mmcnews mmcnews

पर्यावरण

कोयना अभयारण्यात आढळला दुर्मिळ प्राणी

सातारा, दि. ११ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : कोयना वन्यजीव अभयारण्य हे विविध प्रकारच्या वनस्पती आणि प्राण्यांचे आश्रयस्थान आहे. वर्षानुवर्षे येथे वनस्पती आणि प्राण्यांच्या असंख्य दुर्मिळ प्रजातींचे निरीक्षण करण्यात आले आहे. अलीकडे, दुर्मिळ घुबड आणि फुलपाखरांच्या शोधासाठी प्रसिद्ध असलेल्या डिस्कव्हर कोयना समूहाने अभयारण्यात दुर्मिळ तपकिरी पाम सिव्हेटचे निरीक्षण केले. तपकिरी पाम सिव्हेट्स, ज्याला जर्डनचे पाम सिव्हेट्स […]Read More

महानगर

दिशा सालियन मृत्यू प्रकणात नीतेश राणेंची होणार चौकशी

मुबई, दि. 11 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : दिवंगत अभिनेता सुशांत सिंग राजपूतची सोशल मिडिया मॅनेजर दिशा सलियनचा महाविकास आघाड़ी सरकार काळात मृत्यू झाला होता. हा मृत्यू संशयास्पद असल्यांचा आरोप करण्यात आला होता. या प्रकरणी आता भाजपाचे आमदार नितेश राणे यांची होणार आहे, मुंबईपोलिस या प्रकरणी चौकशी करणार आहेत, दिशा सालियन हिची आत्महत्या नसून हत्या असल्याचा […]Read More

शिक्षण

स्पर्धा परीक्षेतील पेपरफुटी वर आता तुरुंगवास आणि दंड ही

मुंबई, दि. 11 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : स्पर्धा परिक्षांमधील पेपरफुटीसह अन्य गैरप्रकारांना आळा घालणारं महाराष्ट्र स्पर्धा परीक्षा अनुचित मार्गाला प्रतिबंध विधेयक २०२४ आज विधानपरिषदेत मंजूर करण्यात आलं. परीक्षांमधील गैरप्रकारांमध्ये सहभाग आढळल्यास ३ ते ५ वर्षांच्या कारावासाची तसंच १० लाख रुपयांपर्यंतच्या दंडाची तरतूद या विधेयकात आहे . परीक्षा संचलित करणाऱ्या सेवा पुरवठादार कंपनीचा गैरप्रकारात सहभाग आढळल्यास […]Read More

Lifestyle

मक्याचं सूप

मुंबई, दि. 11 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : साहित्य१+१/२ वाटी कॉर्न कर्नल२-३ चमचे वाटाणे१/२ टीस्पून काळी मिरी पावडर१ चमचा मक्याचं पीठ1″ आले२-३ चमचे बारीक चिरलेली गाजरचवीनुसार मीठ 2-3 चमचे मटार आणि 2-3 चमचे मक्याचे दाणे, गाजर शिजवून घ्या आणि उरलेले मक्याचे दाणे मिक्सरमध्ये थोडे पाणी घालून गाळून घ्या.आता एका भांड्यात कॉर्न मिल्क आणि थोडे पाणी घालून […]Read More

पर्यटन

नक्की भेट द्यावी अशी, दापोली

मुंबई, दि. 11 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : दापोली हे महाराष्ट्रातील रत्नागिरी जिल्ह्यातील किनारपट्टीवरील हिल स्टेशन आहे. महाराष्ट्राची राजधानी मुंबई ते दापोली हे अंतर 215 किमी आहे. दापोली समुद्रकिनाऱ्यांसाठी प्रसिद्ध आहे. कॅम्प दापोली अशी दापोलीची वेगळी ओळख आहे. याचे मुख्य कारण म्हणजे दापोली येथे ब्रिटिशांनी तळ ठोकला म्हणून दापोलीला कॅम्प दापोली म्हणून ओळखले जाते. गावात अनेक […]Read More

