मुंबई, दि. 8 (राधिका अघोर) : व्यवसाय, नोकरीच्या अधिक चांगल्या संधी तसेच इतर कारणांसाठी आपला देश सोडून, परदेशात स्थायिक झालेल्या भारतीयांचं मन मात्र अनेकदा स्वदेशातच रेंगाळत असतं. भारताबाहेर असले, तरीही आर्थिक आणि इतर स्वरूपाचं योगदान हे अनिवासी भारतीय देतच असतात. अशाच अनिवासी भारतीयांचं संमेलन दरवर्षी ९ जानेवारीला भरवलं जातं. जगाच्या पटलावर विशेष उल्लेखनीय कार्य करत, […]Read More
मुंबई, दि. 7 (एमएमसी न्यूज नेटवर्क) :मोगऱ्याचा सुगंध कोणालाही मोहवतो. घरच्या बागेत मोगऱ्याचे झाड लावणे सोपे आहे. पद्धत: काळजी कशी घ्यावी? मोगऱ्याला भरपूर सूर्यप्रकाशाची गरज असते. झाडाच्या फुलांच्या छाटणीसाठी योग्य वेळेची निवड करा. फुलांचा दर्जा सुधारण्यासाठी दरमहा सेंद्रिय खत द्या. फायदे: मोगऱ्याचा वास हवा ताजीतवानी ठेवतो. त्याचे फुलं धार्मिक कार्य आणि सुगंधी तेलासाठी उपयुक्त असतात. […]Read More
मुंबई, दि. 22 (एमएमसी न्यूज नेटवर्क) :थाई ग्रीन करी हा थाईलंडमधील लोकप्रिय आणि चविष्ट पदार्थ आहे. यामध्ये नारळाच्या दुधाचा सौम्य गोडसर स्वाद, ग्रीन करी पेस्टचा मसालेदारपणा, आणि ताज्या भाज्यांचा तोंडाला पाणी आणणारा स्वाद असतो. साहित्य: कृती: १. कढईत ऑलिव ऑइल गरम करून त्यात ग्रीन करी पेस्ट टाका. पेस्ट सुवासिक होईपर्यंत परता (२-३ मिनिटे).२. त्यात नारळाचे […]Read More
मुंबई, दि. 8 (एमएमसी न्यूज नेटवर्क) :निळ्याशार पाण्याचे किनारे, शुभ्र वाळू, आणि विलासी जलतरण रिसॉर्ट्समुळे मालदीव्स जगभरातील प्रवाशांसाठी स्वर्ग मानले जाते. मालदीव्सचा समुद्री सौंदर्य अनुभव मालदीव्स 1,000 हून अधिक प्रवाळ बेटांचा समूह आहे, जिथे तुम्हाला सागराचं निर्मळ आणि शांत रूप पाहायला मिळेल. येथे तुम्ही स्कूबा डायव्हिंग आणि स्नॉर्कलिंग करून समुद्राच्या तळातील रंगीबेरंगी प्रवाळ आणि मासे […]Read More
यवतमाळ , दि. 7 (एमएमसी न्यूज नेटवर्क) :लेह लडाख मधील माउंट कायगर री हे अत्यंत कठीण शिखर म्हणून गणल्या जाते.या शिखराची उंची 6176 मीटर एवढी आहे. मात्र यवतमाळ येथील अवघ्या 18 वर्षाच्या शौर्या बजाज या तरुणीने हे शिखर पार करून तिरंगा फडकवला आहे.विशेष म्हणजे यावेळी तापमानाचा पारा 37 अंश इतका खाली होता आणि प्रचंड हिमवारे […]Read More
नवी दिल्ली, दि. 7 (एमएमसी न्यूज नेटवर्क) :- मुंबई महानगर क्षेत्रामध्ये भविष्यात रोप वे च्या माध्यमातून केबल कार प्रकल्प राबवण्यास केंद्रीय वाहतूक तथा महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी तत्वतः मान्यता दिली असून लवकरच या प्रकल्पाचे सर्वेक्षण करून विकास आराखडा (D.P.R.) तयार करण्यात येईल. तसे निर्देश केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी रस्ते, वाहतूक मंत्रालयाचे सचिव वी. […]Read More
मुंबई, दि. 7 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : राज्यातील पथकर वसुली नाक्यांवर १ एप्रिल २०२५ पासून सर्व वाहनांचा पथकर फास्ट-टॅगद्वारेच भरावा लागणार आहे. या नि्र्णयानुसार सध्याच्या सार्वजनिक खाजगी सहभाग धोरण २०१४ मध्ये सुधारणा करण्यास आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस होते. फास्ट टॅग च्या माध्यमातून पथकर वसुली झाल्यास पथकर वसुलीत […]Read More
मुंबई, दि. 7 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : प्रशासकीय कामकाज अधिक सुलभ आणि गतीमान करणारी सुधारित महाराष्ट्र शासन कार्यनियमावली प्रसिद्ध करण्यास आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस होते. या सुधारणांमध्ये मंत्रिमंडळापुढे आणावयाची प्रकरणे, मुख्यमंत्री तसेच राज्यपाल महोदय यांच्या मान्यतेसाठी सादर करावयाची प्रकरणे, मंत्रिपरिषद तसेच मंत्रिमंडळाची कार्यपद्धती आदी बाबींसंदर्भात तरतुदीचा समावेश […]Read More
मुंबई, दि. 7 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : राज्यात आता ‘ई कॅबीनेट’ आणि या बैठकीत होणारे निर्णय पोर्टलच्या माध्यमातून राज्यातील जनतेला उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यातील कारभार गतीमान आणि पारदर्शी करण्यावर भर दिला असून मंत्रिमंडळातील निर्णय लोकांपर्यंत तातडीने पोहचणे, त्यातून शासकीय कामकाजाला गती देणे आणि सर्वसामान्यांचे प्रश्न सोडविण्यावर भर […]Read More
मुंबई, दि. 7 (एमएमसी न्यूज नेटवर्क) :2013 मध्ये लैंगिक शोषण, बलात्कार प्रकरणी जन्मठेप झालेया आसाराम बापूला प्रकृतीच्या कारणास्तव सर्वोच्च न्यायालयाने जामीन मंजूर केला आहे. ८५ वर्षीय आसाराम बापूला ३१ मार्च पर्यंत अंतरीम जामीन मंजूर झाला आहे. त्यांना अटीशर्तींसोबत अंतरिम जामीन दिला गेला आहे. त्यांना हृदयावर उपचार घेण्यासाठी हा जामीन दिला गेला आहे. मात्र, या काळात […]Read More