अमरावती दि २८ — अमरावती जिल्ह्य़ातील सर्वात मोठे असलेल्या अप्पर वर्धा वर्धा धरणाच्या पाणलोट क्षेत्रातील पर्जन्यमान तसेच येणाऱ्या येव्याच्या परीगणना नुसार अप्पर वर्धा प्रकल्पाच्या जलाशयाच्या पाणीपातळीत वाढ होत आहे. प्रकल्पाच्या धरण परिचालन सूचीनुसार नियोजित पाणी पातळी ठेवण्याकरिता धरणाचे 3 वक्रद्वार 10 सेमी ने उघडण्यात आले आहे. त्यामधून 48.25 घ.मी.प्र.से एवढा विसर्ग वर्धा नदीपात्रामध्ये सोडण्यात येत […]Read More
मुंबई, दि २८:ताडदेव येथील वेलिंग्टन हाइट्स इमारतीसंदर्भात कोर्टाने घरे खाली करण्याचे आदेश दिल्यानंतर रहिवाशांमध्ये मोठी चिंता निर्माण झाली होती. मात्र मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्तक्षेपामुळे रहिवाशांना अखेर न्याय मिळाला आहे. या तपासात स्पष्ट झाले की या प्रकरणात रहिवाशांची काहीही चूक नसून बिल्डरकडून गंभीर फसवणूक करण्यात आली होती. अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेली ऑक्युपन्सी सर्टिफिकेट (OC) व […]Read More
मुंबई, दि. २८ (प्रतिनिधी) पर्यावरणाचा समतोलपणा राहावा म्हणुन सर्व स्तरावर प्रयत्न करण्यात येत आहे. दरवर्षी प्रमाणे यंदाही गणेश मुर्ती या शाडू पासून तयार करण्यात याव्यात म्हणुन पालिकेने मुर्तीकरांना आवाहन केले होते. शिवाय हजारो टन शाडूमाती मुर्तीकारांना मोफत देण्यात आली होती. काही ठिकाणी गणेश मुर्तीमुळे पर्यावरणाला हानी पोहचू नये म्हणुन काही पर्यावरण प्रेमींनी चिंता व्यक्त केली […]Read More
मुंबई, दि २८आमदार रोहित पवार तसेच मुंबई अध्यक्ष राखी जाधव यांनी महानगरपालिका आयुक्त भूषण गगरानी यांची बृहन्मुंबई महानगर पालिका मुख्य कार्यालय, सीएसटी येथे भेट घेतली. या भेटी मध्ये त्यांनी मुंबईतील विविध विभागातील सर्व विषयांवर चर्चा करण्यात आली. तसेच पावसाळ्यात मुंबई निर्माण झालेल्या परिस्थितीबद्दल देखील त्यांनी आयुक्तांना विविध सूचना केल्या या सूचनांचा योग्य ती कार्यवाही करून […]Read More
चंद्रपूर दि २८:– दमदार पावसामुळे चंद्रपूर शहरालगतच्या ईरई धरणाची सर्व 7 सारे उघडण्यात आली आहेत. चंद्रपूर शहर- जिल्ह्यात गेले दोन दिवस मुसळधार पाऊस पडत आहे. ऐन गणेशोत्सवात या पावसाने गणेश भक्तांची चांगलीच परीक्षा घेतली आहे. ईरई धरण सध्या 98 टक्के भरले असून धरणाची चार दारे अर्ध्या मीटरने तर दोन दारे पाव मीटरने उघडली आहेत. धरणातून […]Read More
मुंबई, दि २८ईशान्य मुंबईचे खासदार संजय दीना पाटील यांनी ईशान्य मुंबईतील घरगुती तसेच सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांना भेट देऊन गणरायाचे दर्शन घेतले. यावेळी बाप्पाच्या चरणी नागरिकांचे आरोग्य, आनंद आणि समृद्धी यासाठी प्रार्थना केली. गणेशोत्सव हा एकोप्याचा, संस्कृतीचा आणि श्रद्धेचा सण आहे. समाजात बंधुभाव अधिक वृद्धिंगत होवो, अशी मनोकामना खासदार संजय पाटील यांनी व्यक्त केली.ML/ML/MSRead More
मुंबई, दि. २८ :– बाप्पाच्या दर्शनाला येतांना फळं, मिठाई प्रसादासाठी आणण्याऐवजी शैक्षणिक साहित्य, चित्रकलेचे साहित्य, खेळाचे साहित्य तसेच मूठभर खाऊ आणावा, जो वाडा , विक्रमगड , पालघर, कोल्हापूर आणि कोकणात देवरुख या भागातील जिल्हा परिषदेच्या शाळांमधील आपल्या छोट्या दोस्त मंडळींना देता येतील, असे आवाहन लेट्स इमॅजिन टूगेदर फाउंडेशन ने केले आहे. लेट्स इमॅजिनच्या बाप्पा साहित्य […]Read More
नाशिक दि २८– मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा एकदा आंदोलन सुरु केले आहे. मनोज जरांगे आता थेट मुंबईच्या दिशेने कूच करत आहेत. मनोज जरांगे पाटील अंतरवाली सराटीतून काल रवाना झाले. मनोज जरांगे पाटील यांना पाठिंबा देण्यासाठी नाशिकच्या विविध मराठा संघटनांनी मुंबईकडे जाण्यासाठी जय तयारी केली असून नाशिकच्या कालिका माता मंदिर परिसरातून मोठ्या […]Read More
बीड दि २८…बीड जिल्ह्यातील काही भागात पुन्हा एकदा पाऊस सुरू झालाय. यामुळे बीड, लातूर, धाराशिव या तीन जिल्ह्याला पाणीपुरवठा करणाऱ्या, बीडच्या धनेगाव येथील मांजरा धरणाचे 6 दरवाजे पुन्हा एकदा उघडले असून पाण्याचा विसर्ग मांजरा नदीत सुरू आहे. यामुळे बीड, लातूर जिल्ह्यातील नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. मांजरा प्रकल्प सध्या ९९.२१ % क्षमतेने भरला […]Read More
नांदेड दि २८– नांदेड जिल्ह्यात पावसाला पुन्हा सुरुवात झाली असून काल दुपार नंतर, कधी हलका तर कधी मध्यम तर कधी जोराचा पाऊस. आज सकाळपासून पावसाला जोरात सुरुवात झाली आहे. लोहा तालुक्यातील कापशी व आजूबाजूच्या परिसरात मोठा ढगफुटी सदृश्य पाऊस झाल्यामुळे शेकडो हेक्टर जमिनीवरील पिके पूर्ण पाण्याखाली गेली आहेत. पिकांचे मोठे नुकसान झाल्याचे चित्र आहे. सद्यपरिस्थितीत […]Read More