नागपूर, दि. १५ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : बीडमध्ये सरपंचाचा झालेला खून , परभणी मध्ये दलित तरुणाची झालेली हत्या, यासोबतच बीडमध्ये गेल्या वर्षभरात 32 जणांची झालेली हत्या यासाठी या सगळ्याची उच्च न्यायालयाच्या विद्यमान न्यायमूर्तीची समिती नेमून त्याची चौकशी करण्यात यावी अशी मागणी करत विरोधी पक्षाने उद्यापासून नागपुरात सुरू होणाऱ्या विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला होणाऱ्या मुख्यमंत्र्यांच्या चहापानावर […]Read More
जालना, दि. १४ (एमएमसी न्यूज नेटवर्क): जालन्यात सीसीआय खरेदी केंद्रावर शेतकऱ्यांच्या कापसाला 7 हजार 400 रुपयांचा दर मिळतोय. नाफेड खरेदी केंद्रावर दररोज सरासरी 1000 ते 1200 क्विंटल कापूस खरेदी केला जात आहे. सीसीआयकडून कापसाला आज कमाल 7421 रुपये तर किमान 7124 रुपयांचा दर दिला जात आहे. सीसीआय केंद्रावर कापसाला सरासरी मिळणारा दर 7 हजार 384 […]Read More
मुंबई, दि. 14 (राधिका अघोर) :ऊर्जा ही आपल्या सर्वांसाठीच एक मूलभूत गरज झाली आहे. प्रत्येकाला जगण्यासाठी ऊर्जेची गरज असतेच. मात्र इतर नैसर्गिक स्रोतांप्रमाणे सुरुवातीला ऊर्जा ही सहज आणि मुबलक उपलब्ध झाल्यामुळे, तिची किंमत वाटेनाशी झाली आहे. विशेषतः अतिपरिचयात अवज्ञा सारखं, सतत सहजी उपलब्ध होणारी ऊर्जा भविष्यात संपू शकते, याची जाणीवच आपल्याला उरलेली नाही. ही जाणीव […]Read More
मुंबई दि.13(एम एमसी न्यूज नेटवर्क): महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे आयोजित पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा (इ.५वी ) व पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती (इ.८ वी ) परीक्षेत मुंबई महानगरपालिकेच्या शिक्षण विभागातील इयत्ता ५ वीच्या ३१७ आणि इयत्ता ८ वीच्या २८८ विद्यार्थ्यांनी जिल्हा गुणवत्ता (मेरिट लिस्ट) यादीत स्थान मिळविले आहे. या गुणवंत विद्यार्थ्यांचा बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या वतीने गौरव […]Read More
मुंबई, दि. 13 (एमएमसी न्यूज नेटवर्क) :पुष्पा 2’ चित्रपटाच्या स्क्रिनिंग दरम्यान झालेल्या चेंगराचेंगरी प्रकरणात अल्लू अर्जुनला आज अटक करण्यात आली. अल्लू अर्जुनला मेडीकल केल्यानंतर कोर्टात हजर करण्यात आलं. त्याला कोर्टाने न्यायालयीन कोठडी सुनावली होती. साऊथ सुपरस्टार आणि ‘पुष्पा 2’ चित्रपटात प्रमुख भूमिकेत असलेल्या अल्लू अर्जुनला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली होती. पण त्याला आता […]Read More
लातुर, दि. १३ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : देशभरात ठिकठिकाणी वक्फ बोर्डाच्या मालकीच्या हजारो एकर जमिनी असल्याचा दावा वेळोवेळी केला जातो. या वक्फ बोर्डाने आता शेतकऱ्यांना वेठीस धरले आहे. वक्फ न्याय प्राधीकरणाकडून लातूर जिल्ह्यातील आणखी 175 एकर जमिनीवर दावा करण्यात आला आहे. त्यासंदर्भाने शेतकऱ्यांना नोटीस बजावण्यात आल्याने तालुक्यात एकच खळबळ उडाली आहे. लातूर (Latur) जिल्ह्यातील तळेगाव […]Read More
मुंबई, दि. १३ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : ISRO ने मिशन गगनयानच्या माध्यमातून मानवाला अवकाशात पाठवण्याची मोठी कामगिरी हाती घेतली आहे. इस्रो वेगवेगळ्या टेक्नोलॉजीवर काम करत आहे. आता त्यांच्या शास्त्रज्ञांच्या हाती यश मोठ लागलं आहे. इस्रोने CE20 Cryogenic Engine साठी आवश्यक एक कठीण सी-लेवल टेस्ट पूर्ण केली आहे. त्यानंतर इस्रो मानवाला अवकाशात पाठवण्याच्या मिशनच्या अजून जवळ […]Read More
मुंबई, दि. 13 (एमएमसी न्यूज नेटवर्क) :सीझनल इफेक्टिव्ह डिसऑर्डर ही एक मानसिक आरोग्य स्थिती आहे जी ऋतूंच्या बदलामुळे उद्भवते. ही स्थिती मेजर डिप्रेशन डिसऑर्डर आणि बायपोलर डिसऑर्डरचा उपप्रकार आहे . मुख्य नैराश्याचा विकार दीर्घकाळापर्यंत दुःख आणि सामान्य स्वारस्य नसणे द्वारे दर्शविले जाते, तर द्विध्रुवीय डिसऑर्डर हे असामान्यपणे उच्च ऊर्जा आणि क्रियाकलाप (हायपोमॅनिया किंवा उन्माद) च्या […]Read More
मुंबई, दि. १३ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : नव्या सरकारच्या स्थापनेनंतर आता प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे काम सुरु झाले आहे. मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशन लिमिटेडच्या व्यवस्थापकीय संचालक, वरिष्ठ IAS अधिकारी अश्विनी भिडे यांची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रधान सचिव म्हणून आज नियुक्ती करण्यात आली आहे. एकनाथ शिंदे यांच्या मुख्यमंत्रीपदाच्या कार्यकाळात प्रधाव सचिव असलेले आयपीएस अधिकारी ब्रिजेश सिंह […]Read More
मुंबई, दि. १३ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : फोर्ब्सने 2024 सालासाठी जगातील सर्वात शक्तिशाली महिलांची यादी जाहीर केली आहे. (Forbes World’s Most Powerful Women 2024) भारतासाठी विशेष महत्त्वाची बाब म्हणजे जगभरातील शक्तिशाली महिलांच्या या यादीत 3 भारतीय महिलांचा समावेश आहे. फोर्ब्सच्या यादीमध्ये उद्योग, मनोरंजन, राजकीय, सामाजिक सेवा आणि धोरणकर्त्यांची नावाचा समावेश आहे. फोर्ब्सने यंदा म्हणजेच 2024 […]Read More