जळगाव, दि. ५ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : जिल्ह्यातील भुसावळ तालुक्यातील हतनूर धरणाच्या पाणी पातळीत मोठी वाढ झाली आहे. मध्यप्रदेश, विदर्भ आणि हतनूर पाणलोट क्षेत्रात झालेल्या जोरदार पावसामुळे धरणाच्या पाणी पातळीत मोठ्या प्रमाणात वाढ झाली .यामुळे हतनूर धरणाचे 41 पैकी 14 दरवाजे पूर्ण क्षमतेने उघडले आहेत तापी नदी पात्रात 60 हजार 777 क्युसेस पाण्याचा विसर्ग सुरू […]Read More
कोल्हापूर, दि. ५ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : जिल्ह्यात पाऊस कमी झाला असला, तरी पुराचं पाणी एकदम संथगतीनं कमी होत आहे. कृष्णेसह पंचगंगा, वारणाआणि दूधगंगा नद्यांच्या पाणी पातळीत इंचाइंचानं घट होत आहे. त्यामुळे गेल्या चौदा दिवसांपासून शिरोळ तालुक्यातील पूर परिस्थिती कायम आहे. पुरामुळे शिरोळ तालुक्यात बारा हजारांहून अधिक पूरग्रस्त स्थलांतरीत झाले आहेत. चार हजारांहून अधिक जनावरांनादेखील […]Read More
नाशिक दि ४– जिल्ह्यात आतापर्यंत दमदार पावसाची प्रतीक्षा होती. मात्र कालपासून नाशिक जिल्ह्यातील त्र्यंबकेश्वर परिसरात मुसळधार पाऊस सुरु आहे. यामुळे नाशिक शहराला पाणी पुरवठा करणारे गंगापूर धरण ८० टक्के भरले आहे. यामुळे धरणातून पाण्याचा विसर्ग करण्यात येत असून गोदावरी नदीला देखील पूर आला आहे. नाशिक शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या गंगापूर धरणाची पाणी पातळी वाढली आहे. […]Read More
पॅरिस, दि. 4 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : पॅरिस ऑलिंपिकमध्ये भारतावर आलेले निराशेचा मळभ आज हॉकी संघाच्या दमदार कामगिरीने दूर झाले आहे. भारतीय हॉकी संघाने आज पेनल्टी शूटआऊटमध्ये ब्रिटनचा पराभव करून मोठा पराक्रम केला आहे. त्याचबरोबर सलग दुसऱ्यांदा ऑलिम्पिकची उपांत्य फेरी गाठली. चार क्वार्टर संपल्यानंतर दोन्ही संघांचा स्कोअर १-१ असा बोरबरीत होता. ज्यामुळे निर्धारित वेळेपर्यंत दोन्ही […]Read More
मुंबई, दि. ४ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : राज्यातील प्राथमिक, माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शाळांमधील विविध प्रश्नांकडे लक्ष वेधण्यासाठी मंगळवार दि ६ ऑगस्ट रोजी राज्यातील सर्व जिल्हाधिकारी कार्यालयांवर मोर्चे निघणार आहेत. मुंबईत शिक्षण निरीक्षक कार्यालयांवर धरणे आंदोलन करणार असल्याची माहिती महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शाळा मुख्याध्यापक संघटनेचे मुंबई विभाग अध्यक्ष संजय पाटील आणि मुंबई […]Read More
नवी दिल्ली, दि. ४ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : आगामी ९८ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन दिल्ली येथे होणार आहे.या साहित्य संमेलनासाठी सात ठिकाणाहून निमंत्रण प्राप्त झाली होती. साहित्य महामंडळाच्या स्थळ निवड समितीने मुंबई, दिल्ली आणि इचलकरंजी या तीन ठिकाणी प्रत्यक्ष भेट देऊन पाहणी केली. स्थळ निवड समितीने सादर केलेल्या अहवालावर साहित्य महामंडळाच्या मुंबई मराठी […]Read More
भोपाळ, दि. 4 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : मध्यप्रदेशातील सागर जिल्ह्यातील शाहपूर शहरात आज भीषण अपघात झाला आहे. येथे मंदिराची भिंत कोसळल्याने ९ मुलांचा मृत्यू झाला आहे. मुसळधार पावसामुळे भिंत कोसळल्याची घटना घडली. मदतकार्य सुरू केले असून ढीगाऱ्याखाली दंबलेल्यांना बाहेर काढण्यासाठी जिल्हा प्रशासन आणि पोलीस अधिकाऱ्यांनी बचाव कार्य सुरू केले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, सकाळी मुसळधार पावसानंतर […]Read More
नवी दिल्ली, दि.४ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : ज्येष्ठ भरतनाट्यम नृत्यांगना पद्मविभूषण डॉ.यामिनी कृष्णमूर्ती (84) यांनी काल नवी दिल्लीतील अपोलो रुग्णालयामध्ये अखेरचा श्वास घेतला. कृष्णमूर्ती यांचे व्यवस्थापक आणि सचिव गणेश यांनी पीटीआयला याविषयी माहिती दिली. त्यांनी असे सांगितले की, यामिनी गेल्या काही महिन्यांपासून वयाशी संबंधित समस्यांनी त्रस्त होत्या. शिवाय गेल्या सात महिन्यांपासून त्यांच्यावर आयसीयूमध्ये उपचार सुरू […]Read More
मुंबई, दि. 4 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : 1 जुडी पालकची पाने, शेंगदाणे ½ वाटी अर्धा तास आधी पाण्यात भिजवून ठेवणे, लसूण 4 ते 5 पाकळ्या, कांदा 1 मध्यम आकाराचा बारीक चिरून, 5-6 कढीपत्त्याची पाने, हळद ¼ चमचा, राई ¼ चमचा, मालवणी मसाला 1 ते दीड चमचा, तेल 2 चमचे, मीठ चवीनुसार पालकची पाने बारीक चिरून […]Read More
गोपाळपूर, दि. 4 (एमएमसी न्यूज नेटवर्क): देशाच्या पूर्वेकडील किनारपट्टीवरील सर्वात सुंदर बीच रिसॉर्ट्सपैकी एक, बंगालच्या उपसागराच्या कडेला असलेले गोपालपूर हे त्याच्या चमचमत्या सोनेरी वाळू आणि निळसर पाण्यासाठी ओळखले जाते. वसाहतीच्या काळात हे एक गजबजलेले सागरी बंदर होते; तथापि, आज बंदर अवशेष अवस्थेत आहे. एक ऑफबीट डेस्टिनेशन, गोपाळपूर हे कुटुंबासह आरामशीर सुट्टीसाठी शहरी जीवनातील गर्दीतून एक […]Read More