Tags :ऑक्सफॅम इंडीया

Featured

भारतात गरीब-श्रीमंत दरी वाढली

नवी दिल्ली, दि.18 (एमएमसी न्यूज नेटवर्क): कोरोना साथीच्या काळात देशात एकीकडे गरिबांसमोर अन्नधान्याचे संकट उभे ठाकले होते, तर दुसरीकडे या काळात देशातील अब्जाधीश श्रीमंतांची संख्या वाढली आहे. ऑक्सफॅम इंडिया (Oxfam India) या स्वयंसेवी संस्थेच्या अहवालानुसार, 2021 मध्ये भारतातील 84 टक्के कुटुंबांच्या उत्पन्नात घट झाली, तर भारतीय अब्जाधीशांची संख्या 102 वरून 142 झाली. ऑक्सफॅम इंडियाने वार्षिक […]Read More