mmcnews mmcnews

पर्यटन

ट्रेकिंगसाठी महाराष्ट्रातील सर्वात लोकप्रिय, तिकोना

मुंबई, दि. 15 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : 1,107 मीटर उंचीवर असलेला हा किल्ला ट्रेकिंगसाठी महाराष्ट्रातील सर्वात लोकप्रिय किल्ला आहे. तिकोना हे नाव टेकडीच्या त्रिकोणी आकारावरून आले आहे. याला वितनगड असेही म्हणतात, हा किल्ला कोकणातील पवन मावळ प्रदेशातील एक प्रमुख डोंगरी किल्ला आहे. त्यात मंत्रमुग्ध करणारी बौद्ध आणि सातवाहन लेणी आहेत. तुम्ही आधीच ध्यान करण्याचा विचार […]Read More

करिअर

BPSC ने 118 अभियंता पदांची भरती केली जाहीर

मुंबई, दि. 15 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : बिहार लोकसेवा आयोग (BPSC) ने सहाय्यक अभियंता पदांसाठी अर्ज मागवले आहेत. या भरतीसाठी अर्ज प्रक्रिया आजपासून म्हणजेच १५ जूनपासून सुरू झाली आहे. उमेदवार bpsc.bih.nic.in या वेबसाइटद्वारे अर्ज करू शकतात. रिक्त जागा तपशील: शैक्षणिक पात्रता: पदानुसार संबंधित विषयात बी.टेक पदवी. वय श्रेणी : निवड प्रक्रिया: लेखी परीक्षेच्या आधारे. पगार: […]Read More

Lifestyle

आंबूसघार्‍या

मुंबई, दि. 15 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : प्रत्यक्षात लागणारा वेळ:  ५ मिनिटे लागणारे जिन्नस:  २ वाट्या उरलेला शिळा भात(नरमसर असेल तर उत्तम),१ वाटी कणीक(हि जाडसर असेल तर उत्तम),१/२ वाटी रवाळ बेसन,१ चमचा घट्ट बर्‍यापैकी आंबट दही,४ चमचे पातळ ताक,११/२ चमचा बडीशेप,१ चमचा धणे, १/२ चमचा जीरे, १/४ चमचा ओवा. हे जरासे खमंग परतून भरड वाटावे […]Read More

राजकीय

रत्नागिरी जिल्ह्यातली विमानतळासह पाच कामे प्राधान्याने

रत्नागिरी, दि. 15 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : जिल्ह्यातील पाच कामे प्राधान्यानं पूर्ण करणार असल्याचं खासदार नारायण राणे यांनी म्हटलंय. खासदार झाल्यांनतर पहिल्यांदाच सिंधुदुर्गच्या दौऱ्यावर आलेल्या नारायण राणे यांनी आज कुडाळ इथं पत्रकार परिषद घेतली. रत्नागिरीचा पाणी प्रश्न, विमानतळ, रोजगार, पूर परिस्थिती आणि पर्यटन हे प्रश्न प्राधान्याने सोडवणार असल्याचं राणे यांनी सांगितलं.यासाठी लवकरच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे […]Read More

पर्यावरण

पहिल्याच मुसळधार पावसात शेती गेली खरडून

वाशिम, दि. 15 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : आज सायंकाळच्या सुमारास वाशीम जिल्ह्यात मुसळधार पाऊस झाला असून या पावसामुळे शेलगांव येथील गजानन घुगे या शेतकऱ्याच्या शेतात पाणी घुसले आहे. ब्रम्हा पांदण रस्त्याच्या अपूर्ण कामामुळे पावसाच्या पुराचे पाणी तुंबुन गजानन घुगे यांच्या शेतात शिरल्याने शेतातील माती खरडून गेली आहे. ऐन पेरणीच्या तोंडावर माती खरडून गेल्याने शेतकऱ्याची चिंता […]Read More

