ठाणे, दि. २६ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : वाहनांच्या वर्दळीमुळे दिव्यांग आणि दृष्टीहिनांना रस्ता ओलांडताना अनेक अडथळ्यांचा सामना करावा लागतो. कधी कधी अन्य व्यक्तीवर अवलंबून राहावे लागते. तेव्हा, वाहतूक सुरक्षा अभियानाचे औचित्य साधून ठाणे महापालिका आणि ठाणे शहर वाहतूक शाखा यांच्या संयुक्त विद्यमाने ठाण्यातील तीनहात नाका सिग्नलवर प्रायोगिक तत्वावर दिव्यांग पूरक (हॅडीकॅप अक्सेसेबल) सिग्नल यंत्रणा कार्यन्वीत […]Read More
मुंबई, दि. २६ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : राज्याची प्रगती तेथील ‘ईज ऑफ लिव्हींग’ वर अवलंबून असते. त्यामुळे शासनही राज्यातील ‘ईज ऑफ लिव्हींग’ सुधारण्यासाठी नेहमी काम करीत आहे. राज्यातील नागरिकांना विनाविलंब शासनाच्या सेवा मिळतात की नाही, यावरून राज्यातील सुशासन लक्षात येत असते. राज्याची अर्थव्यवस्था एक ट्रिलीयन अमेरिकन डॉलर करायची आहे. त्यासाठी सुशासन अत्यंत महत्वाचे आहे. सुशासनाच्या […]Read More
मुंबई, दि. २६ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : परभणी आणि बीडमधील घटनांवर सर्व स्तरातून कारवाईची मागणी केली जात असताना भाजपा युती सरकार मात्र गंभीर नसल्याचे दिसत आहे. सरकार कारवाईची भाषा करत असले तरी सरकार वस्तुस्थिती मान्य करायला तयार नाही, त्यामुळे चौकशीतून उत्तर काय मिळणार हे माहित आहे, असे सांगून दोन्ही हत्या प्रकरण दाबण्याचा मुख्यमंत्र्यांकडून प्रयत्न होत […]Read More
मुंबई, दि. २६ ( एमएमसी न्यूज नेटवर्क) : चित्रपट निर्मिती उद्योगाला चालना मिळावी, महाराष्ट्रात जास्तीत जास्त चित्रपटांंची निर्मिती व्हावी, त्यातून जास्तीत जास्त रोजगार उपलब्ध व्हावा, तसेच चित्रपट निर्मात्यांना चित्रिकरणाच्या परवानग्या मिळणे सुलभ व्हावे आणि सुसुत्रता असावी संपूर्ण महाराष्ट्रासाठी एक खिडकी योजना लागू करा, असे निर्देश सांस्कृतिक कार्यमंत्री ॲड.आशिष शेलार यांनी आज विभागाला दिले. सांस्कृतिक कार्य […]Read More
मुंबई, दि.२६ (एमएमसी न्यूज नेटवर्क) :राज्याच्या सर्वांगिण प्रगतीसाठी पुढील 100 दिवसांचा आराखडा विभाग तयार करीत आहेत. या आराखड्यात लोक केंद्रीत योजना, तंत्रज्ञानाच्या उपयोगाने सहजतेने नागरिकांना लाभ मिळणाऱ्या योजना, राज्याचे पुढारलेपण कायम ठेवत प्रगतीच्या शिखरावर नेणाऱ्या कामगिरीचा समावेश असावा, असे निर्देश देत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुढील 100 दिवसांच्या आराखड्यातून विभागांनी ठोस कामगिरी करण्याच्या सूचना दिल्या. […]Read More
मुंबई दि. २६ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : मस्साजोगचे तरुण सरपंच संतोष देशमुख यांच्या मारेकऱ्यांना आणि त्यांचे जे कोणी सूत्रधार असतील त्यांना फाशीच दिली जावी, ही माझी पहिल्या दिवसापासूनची मागणी असून या प्रकरणातील तपास पूर्ण करून तातडीने याची चार्ज शीट दाखल करून हे प्रकरण जलद गती न्यायालयात चालवले जावे आणि देशमुख यांच्या कुटुंबीयांना लवकरात लवकर न्याय […]Read More
मुंबई, दि. 26 (एमएमसी न्यूज नेटवर्क) :YouTuber आणि पॉडकास्ट होस्ट रणवीर अलाहबादिया पुन्हा नव्या संकटात सापडला. त्याला आलेला धक्कादायक अनुभव शेअर केला आहे. गोव्यात पोहत असताना बुडता बुडता वाचला आहे. त्याची गर्लफ्रेंडही यावेळी त्याच्यासोबत होती. गोव्याच्या समुद्रातील थरार त्याने सांगितला आहे. पोहत असताना हे कपल बुडणार होते. पण, एक आयपीएस अधिकारी आणि त्याच्या आयआरएस पत्नीने […]Read More
मुंबई, दि. 26 (एमएमसी न्यूज नेटवर्क) :राज्यात चिमुकल्यांवरील अत्याचाराच्या घटना दिवसेंदिवस वाढत आहेत. मावळ तालुक्यातील विसापूर किल्ला परिसरात आई- वडिलांसोबत फिरण्यासाठी आलेल्या पाच वर्षाच्या चिमुकलीवर बंदोबस्तावर असलेल्या पोलिसाने बुधवारी २५ डिसेंबरला लैंगिक अत्याचार केल्याची घटना घडली. मुलीला चॉकलेटचे आमिष दाखवून आडोशाला नेऊन तिच्यावर अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न केला. लोणावळा ग्रामीण पोलिसांनी सचिन सस्ते या पोलिसाला अटक […]Read More
सांगली दि २५– राज्यातील एक नगदी पीक म्हणून द्राक्षाकडे पाहिले जाते. या द्राक्षावर प्रक्रिया करून अनेक शेतकरी बेदाणे तयार करतात. या बेदाण्यांना भारतीय आणि परदेशी बाजारात मोठी मागणी आहे, देशाच्या अनेक प्रांतातून बेदाण्याची निर्यात केली जाते. प्रक्रिया केलेला बेदाणा अन्न या कॅटेगिरीमध्ये येत असल्यामुळे आजपर्यंत स्टोरेज मालावर पाच टक्के आणि कोल्ड स्टोरेज बेदाण्यावर अठरा टक्के […]Read More
मुंबई दि २५– दिवंगत शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे आंतरराष्ट्रीय स्मारकाच्या पहिल्या टप्प्याचे काम यशस्वीरित्या पूर्ण झाले आहे. या प्रकल्पातील टप्पा १ च्या कामासाठी मे. टाटा प्रोजेक्ट्स लिमिटेड या कंत्राटदाराची तसेच मे. आभा नरेन लांबा असोसिएट्स या सल्लागाराची नेमणूक करण्यात आली होती. या टप्प्यात महापौर निवासस्थान इमारतीच्या सांस्कृतिक ठेव्याचे जतन करून त्याचे संग्रहालयात रुपांतरीत करण्यात आले आहे.याशिवाय, […]Read More