Tags :निवासी इमारती

महानगर

निवासी इमारतीच्या सुरक्षिततेसाठी या गोष्टींची अंमलबजावणी अत्यावश्यक

मुंबई, दि. २९ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : मुंबईसह राज्यातील वेगाने वाढणाऱ्या अन्य महानगरांतील निवासी इमारतींच्या बांधकामविषयक सुरक्षिततेचा प्रश्न दिवसेंदिवस गंभीर होत आहे. बांधकाम व्यावसायिक आणि वास्तू विशारद यांच्याकडून सुरक्षित बांधकामाबाबत आवश्यक बाबींचे काटेकोर पालन केले जात नसल्याने अनेक अपघातही घडत आहेत. याबाबत प्रख्यात वास्तूविशारद आणि विधान परिषदेचे माजी सदस्य अनंतराव गाडगीळ यांनी सरकारकडे सातत्याने प्रश्न […]Read More