भेट दिली, ज्यामुळे राज्याने दिल्ली, केरळ, गोवा आणि तामिळनाडूसारख्या पारंपरिक पर्यटन स्थळांना मागे […]Read More

राजकीय

‘खलीद का शिवाजी’ चित्रपटावर बंदी

मुंबई, दि. २३ : उद्या प्रदर्शित होणाऱ्या खालीद का शिवाजी या चित्रपटामुळे छत्रपती शिवाजी महाराजांची धर्मनिरपेक्ष अशी प्रतिमा तयार होत असल्याचा आरोप करत काही उजव्या विचाराच्या लोकांनी या चित्रपटाबाबत तक्रार दाखल केली होती. या तक्रारीची तातडीने दखल घेत सेन्सॉर बोर्डाने चित्रपटाच्या प्रदर्शनाआधी एक दिवस असताना या चित्रपटाचे सेन्सॉर प्रमाणपत्र रद्द केले. या प्रकरणी न्याय मिळावा […]Read More

देश विदेश

भारताने अमेरिकेची टपाल सेवा केली स्थगित

नवी दिल्ली, दि. २३ : भारत सरकारच्या टपाल विभागाने अमेरिकेसाठी टपाल सेवा तात्पुरती स्थगित करण्याचा निर्णय घेतला आहे, जो २५ ऑगस्ट २०२५ पासून लागू होईल. हा निर्णय अमेरिकेच्या नव्या आयात धोरणाच्या पार्श्वभूमीवर घेण्यात आला आहे, ज्याअंतर्गत $८०० पर्यंतच्या आयात वस्तूंवरील शुल्कमुक्त सवलत रद्द करण्यात आली आहे. अमेरिकेच्या कार्यकारी आदेश क्रमांक १४३२४ नुसार, २९ ऑगस्टपासून भारतातून […]Read More

अर्थ

तेल कंपन्यांच्या नफ्यात विक्रमी वाढ, खासगी क्षेत्राचीही लक्षणीय प्रगती

नवी दिल्ली, दि. २२ : अमेरिकेच्या टेरिफ दबावामुळे आंतरराष्ट्रीय व्यापारात तणावाची स्थिती असतानाही भारताने या महिन्यात लक्षणिय प्रगती केली आहे. त्यामुळे इंडियन ऑइल कॉर्पोरेशन (IOCL) चा Q1FY26 (एप्रिल-जून 2025) नफा ₹5689 कोटी आहे, जो मागच्या वर्षी याच तिमाहीत ₹2643 कोटी होता, भारत पेट्रोलियम (BPCL) चा Q1FY26 चा नफा ₹6124 कोटी आहे जो मागच्या वर्षी याच […]Read More

राजकीय

भारताच्या लोकशाही व्यवस्थेत संसद हे जनतेच्या आवाजाचे सर्वोच्च व्यासपीठ आहे

नवी दिल्ली, दि २२आज लोकसभा पावसाळी अधिवेशनाचा समारोप झाला. दरम्यान लोकसभा अध्यक्ष मा. ओम बिर्लाजी यांची सदिच्छा भेट ईशान्य मुंबईचे खासदार संजय दीना पाटील यांनी घेतली.यावेळी खासदार संजय पाटील यांनी आपले मनोगत व्यक्त केले… अधिवेशनात मतदारसंघातील विविध समस्या, महत्त्वाचे विषय यांचा पाठपुरावा करून संबंधित मंत्रालयांचे लक्ष वेधले. लोकसभेतील सत्रांमध्ये सहभागी होण्याचा आणि नव्या अनुभवांचा लाभ […]Read More

ट्रेण्डिंग

सरकारी अधिकाऱ्यांच्या परदेश दौऱ्यांवर आता नियंत्रण

मुंबई, दि. २२ : सरकारी अधिकाऱ्यांच्या परदेश दौऱ्यांवर आता राज्य सरकारचेनियंत्रण राहणार आहे. कोणत्याही दौऱ्यासाठी परवानगी घेण्यापूर्वी संबंधित अधिकाऱ्यांना ‘या दौऱ्याचा सरकारला नेमका काय फायदा होणार?’ याचा सविस्तर तपशील अर्जासह सादर करावा लागणार आहे. त्यानंतरच शासनाकडून परवानगी दिली जाणार आहे. परदेश दौऱ्यांचे प्रस्ताव आता ई – ऑफिस प्रणालीद्वारेच (E -Office system)सादर करणे बंधनकारक असेल.अखिल भारतीय […]Read More