Month: November 2022

महानगर

फॅशन स्ट्रीटला भीषण आग

मुंबई, दि. 5 (एमएमसी न्यूज नेटवर्क):  मुंबईतील चर्चगेटमधील फॅशन स्ट्रीटमधील Fashion Street in Churchgate, Mumbai दुकानात भीषण आगीची घटना घडली आहे. या आगीत जवळपास 8 ते 10 दुकानं जळून खाक झाली आहेत. या आगाची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या 6 गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आहेत. या आगीत दुकानांच मोठ्याप्रमाणात नुकसान झालं असून लाखो रुपयांचे समान जळून […]Read More

ट्रेण्डिंग

भारताच्या पहिल्या मतदाराचे निधन

शिमला,दि. ५ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : स्वतंत्र भारताच्या पहिल्या सार्वत्रित निवडणूकीत देशात सर्वप्रथम मतदान करणारे श्याम शरण नेगी यांचे आज निधन झाले. १०६ वर्षीय नेगी पेशाने शिक्षक होते. दोन दिवसांपूर्वीच त्यांनी हिमाचल प्रदेश विधानसभा निवडणूकीसाठी पोस्टल  मतदान केले होते. India’s first voter Shyam Saran Negi dies in Himachal हिमाचल प्रदेशमधील किन्नोरचे रहिवासी श्याम शरण नेगी […]Read More

ट्रेण्डिंग

अखेर शरद पवार राष्ट्रवादी च्या शिबिरात हजर

अहमदनगर, दि. 5 (एमएमसी न्यूज नेटवर्क):  राष्ट्रवादी काँग्रेसच्या या दोन दिवसीय “राष्ट्रवादी मंथन, वेध भविष्याचा” शिबिरातून झालेल्या चिंतन आणि मंथनातून पक्ष पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना एक नवी ऊर्जा मिळणार असून त्याचा उपयोग राष्ट्रवादीच्या मजबुतीसाठी होईल असा विश्वास ज्येष्ठ नेते राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष खा. शरद पवार यांनी व्यक्त केला. शिर्डी येथे राष्ट्रवादी काँग्रेस आयोजित दोन दिवसीय “राष्ट्रवादी […]Read More

महानगर

भारत जोडो यात्रेचा काँग्रेसला फायदा होणार नाही

मुंबई, दि. 5 (एमएमसी न्यूज नेटवर्क):  काँग्रेस नेते राहुल गांधी Congress leader Rahul Gandhi यांच्या भारत जोडो यात्रेमुळे त्यांच्या पक्षात चैतन्य निर्माण होऊन इतर पक्षांतील कार्यकर्ते काँग्रेसमध्ये जाण्याच्या ऐवजी काँग्रेसमधून भाजपामध्ये कार्यकर्ते प्रवेश करत आहेत. राहुल गांधी यांची यात्रा त्या पक्षातील नेत्यांनी ‘हायजॅक’ केली असून त्यांच्या पक्षाला यात्रेचा काही फायदा होणार नाही, उलट नुकसानच होईल, […]Read More

Featured

राज्याच्या वतीने झालेला सन्मान हा विठ्ठलाच्या पूजेसारखा

मुंबई, दि. 5 (एमएमसी न्यूज नेटवर्क): आषाढी एकादशीला On Ashadhi Ekadashi मुख्यमंत्र्यांच्या हस्ते राज्याच्या वतीने विठ्ठलाची पूजा होते, तोच सन्मान आज मानपत्राच्या रूपाने मला मिळाल्याची भावना सरन्यायाधीश उदय लळीत यांनी व्यक्त केली. निवृत्तीनंतरही न्याय प्रक्रियेत आवश्यकता असेल तेथे नक्की सहभाग घेऊ असे त्यांनी सांगितले.The honor done on behalf of the state is like the worship […]Read More

