मुंबई, दि. १७ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : राज्य शासनाच्या सांस्कृतिक कार्य विभाग, सांस्कृतिक कार्य संचालनालय यांच्यावतीने महिला वाद्य महोत्सव आयोजित करण्यात आला आहे. या तीन दिवसीय महोत्सवात तालवाद्यांची मैफल, जुगलबंदी, भक्तिसंगीतातील वाद्य वादन, तसेच पारंपरिक व पाश्चात्य लोकसंगीताची मैफल सादर होईल. महिला वाद्य महोत्सव २० ते २२ मार्च २०२५ दरम्यान सायंकाळी ६.३० वाजता लोकशाहीर अण्णा […]Read More
राज्यासाठी येत्या आठ दिवसांत नवीन वाळू धोरण मुंबई दि १७– राज्याचे नवीन वाळू धोरण येत्या आठ दिवसांमध्ये आणण्यात येईल . दगडापासून तयार केलेली वाळू याला प्राधान्य राहून ही सर्व वाळू सर्व सरकारी कामकाजासाठी वापरली जाईल अशी माहिती महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी लक्षवेधी सूचनेच्या दरम्यान दिली. प्रत्येक वाळू घाटावर घरकुलांसाठी विशेष आरक्षण ठेऊन पाच ब्रास वाळू […]Read More
अलिबाग दि १७– रायगड जिल्ह्यातील उरण येथे रेवस रेड्डी महामार्गावरील महत्वाचा टप्पा असणाऱ्या धरमतर खाडीवरील करंजा ते रेवस सागरी सेतूच्या पहिल्या फाऊंडेशनचा पायाभरणी समारंभ करंजा समुद्र किनाऱ्यावर संपन्न झाला.उरण तालुक्यातील करंजा तेअलिबाग तालुक्यातील रेवस हे सागरी अंतर येत्या ३ वर्षात केवळ अर्ध्या तासात पार करता येणार आहे. महाराष्ट्र रस्ते विकास महामंडळाच्या माध्यमातून उरण तालुक्यातील करंजा […]Read More
मुंबई दि १७– विधानपरिषदेच्या पाच जागांच्या पोटनिवडणुकीसाठी अर्ज भरण्याच्या आज शेवटच्या दिवशी सहा उमेदवारांनी अर्ज दाखल केले आहेत.भाजपाकडून संजय किणीकर, दादाराव केचे आणि संदीप जोशी यांनी आपले उमेदवारी अर्ज भरले आहेत.तर शिवसेनेकडून चंद्रकांत रघुवंशी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. तर राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या वतीने संजय खोडके यांनी आज उमेदवारी अर्ज दाखल केला.सहावा उमेदवार […]Read More
मुंबई दि १७– विकसित भारत , विकसित महाराष्ट्र हाच अर्थसंकल्पाचा मूळ गाभा आहे असे स्पष्ट करीत शेती, उद्योग , पायाभूत सुविधा, रोजगार आणि सर्व घटकांसाठी विकास योजना या पाच गोष्टींवर अर्थसंकल्पात भर देण्यात आला आहे असे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज विधानसभेत स्पष्ट करत मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेत सुधारणा करण्याचे सुतोवाच केले आहे. राज्यकर्त्यांना दूरदृष्टी […]Read More
नवी दिल्ली, १७ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : देशाच्या राजधानीत महिलांचा सुरक्षा प्रश्न नेहमीच चर्चीला जातो. अनेक घटना देखील घडत असतात.यामुळे अशा गोष्टीना आळा घालण्याचा निश्चय दिल्ली सरकारने केला आहे. यासाठी उत्तर प्रदेशच्या ‘अँटी रोमियो स्क्वाड’ प्रमाणेच दिल्लीत ‘इव्ह टीझिंग स्क्वाड’ तयार करण्यात येणार आहे. ज्याचे नाव असेल ‘शिष्टाचार पथक’, असेल.दिल्लीतील प्रत्येक जिल्ह्यात दोन पथके तयार […]Read More
नवी दिल्ली, दि. १७ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशाविरुद्ध दिलेल्या लोकपाल आदेशाच्या प्रकरणाची सर्वोच्च न्यायालयाने स्वतःहून दखल घेतली आहे. या प्रकरणाची सुनावणी १८ मार्च रोजी होणार आहे. न्या. बीआर गवई, न्या सूर्यकांत आणि न्या. अभय एस. ओक यांचे तीन न्यायाधीशांचे खंडपीठ या प्रकरणाची सुनावणी करेल. अलीकडेच, सर्वोच्च न्यायालयाने २७जानेवारी रोजी लोकपालने दिलेल्या आदेशाला […]Read More
मुंबई, दि. १७ मार्च (एमएमसी न्यूज नेटवर्क): महाराष्ट्रीयन गोड पदार्थांमध्ये साखर भात हा एक पारंपरिक, सुगंधित आणि स्वादिष्ट प्रकार आहे. सण-उत्सव, धार्मिक विधी किंवा विशेष प्रसंगी हा भात केला जातो. केशर, वेलदोडा आणि साजूक तुपाचा सुगंध असलेला हा गोडसर भात महाराष्ट्रातील विविध भागांमध्ये वेगवेगळ्या पद्धतींनी बनवला जातो. साहित्य: कृती: कशासोबत खावा? साखर भात रायता, वरण-भात […]Read More
मुंबई, दि. 17 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : नॉर्वे हे जगातील सर्वात सुंदर निसर्गरम्य देशांपैकी एक मानले जाते आणि त्यामध्ये fjords (फायोर्ड्स) हे निसर्गाचे अद्भुत चमत्कार मानले जातात. बर्फाच्छादित पर्वत, गडद निळ्या पाण्याचे लांबट प्रवेश, हिरव्यागार दऱ्या आणि धबधबे यांनी समृद्ध असलेल्या नॉर्वेच्या फायोर्ड्सना युनेस्कोने जागतिक वारसा स्थळ म्हणून घोषित केले आहे. नॉर्वेतील प्रसिद्ध फायोर्ड्स: १. […]Read More
मुंबई, दि. 17 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : घरगुती कचऱ्याचा योग्य पुनर्वापर करून कंपोस्टिंग केल्यास माती सुपीक होते आणि पर्यावरणावर सकारात्मक परिणाम होतो. कंपोस्टिंग म्हणजे काय? कंपोस्टिंग ही जैविक कचऱ्याचे विघटन करून खतात रूपांतर करण्याची प्रक्रिया आहे. कंपोस्टिंगसाठी वापरता येणारे पदार्थ: कंपोस्ट तयार करण्याच्या पद्धती: कंपोस्टिंगमुळे कचऱ्याचे व्यवस्थापन सुलभ होते आणि पर्यावरणासाठी फायदेशीर ठरते. ML/ML/PGB 17 […]Read More