मुंबई, दि. 4 (एमएमसी न्यूज नेटवर्क) :अक्षय कुमारचं असंख्य अभिनेत्रींशी नाव जोडलं गेलं होतं. त्याचा आणि रवीना टंडनचा साखरपुडाही झाला होता. पण हे नातं टिकलं नाही. नंतर त्याचं नाव शिल्पा शेट्टीशी जोडलं गेलं.अक्षय व शिल्पा यांनी ‘मैं खिलाडी तू अनाड़ी’ या चित्रपटात काम केलं होतं. हा चित्रपट ३१ वर्षांपूर्वी म्हणजेच १९९४ मध्ये प्रदर्शित झाला होता. […]Read More
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुजरातमधील वन्यजीव बचाव आणि संवर्धन केंद्र, वनताराचे उद्घाटन ४ मार्च रोजी केली. वनतारामध्ये सध्या दोन हजाराहून अधिक प्रजाती आणि दीड लाखांहून अधिक प्राण्यांची काळजी घेतली जाते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी वनतारा येथील प्राण्यांना देण्यात येणाऱ्या सुविधांची पाहणी केली.तसेच वन्यजीव रुग्णालयाला भेट दिली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यावेळी विविध प्रजातींच्या सिंहाच्या पिल्लांशी खेळले. […]Read More
सिंधुदुर्ग दि ४ — जिल्ह्यातील चीपी एअरपोर्ट पूर्ण क्षमतेने चालू राहावा यासाठी महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स इंडस्ट्रीज अँड एग्रीकल्चर विशेष प्रयत्न करीत आहे. याचाच एक भाग म्हणून महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स इंडस्ट्रीज अँड एग्रीकल्चर चे अध्यक्ष ललित गांधी यांच्या प्रमुख उपस्थितीत कोकण विभागाचे उपाध्यक्ष श्रीकृष्ण उर्फ दीपक परब तसेच गव्हर्निंग कौन्सिल मेंबर राजन नाईक आणि […]Read More
मुंबई दि ४– महायुतीचे मंत्री धनंजय मुंडे यांना राजीनामा देण्यास भाग पाडल्यानंतर त्या प्रकरणावरील चर्चा सहभागृहात होऊ नये यासाठी आज सत्तारूढ सदस्यांच्या वतीने औरंगजेबाबद्दल केलेले वादग्रस्त वक्तव्य समोर करून सभागृहाचे कामकाज अक्षरशः बंद पाडले. सभागृहामध्ये आज प्रचंड गदारोळ झाल्यामुळे सुरुवातीला अनेक वेळा कामकाज तहकूब झाल्यानंतर शेवटी अध्यक्षांनी विधानसभेचे कामकाज दिवसभरासाठी स्थगित केले. धनंजय मुंडे यांचे […]Read More
मुंबई, दि. ४ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री धनंजय मुंडे यांनी आज आपल्या मंत्रिपदाचा राजीनामा दिला. माझ्या सद्सद्विवेक बुद्धीला स्मरून आणि वैद्यकीय कारणांमुळे मी माझ्या मंत्रिपदाचा राजीनामा मुख्यमंत्र्यांकडे सुपूर्द केला, असे धनंजय मुंडे यांनी एका ट्विटद्वारे स्पष्ट केले आहे.राज्यपाल सी पी राधाकृष्णन यांनी राज्याचे अन्न व नागरी पुरवठा तसेच ग्राहक […]Read More
राधिका अघोर भारतात चार मार्च १९७२ साली राष्ट्रीय सुरक्षा परिषदेची स्थापना करण्यात आली. ह्या दिनाचे औचित्य साधत हा दिवस, राष्ट्रीय सुरक्षा दिन म्हणून साजरा केला जातो. समाजात, विविध उद्योग क्षेत्रात कार्यरत असलेल्या कामगारांना, श्रमिकांना सुरक्षा देण्याचा विचार रुजावा, आणि त्यासाठी जागृती केली जावी, ह्या हेतूने हा दिवस साजरा केला जातो. आता त्याची व्याप्ती वाढली असून, […]Read More
मुंबई, दि. 3 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : लग्न, कॉर्पोरेट इव्हेंट्स आणि मोठ्या फेस्टिव्हल्सच्या आयोजनासाठी इव्हेंट मॅनेजमेंटची मोठ्या प्रमाणात मागणी आहे. इव्हेंट मॅनेजमेंट म्हणजे काय? कोणताही छोटा किंवा मोठा कार्यक्रम व्यवस्थित पार पाडण्यासाठी लागणाऱ्या नियोजन, व्यवस्थापन आणि अंमलबजावणीच्या प्रक्रियेस इव्हेंट मॅनेजमेंट म्हणतात. महत्त्वाच्या भूमिका शिक्षण आणि पात्रता नोकरी संधी आणि पगार फ्रेशर्स ₹३-६ लाख वार्षिक पगार […]Read More
मुंबई, दि. ४ मार्च (एमएमसी न्यूज नेटवर्क): जागतिक तापमानवाढ (ग्लोबल वॉर्मिंग) हा सध्या संपूर्ण मानवजातीसाठी आणि पर्यावरणासाठी सर्वात गंभीर धोका बनला आहे. औद्योगिकीकरण, जंगलतोड, आणि वाढत्या कार्बन उत्सर्जनामुळे पृथ्वीचे तापमान वेगाने वाढत आहे. यामुळे हवामान बदल, समुद्र पातळी वाढ, अनियमित पाऊस आणि नैसर्गिक आपत्तींच्या घटना वाढत आहेत. ग्लोबल वॉर्मिंगची प्रमुख कारणे १. हरितगृह वायूंचे उत्सर्जन […]Read More
मुंबई, दि. ३ मार्च (एमएमसी न्यूज नेटवर्क): आजच्या धकाधकीच्या जीवनशैलीमुळे अनेक महिलांना पोलीसिस्टिक ओव्हरी सिंड्रोम (PCOS) सारख्या समस्यांचा सामना करावा लागत आहे. हा एक हार्मोनल विकार असून, तो प्रजननक्षम वयोगटातील (१५-४५ वर्षे) महिलांमध्ये अधिक प्रमाणात आढळतो. PCOS मुळे मासिक पाळी अनियमित होते, शरीरात अनावश्यक केस येतात, वजन वाढते आणि गर्भधारणेस अडथळा येतो. मात्र, योग्य आहार, […]Read More
मुंबई, दि. 1 (एमएमसी न्यूज नेटवर्क) :कोलकाता हे आपल्या विविध खाद्यसंस्कृतींसाठी प्रसिद्ध आहे. इथल्या टंग्रा भागाला “चायना टाउन” असेही म्हटले जाते, कारण येथे पारंपरिक चायनीज पदार्थ मिळतात. त्यातील सर्वात प्रसिद्ध स्ट्रीट फूड म्हणजे “चायना टाउन मोमोज”. हे मोमोज चविष्ट असून, पारंपरिक पद्धतीने वाफवलेले किंवा तळलेले असतात. आज आपण घरच्या घरी चायना टाउन स्टाइल मोमोज कसे […]Read More