ट्रेण्डिंग

कोकण विभाग शिक्षक मतदार यादी नाव नोंदणीची 7 नोव्हेंबर अंतिम

ठाणे, दि. 5 (एमएमसी न्यूज नेटवर्क):  विधानपरिषदेच्या कोंकण विभाग शिक्षक मतदारसंघात 1 नोव्हेंबर 2022 या अर्हता दिनांकावर आधारित मतदार याद्यांचा पुनरिक्षण कार्यक्रम सुरू आहे. मतदारयादीत नाव नोंदणीची अंतिम तारीख 7 नोव्हेंबर आहे. जास्तीत जास्त माध्यमिक शिक्षकांनी मतदार यादीत नाव नोंदणी करण्याचे आवाहन कोंकण विभाग शिक्षक मतदारसंघाचे सहायक मतदार नोंदणी अधिकारी तथा जिल्हाधिकारी अशोक शिनगारे यांनी […]Read More

Uncategorized

शालिमार एक्सप्रेसच्या मालवाहू बोगीला भीषण आग..

नाशिक, दि. 5 (एमएमसी न्यूज नेटवर्क):  हावडाहून मुंबईला जाणारी अप मार्गावरील गाडी 18030 शालिमार एक्सप्रेस नाशिकरोड रेल्वे स्टेशनवर आली असता नाशिक शालिमार एक्सप्रेसच्या मालवाहू बोगीला आग लागली बघता बघता आगीने रौद्ररूप धारण केले. आग लागल्याचे प्लॅटफॉर्मवरील प्रवाशांच्या लक्षात येताच त्यांनी मोटरमन आणि स्टेशन मास्तरांच्या ही बाब लक्षात आणून दिली. यावेळी रेल्वे स्टेशन वरील आज नियंत्रण […]Read More

अर्थ

सलग तिसऱ्या आठवड्यात बाजारात (Stock Market) १ टक्क्यांहून अधिक वाढ.

मुंबई, दि. 5 (जितेश सावंत):   दिनांक ४ नोव्हेंबर २०२२ रोजी संपलेल्या आठवड्यात ECB आणि यूएस फेडरल रिझर्व्ह द्वारे केलेल्या दर वाढीमुळे बाजारात मोठ्या प्रमाणात अस्थिरता होती परंतु मजबूत तिमाही निकाल, FIIचे समर्थन, व रुपयातील स्थिरता यामुळे सलग तिसऱ्या आठवड्यात बाजारात १ टक्क्यांहून अधिक वाढ झाली आणि बाजाराने तेजीची परंपरा सुरूच ठेवली. Dow closes 400 points […]Read More

महाराष्ट्र

अभियानात गोदावरीचा समावेश नसल्याने आत्मक्लेष आंदोलन…

नाशिक, दि. 5 (एमएमसी न्यूज नेटवर्क):  स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त महाराष्ट्रातील ७५ नद्या उपनद्यांचे जल अमृत व्हावे यासाठी नदी यात्रेचे आयोजन करण्यात आलेले आहे. “चला जाणूया नदीला” या अभियानात नाशिक जिल्ह्यातील जवळपास सर्वच उपनद्यांचा समावेश आहे. परंतु, नाशिकचे धार्मिक अधिष्ठान असलेल्या ‘आणि दर बारा वर्षांनी कुंभमेळा भरणाऱ्या गोदावरी नदीचा मात्र नामोल्लेखही यात केलेला नाही. या प्रकारामुळे […]Read More

करिअर

भारतीय पोस्ट खात्यात ९८ हजार पदांची मेगा भरती

मुंबई,दि.४ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : देशातील प्रत्येक गावात पोहोचलेला भारत सरकारचा उपक्रम म्हणजे पोस्ट खाते. कुरिअरच्या जमान्यातही अद्ययावत राहत पोस्टाने आपली वाटचाल सुरू ठेवली आहे. वर्षानुवर्षे भारतीय समाजमानामध्ये स्थान कमावलेल्या पोस्ट खात्यामध्ये यावर्षी आजवरची सर्वांत मोठी मेगा भरती होणार आहे. १० वी, १२ वी पास विद्यार्थी या जागासाठी अर्ज करू शकतात. तब्बल ९८, ०८३ जागांसाठी […]Read More