देश विदेश

ज्येष्ठांसोबत वेळ घालवण्यासाठी या राज्यात मिळणार विशेष सुट्टी

दिसपूर, दि. ११ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : आई-वडील व सासू-सासऱ्यांसोबत वेळ घालवण्यासाठी, त्यांच्यासोबत फिरण्यासाठी सरकारी कर्मचाऱ्यांना विशेष सुट्टी देण्याचा निर्णय आसाम सरकारनं घेतला आहे. कौटुंबिक संबंध दृढ करण्याचा उद्देश यामागे आहे. आसाम सरकारनं दिलेली ही रजा दोन दिवसांची विशेष प्रासंगिक रजा असेल. ही रजा नोव्हेंबर महिन्यात मिळेल. मुख्यमंत्री हिंमता बिस्व सरमा यांच्या कार्यालयानं (CMO) गुरुवारी […]Read More

महानगर

ती वाघनखे शिवाजी महाराजांचीच

मुंबई, दि. 11 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : लंडन येथील व्हिक्टोरिया आणि अल्बर्ट संग्रहातून राज्य शासनाने मागवली वाघनखे ही छञपती शिवाजी महाराज यांचीच आहेत असे आज ठामपणें सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी आज विधानसभेत एका निवेदनाद्वारे स्पष्ट केले. या निवेदनसोबत त्यांनी काही फोटो आणि वर्तमानपत्रांची कत्रणेही प्रसिद्धी मध्यामांसाठी उपलब्ध करून दिली आहेत ही वाघनखे लंडन […]Read More

देश विदेश

दिल्लीचा शिवम मिश्रा CA फायनल परीक्षेत देशात प्रथम

नवी दिल्ली, दि. ११ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंट्स ऑफ इंडिया (ICAI) नं मे २०२४ मध्ये घेतलेल्या सीए इंटरमीडिएट आणि फायनल परीक्षेचा निकाल जाहीर झाला आहे. फायनलच्या परीक्षेत दिल्लीच्या शिवम मिश्रानं ५०० गुण मिळवून संपूर्ण भारतात अव्वल स्थान पटकावलं आहे. दिल्लीच्या वर्षा अरोरा हिनं ४८० गुणांसह दुसरा तर, मुंबईच्या किरण राजेंद्र सिंग […]Read More

महानगर

शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमुक्ती द्यावी

मुंबई, दि.११ (एमएमसी) : केंद्र आणि राज्य सरकारच्या नो गँरेंटी कारभारामुळे राज्यातील शेतकरी उद्ध्वस्त झाला आहे. निसर्गाची अवकृपा आणि सरकारकडून होणारी फसवणूक यामुळे शेतकरी पिळवटून निघाला आहे. त्यामुळे शेतकरी आत्महत्येत वाढ होत आहे. देशातील एकूण आत्महत्येपैकी 30 टक्के आत्महत्या महाराष्ट्रात होत आहेत. हे भूषणावह नाही. शेतकऱ्यांच्या आत्महत्या थांबवायच्या असतील तर सरकारने शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमुक्ती देऊन […]Read More

महानगर

पान विडीच्या दुकानावर महापालिकेकडून होत असलेली कारवाई त्वरीत थांबवावी

मुंबई दि.11(एम एमसी न्यूज नेटवर्क) : मुंबई शहरात अधिकृत व परंपरागत व्यवसाय असलेल्या पान विडीच्या दुकानात पोलीस प्रशासन व महापालिकेकडून होत असलेली अन्यायकारक कारवाई त्वरीत थांबवावी अन्यथा प्रखर आंदोलन करण्यात येईल असा इशारा मुंबई विडी तंबाखू व्यापारी संघाने आज दिला आहे. मुंबई मराठी पत्रकार संघ येथे याबाबत प्रसिद्धी माध्यमांशी संवाद साधला. मुंबई शहर व उपनगरात […]Read More