मुंबई, दि. २५ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : राज्यातील नवनियुक्त सरकार शेतकरी वर्गासाठी काही महत्त्वाचे निर्णय घेताना दिसत आहे. राज्यभरात सौर उर्जेचा वापर करणारे सौर ग्राम तयार करण्यात येत आहेत. यामुळे शेतकऱ्यांना दिवसा वीज उपलब्ध होणार असून भविष्यात या हरित उर्जेच्या माध्यमातून महाराष्ट्रातील शेतकरी दुसरी हरित क्रांती घडवतील, असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला. […]Read More
मुंबई, दि. २५ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : सोशल मिडियाचा गैरवापर करत नेत्यांवर असंविधानिक भाषेत टिका करणारी अकाऊंट्स आता कायद्याच्या निशाण्यावर असणार आहेत. नव्या सरकारमध्ये गृहमंत्रीपद देवेंद्र फडणवीस यांच्याकडे आहे. नवीन सरकार सत्तेवर आल्यानंतर आता सायबर गुन्ह्यासंदर्भात सरकारने काही पावलं उचलली आहेत. सोशल मीडियावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याविरोधात बदनामीकारक पोस्ट व व्हिडिओ पोस्ट करणाऱ्या 12 प्रोफाईलविरोधात […]Read More
इस्लामाबाद, दि. २५ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : आर्थिक समस्यांनी ग्रस्त पाकीस्तानला सतत दुसऱ्यांवर कुरघोडी करण्यातच स्वारस्य असल्याचे दिसते. देशातील नागरिक महागाईच्या समस्येने त्रस्त असताना पाकीस्तान सरकार शेजारील अफगाणिस्तानवर हल्ला करत आहे. पाकिस्तानने मंगळवारी रात्री उशिरा अफगाणिस्तानमध्ये पाकिस्तानी तालिबानच्या लपलेल्या ठिकाणांना लक्ष्य करत हवाई हल्ला केला. पाकिस्तानच्या सीमेला लागून असलेल्या अफगाणिस्तानच्या पक्तिका प्रांतातील डोंगराळ भागात हे […]Read More
मुंबई, दि. २५ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : आनंदाने झुलणाऱ्या गजराजांच्या वास्तव्यामुळे एकेकाळी प्रसिद्ध असलेली भायखळा येथील जिजामाता उद्यान अर्थात राणीच्या बागेत यापुढे हत्तीचे दर्शन घडणार नाही. कारण राणीच्या बागेत येणार्या आबालवृद्धांचे मनोरंजन करणाऱ्या विशाल देहयष्टी असलेल्या शेवटच्या हत्तीणीचा अलिकडेच मृत्यू झाला.’अनारकली’ असे या ५९ वर्षीय हत्तीणीचे नाव होते. केंद्रीय प्राणीसंग्रहालय प्राधिकरणाने २०१६ मध्ये घेतला निर्णयामुळे […]Read More
बाकू, दि. २५ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : आज सकाळी कझाकस्तानमध्ये अझरबैजान एअरलाइन्सचे विमान कोसळून भीषण अपघात झाला. या विमानाचे अक्षरश: तुकडे झाले आहेत. देशाच्या आपत्कालीन मंत्रालयाने सांगितले की, विमानात ७० लोक होते आणि किमान ३० जणांचा मृत्यू झाल्याची जीती व्यक्त केली जात आहे, तर अनेक स्थानिक माध्यमांनी दिलेल्या वृत्तानुसार मृतांची संख्या ४२ वर पोहोचली आहे. […]Read More
मुंबई, दि. 25 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : हिवाळ्याच्या महिन्यांत मासिक पाळीच्या समस्या अधिक तीव्र होतात, त्यामुळे महिलांनी या काळात जास्त सावधगिरी बाळगली पाहिजे. हिवाळ्यात उबदार, हायड्रेटेड आणि सक्रिय राहण्यावर लक्ष केंद्रित करण्याचा सल्ला दिला जातो. उबदार कपडे घालणे, भरपूर द्रव पिणे आणि संतुलित आहार राखणे सुनिश्चित करा. कॅफीन टाळणे चांगले आहे, कारण ते मासिक पाळीत […]Read More
मुंबई, दि. 25 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : ‘पाताललोक’ वेबसीरिज सर्वांना आठवत असेलच. लॉकडाउनमध्ये रिलीज झालेल्या ‘पाताललोक’ वेबसीरिजने प्रेक्षकांचं चांगलंच प्रेम मिळवलं. वेबसीरिजचा वेगळा विषय, कथानकाची अनोखी मांडणी अशा अनेक गोष्टींमुळे ‘पाताललोक’ वेबसीरिज लोकांच्या पसंतीस उतरली. आता ‘पाताललोक’च्या चाहत्यांसाठी आनंदाची बातमी म्हणजे या वेबसीरिजचा पुढचा सीझन अर्थात ‘पाताललोक २’च्या रिलीज डेटची घोषणा झाली आहे. जाणून घ्या. […]Read More
मुंबई, दि. 25 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : राजीव गांधी नॅशनल एव्हिएशन युनिव्हर्सिटी (RGNAU) ने ग्रुप बी आणि ग्रुप सी साठी भरती अधिसूचना जारी केली आहे. ही भरती प्रक्रिया प्रोग्रामर, सेक्शन ऑफिसर अशा ४६ पदांसाठी असेल. तुम्ही अधिकृत वेबसाइट rgnau.ac.in वर जाऊन अर्ज करू शकता. अर्ज करण्याची अंतिम तारीख 10 फेब्रुवारी 2025 आहे. त्याची जाहिरात 18 […]Read More
मुंबई, दि. 25 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : सुट्टीमुळे अनेक पर्यटक सध्या हिमालयात गेले आहेत. हिमालयात चांगलीच हिमवृष्टी झाल्यामुळे पर्यंटन स्थळांवर बर्फाची चादर पसरली आहे. तसेच बर्फवृष्टीमुळे ४ जणांचा मृत्यू झाला आहे. पर्यटकांच्या संख्येत लक्षणीय वाढ झाल्यामुळे हिमाचलच्या शिमला, कुल्लू, मनाली इत्यादी शहरांमध्ये लांब ट्रॅफिक जाम आहे. एवढेच नाही तर कुल्लूमधील धुंडी आणि मनाली-लेह महामार्गावरील अटल […]Read More
मुंबई, दि. 25 (एमएमसी न्यूज नेटवर्क) :देशभरात ख्रिसमस सणाची जोरदार तयारी पाहायला मिळते आहे. ख्रिसमस सणानिमित्ताने शहरात ठिकठिकाणी सजावट आणि सर्वत्र उत्साहाचं वातावरण पाहायला मिळत आहे. मुंबई, पुणे तसेच ठिकठिकाणी ख्रिस्त बांधवांनी चर्चमध्ये जाऊन प्रार्थना केली. सांताक्लॉजने मुलांना खाऊ दिल्याने त्यांच्यात उत्साहाचे वातावरण आहे. पुण्यात कॅंप भागात रात्री बारा वाजता आकाशात लाल फुगे सोडण्यात आले. […]Read More