पर्यावरण

पर्यावरण रक्षणासाठी भारताची वाटचाल इलेक्ट्रॉनिक कारकडे

मुंबई, दि. 15 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : आजच्या जगात वाहनांसाठी इंधन अत्यंत महत्त्वाचे आहे, कारण त्याशिवाय ते चालणे अशक्य आहे. सध्या डिझेल आणि पेट्रोलला जास्त मागणी आहे. काही वाहने डिझेल आणि पेट्रोल व्यतिरिक्त सीएनजीवरही चालतात. मात्र, पर्यायी उपाय शोधण्यासाठी जागतिक पातळीवर प्रयत्न सुरू आहेत. बेंगळुरूसह भारत देखील इलेक्ट्रिक वाहनांकडे वळत आहे. अलीकडील अहवालात असे दिसून […]Read More

महिला

सिंहगड रस्ता परिसरात मसाज पार्लरच्या नावाखाली वेश्याव्यवसाय

मुंबई, दि. 15 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : सिंहगड रस्ता परिसरात आयुर्वेदिक मसाजच्या नावाखाली सुरू असलेल्या वेश्याव्यवसायावर गुन्हे शाखेच्या सामाजिक सुरक्षा विभागाने छापा टाकला. पोलिसांनी वेश्या व्यवसायास प्रवृत्त केल्याप्रकरणी एका महिलेविरुद्ध गुन्हा दाखल केला असून, तीन महिलांना ताब्यात घेण्यात आले आहे. याप्रकरणी मसाज पार्लरचालक पूजा दत्तात्रय जगदाळे (वय ३५, रा. धायरी, सिंहगड रस्ता) हिच्याविरुद्ध गुन्हा दाखल […]Read More

राजकीय

मीरा-भाईंदर युवा सेनेच्या शहराध्यक्षासह माजी नगरसेविकेचा शिवसेना शिंदे गटात प्रवेश

मुंबई, दि. 15 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : मीरा-भाईंदर मधून उद्धव ठाकरे यांना मोठा धक्का युवा सेनेच्या शहराध्यक्षासह माजी नगरसेविका यांचा मुंबईत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिवसेना शिंदे गटात प्रवेश शिवसेना आमदार प्रताप सरनाईक यांच्या पुढाकाराने आज मीरा-भाईंदर महानगरपालिकेच्या माजी नगरसेविका तारा घरत आणि युवासेनेच्या जिल्हाधिकारी पवनतारा घरत यांनी शिवसेनेमध्ये जाहीर प्रवेश केला. यावेळी त्यांचे […]Read More

महिला

गोपाळ समाजातील महिला बनली पोलीस निरीक्षक

वाशिम, दि. 15 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : वाशीम जिल्ह्यातील पार्डी आसरा येथील मूळ रहिवासी असलेल्या क्रांतीका गुलाबराव कालापाड यांची नुकतीच मुंबई येथे पोलीस निरीक्षक पदी निवड झाली आहे. त्यांच्या या निवडीमुळे वाशीम जिल्ह्याची मान ऊंचावली असून त्या संबंध महाराष्ट्रातील गोपाळ समाजातील पहिल्या महिला पोलीस निरीक्षक ठरत समाजात त्यांनी हा बहुमान मिळवला आहे. वाशीम तालुक्यातील पार्डी […]Read More

महानगर

पोलीस शिपायाची आत्महत्या

मुंबई दि.15(एम एमसी न्यूज नेटवर्क) : धारावी येथील शाहूनगर पोलीस ठाण्यात कार्यरत असलेल्या एका पोलीस शिपायाने राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली आहे. विजय सर्जेराव साळुंखे (वय 38 )असे या पोलीस शिपायाचे नाव आहे. सायन मधील प्रतीक्षा नगर पोलीस वसाहत रूम नं. 408, चौथा मजला, ए विंग,मध्ये विजय साळुंखे यांनी त्यांचे राहते […]Read More