मुंबई, दि. १९ : मालेगांव येथील ख्यातनाम राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय कवी, लेखक, समीक्षक संजय मुकुंदराव निकम यांना जागतिक असा अतिशय मोठा मानाचा समजला जाणारा शेक्सपिअर ॲवॉर्ड हा पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. आंतर राष्ट्रीय साहित्य समिती, अमेरिका या संस्थेतर्फे संजय मुकुंदराव निकम यांचा साहित्य व सामाजिक क्षेत्रातील विशेष अशा योगदानाबद्दल नुकताच लखनौ येथे एका शानदार […]Read More
ठाणे दि १९ : अंबरनाथ येथून गेल्या ६० वर्षांपासून अविरत, अव्याहतपणे प्रकाशित होणाऱ्या साप्ताहिक आहुतिचा यंदाचा दीपावली विशेषांक २०२५ हा शक्तीपीठ विशेषांक आहे. या ‘आहुति’च्या ५९ व्या दीपावली विशेषांकाचे प्रकाशन अंबरनाथ येथील सूर्योदय सभागृहात शुक्रवारी निवडक पाहुण्यांच्या उपस्थितीत झाले. अतिथी संपादक डॉ. पूर्वा अष्टपुत्रे, अंबरनाथ जयहिंद को. ऑप. बँकेच्या संचालक सौ. रूपा देसाई जगताप, सूर्योदय […]Read More
मुंबई, दि १९दिवाळी म्हटले की सोने खरेदीला उधाण येते. त्यातच धनत्रयोदशी म्हणजे सोने खरेदीचा शुभमुहूर्त असतो. पण तू सोन्याने सव्वा लाखाचा टप्पा पार केला असून देखील आज धनत्रयोदशीनिमित्त सोने खरेदी करण्यासाठी जवेरी बाजार येथे मोठ्या प्रमाणात गर्दी झाली होती. सोन्याचा भाव दोन लाख रुपये पर्यंत जाणार अशी अफवा असल्याने आणि धनत्रयोदशीचा सुवर्णयोग असल्याने अनेक नागरिकांनी […]Read More
मुंबई, दि १९: गिरगावातल्या तात्या घारपुरे पथावर असलेली विजयश्री गृहनिर्माण को-ऑपरेटिव्ह सोसायटीने मोबाईल टॉवर आणि इतर माध्यमातून देखभाल आणि व्यवस्थापनातून जमा होणाऱ्या वाढीव रक्कमेतून तब्बल ५५ सभासदांना प्रत्येक कुटुंब मागे ६ हजार रुपयांचा घवघवीत दिवाळी बोनस वाटप करत प्रत्येक सभासदाची दिवाळी गोड करण्याचे कार्य केले आहे. याप्रसंगी मनसे पदाधिकारी श्रीधर जगताप यांनी भाषणात विजयश्री गृहनिर्माण […]Read More
मुंबई, दि १९: गिरगावातल्या मूगभाट क्रॉस लेन येथील श्री भुवन चाळीत राहणारे ७१ वर्षांचे शशिकांत वेशविकर पूर्वी सोन्याचांदीचे दागिने घडवण्याचे काम करत होते. परंतु कालांतराने सोन्याच्या भावात वाढ झाल्यानंतर सोन्याचे काम मिळणे त्यांना कठीण झाले होते. पाच सहा वर्षांपूर्वी कामाची कमतरता जाणवत असताना त्यांना एक विलक्षण अशी कल्पना सुचली सोन्याचांदीचे दागिने ज्या हत्यारांनी वेशविकर घडवत […]Read More
नाशिक,दि.१९ :- शिक्षण, सहकार, जलसंधारण, पर्यावरण, समाजसेवा यासह विविध क्षेत्रात अमूल्य योगदान देणारे कै.बाळासाहेब वाघ यांचं आयुष्य हे समाजसेवेचे एक अखंड विद्यापीठ होते. कै.बाळासाहेब वाघ यांनी निर्माण केलेल्या संस्था, मूल्ये आणि विचार हेच त्यांचे खरे स्मारक आहेत. या महाराष्ट्र धुरिणींच्या विचारांवर आपण सर्वांनी वाटचाल करायला हवी असे प्रतिपादन राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण […]Read More
ठाणे,दि.१९:- यावर्षी अतिवृष्टीमुळे मराठवाड्यासह महाराष्ट्र राज्यातील अनेक भागातील शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले आहे. त्यांना मदत करण्यासाठी म्हणून महाराष्ट्र शासनासह विविध संस्था, व्यक्ती पुढे सरसावले आहेत. ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयही या मदतकार्यात क्यू आर कोडच्या माध्यमातून पुढे सरसावले आहे. दिवाळीच्या पहिल्याच दिवशी जिल्हाधिकारी डॉ.श्रीकृष्ण पांचाळ यांच्या मार्गदर्शनाखाली आणि अपर जिल्हाधिकारी हरिश्चंद्र पाटील, निवासी उपजिल्हाधिकारी डॉ.संदीप माने, जिल्हा […]Read More
मुंबई, दि.१९ : राष्ट्र सेवा दलाच्या कार्यकर्त्यांनी यंदाची दिवाळी ही अतिवृष्टी/पूरग्रस्त भागातील लोकांसोबत साजरी करुन त्यांना आनंद, सुख समृद्धी समाधान मिळवून देण्यासाठी प्रयत्न केला.मुक्काम : सीना दारफळ , तालुका : माढा, जिल्हा सोलापूर, कुर्डुवाडी पासून पंचवीसेक किलोमीटर अंतरावर असलेल्या सीना दारफळ या पूरग्रस्त गावात राष्ट्र सेवा दलाच्या कार्यकर्त्यांचा मुक्काम होता. महाराष्ट्रभरातील कार्यकर्ते दारफळ या पूरग्रस्त […]Read More
मुंबई, दि १९शिवसेना प्रभाग क्रमांक १९९ मधील नवीन शिवसेना शाखेचे उद्घाटन खासदार मिलिंद देवरा यांच्या हस्ते जल्लोषात पार पडले. यावेळी विभागाचे स्थानिक शिवसैनिक आणि पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.शिवसेनेचे मुख्य नेते आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या पावलावर पाऊल ठेवून शिवसैनिकांनी काम केले पाहिजे. शिवसैनिक हा तळागाळातील लोकांच्या समस्या सोडवण्यासाठी तत्पर असला पाहिजे. आज या ठिकाणी […]Read More
नवी दिल्ली, दि. १८ : दिवाळीच्या दोन दिवस आधी दिल्लीत प्रदूषण वाढले आहे. राजधानीतील अनेक भागात AQI (हवा गुणवत्ता निर्देशांक) 350 पेक्षा जास्त झाला आहे. CPCB नुसार, शनिवारी सकाळी 8 वाजता AQI 367 नोंदवला गेला. आनंद विहारमध्ये सर्वाधिक AQI 370 नोंदवला गेला, त्यानंतर वजीरपूरमध्ये 328, जहांगीरपुरीमध्ये 324 आणि अक्षरधाममध्ये 369 नोंदवले गेले. दिल्ली-एनसीआरमधील एअर क्वालिटी […]Read More